Browsing Category
आपलं घरदार
बडोद्याच्या महाराणींनी लॉकडाऊन मध्ये खेडोपाडीच्या शेकडो विणकाम कारागिरांना ब्रँड बनवलं
भारताचा इतिहासच एवढा रॉयल आहे कि, आपण नेहेमीच याबाबत मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगत असतो. आपल्या इतिहासात अनेक महाराजा, महारानी आणि राजवाडे होऊन गेले आहेत.
स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण झाले आणि राजघराण्यांचे सरकारी तनखे बंद…
Read More...
Read More...
नुसतं युवा आमदार होवून भागणार नाही, हातकणंगलेचा हा पॅटर्न राज्यभर राबवायला पाहीजे…
अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक असो कि अमरावतीमधल्या ग्रामपंचायतीची निवडणूक एक गोष्ट कॉमन असते, प्रचार करणारे कार्यकर्ते तरणी आणि नेता मात्र म्हातारा. जगाच्या पाठीवर कुठेही जा राजकारण हे रिटायर लोकांची मोनोपॉली झालेली आहे.
कारण विचारलं तर…
Read More...
Read More...
महाभारताच्या काळानंतर ‘राजर्षी’ पद बहाल केलेला एकमेव राजा ‘शाहू छत्रपती’..
राजर्षी.. राजयोगी.. शिक्षणक्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी जे काही अफाट कार्य केले, त्याला स्मरणार्थ ठेवून जनतेने शाहू महाराजांना ही मानाची पदवी बहाल केली..
कोल्हापूर संस्थानात शेतकरी, कष्टकरी, कामगारांची संख्या प्रचंड. राज्यात…
Read More...
Read More...
कुस्तीच्या आड जात येऊ नये म्हणून शाहू महाराजांनी पहिलवानांची नावेच बदलून टाकली..
कोल्हापूरचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवल्यास सर्वप्रथम जर कोणती व्यक्ती सर्वांच्या नजरे समोर येत असेल तर ती म्हणजे 'राजर्षी शाहू महाराज'
शाहू महाराज राजे असून देखील ऋषितुल्य होते. म्हणूनच त्यांना कुर्मी येथील आर्य क्षत्रिय परिषदेमध्ये…
Read More...
Read More...
बहुजन समाजाची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी क्षात्र जगद्गुरु पिठाची स्थापना केली..
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मोगलांच्या जुलमी राजवटीपासून मुक्ती प्राप्त करून देणारे पहिले छत्रपती म्हणून शिवप्रभूंचा गौरव केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर काही कालखंड गेल्या वर महाराष्ट्रातील बहुजनांच्या वाट्याला…
Read More...
Read More...
पत्री सरकारमधील महिला पलटणीच नेत्तृत्व एका खानदेशी रणरागिणीकडे होतं
'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी" असं म्हणत पुरुषप्रधान व्यवस्थेन महिलांना अनेक पिढ्या 'चूल आणि मूल' एवढ्यापुरतच मर्यादित ठेवलं. स्वातंत्र्य आधीच्या काळातील रूढी परंपरेत अडकून पडलेला समाज, त्या समाजातील स्त्री स्वातंत्र्यलढ्यात…
Read More...
Read More...
तालिबान्यांशी बोलणी करायला गेलंय भारत सरकार!
तालिबान्यांशी बोलणी करायला भारत सरकार गेलंय
अशा चर्चा कालपासून रंगल्या आहेत. आता दहशतवाद्यांशी पण भारत सरकार बोलायला लागलंय,
भाजपा आयटी सेलच्या दृष्टीने भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा करणं हा देशद्रोह नाहीय का?
अशी बोचरी टीका…
Read More...
Read More...
मोदीजी लक्ष द्या ! तिबेटी बेरोजगार चिनी सैन्यात भरती होतायत.
भारतात सध्या बेरोजगारांची खूप समस्या सुरु आहे. आपल्याकडं पोलीस भरती, सैन्यातली भरती अवसेपूणवेतून निघते. त्यात पण आणि सिलेक्ट झालो नाही झालो, हा मुद्दा लांबचा. पण भारताच्या ईशान्येकडील सीमावर्ती भागात राहणाऱ्या तरुणांना जॅकपॉट लागलाय. चक्क…
Read More...
Read More...
नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि पुण्याचं शहरीकरण सुरु झालं
आज पुणे एका नव्या वादावरून दणाणून गेलंय. वाद होता आंबील ओढा परिसरात सुरु असलेल्या कारवाईचा. गेली कित्येक वर्षे पुण्यात सारसबागेपासून दत्तवाडी पर्यंत आंबील ओढ्याच्या काठावर झोपडपट्टी उभी आहे. दरवर्षी येणाऱ्या पुराचा देखील फटका या भागाला…
Read More...
Read More...
म्हैसूरला आधुनिक बनवण्याचे श्रेय एका मराठी माणसाला जाते
म्हैसूर शहर आज एक प्रगत शहर म्हणून ओळखलं जातं, दसऱ्याच्या वेळी निघणाऱ्या हत्तीच्या मिरवणुका आणि विद्युत रोषणाई हि या शहराची शान आहे, पण म्हैसूरला खऱ्या अर्थाने घडवलं ते एका मराठी माणसाने त्यांच्याबद्दल आज जरा सविस्तरपणे जाणून घेऊया.…
Read More...
Read More...