Browsing Category

आपलं घरदार

क्षणार्धात बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग वासीयांना आपली कार रुग्णवाहिका म्हणून देऊ केली.

बाळासाहेब ठाकरे या नावाचं वादळ सगळ्या देशाने आणि महाराष्ट्राने अनुभवलं आहे. या वादळाची एक आठवण सिंधुदुर्ग अजूनही काढत असतो. बाळासाहेबांनी सिंधुदुर्गवर जितकं प्रेम केलं तितकंच सिंधुदुर्गने देखील बाळासाहेबांवर केलं आहे. याचीच परिणीती आली ती…
Read More...

वडिलांना झालेला त्रास विदर्भाच्या जनतेला होऊ नये म्हणून नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारलं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा. फडणवीसांनी नागपूरमधल्या वॉर्डाचा नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री या सत्तेच्या पायऱ्या अत्यंत कमी वयात व प्रचंड वेगाने पार…
Read More...

नंदुरबार काँग्रेससाठी इतकं महत्वाचं का आहे?

२९ सप्टेंबर २०१०. नंदुरबार जिल्ह्यातल थेंबली गाव एखाद्या सणाप्रमाणे सजल होतं. या आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या आलिशान गाड्या हेलिकॉप्टर यांची वर्दळ सुरु होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यपाल के शंकरनारायण,…
Read More...

आदर्श पिता म्हणून, पती म्हणून, बंधू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते…

छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण शिवरायांचे कुटुंब, त्यांच्या अर्धांगिनी, त्यांचे महापराक्रमी पुत्र आणि राजकन्या यांची फार कमी…
Read More...

कन्नड कोकिळा गंगुबाई हनगळ यांच्या आवाजामुळे मराठीत भावगीतांच्या कॅसेटची विक्री होऊ लागली.

भारतात संगीताचा पाया हा शास्त्रीय संगीत मानला जातो. शास्त्रीय संगीताची वर्षानुवर्षे साधना करून लोकं यात पारंगत होतात. शास्त्रीय संगीत हि एकप्रकारची भक्ती आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशी बडी मंडळी यात पारंगत होती. याच…
Read More...

दुष्काळी जनतेला स्मरण करून आपली पहिली शपथ घेणारा नेता या विधानसभेने पाहिलाय

१९९० च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली होती. काँग्रेसचंच सरकार स्थापन होणार होतं. पण हा निकाल ऐतिहासिक होता. काँग्रेस साठी नाही तर शिवसेना आणि भाजप साठी.…
Read More...

विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय होतोय हे या एका व्यक्तीमुळे सिद्ध झालं…

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचं स्वतःचं हक्काचं राज्य व्हावं म्हणून शेकडो जणांनी आपले रक्त सांडले. अगदी पंतप्रधान नेहरूंशी भांडून महाराष्ट्र राज्य साकार झाले. महाराष्ट्र राज्य जरी निर्माण झाले…
Read More...

तुकोबांच्या पादुका पालखीत ठेऊन त्यांनी पहिली वारी केली ती आजतागायत सुरू आहे.

पंढरीची वारी हेच मुख्य व्रत आणि विठ्ठल हाच कुळीचे दैवत समजून शेकडो वर्षापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात आणि ऊन-वारा, पाऊस-गारा याची कोणतीही फिकीर न करता कधी…
Read More...

लातूरच्या गढीचे देशमुख असूनही विलासराव पुण्यात गरवारे कॉलेजच्या लॅबमध्ये नोकरी करायचे.

असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे…
Read More...

अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने लाहोरचा किल्ला सोडून पळून गेला

'अटकेपार भगवा फडकला', 'अटक ते कटक मराठ्यांची सत्ता होती, किंवा 'अहद तंजावर, तहद पेशावर अवघा मुलुख आपला' हे वाक्य आपल्या कानावर सतत पडत असतात. मराठ्यांनी आजच्या पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा फडकवला होता. फक्त अटक…
Read More...