Browsing Category
आपलं घरदार
३५० वर्षांपूर्वी मराठ्यांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकावर आंतरराष्ट्रीय खटला भरला होता
छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचे स्वराज्य आणि त्यांच्या समकालीन नोंदी यांचा मागील शंभर-दीडशे वर्षांपासून भारतभर अभ्यास सुरू आहे. कित्येक संशोधकांनी-अभ्यासकांनी अनेक साधनांचा अभ्यास करून अपरिचित माहिती उजेडात आणली, मराठ्यांच्या इतिहासाची…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यामुळे संपूर्ण देशात स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या..
सत्तरच्या दशकात गाजणारा आवाज म्हणजे मृणाल गोरे !
ते म्हणतात ना, एक बाई जो विचार करू शकते तो विचार तितक्याच प्रखरतेने इतर कुणीही करू शकत नाही. दैनंदिन आयुष्यातले प्रश्न सोडवा मग राजकारण करत बसा असं रोखठोक सांगणाऱ्या मृणाल गोरे यांना …
Read More...
Read More...
राज्यमंत्री आता मंत्रिमंडळाचा भाग राहिलाच नाही ! खरंच काय?
राज्यमंत्री आता मंत्री मंडळाचा भाग राहिलाच नाही. आम्हाला सूचना येतच नाहीत. फाईल येत नाहीत. कधीकधी तर आम्हाला निर्णय झाल्यावर कळत की, हा निर्णय झालाय.
शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत राज्यमंत्री पदाची…
Read More...
Read More...
‘मैं मर नहीं रहा हूं, बल्की आजाद भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हू’ म्हणत फाशीवर…
काकोरी कांडातील मुख्य क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी
स्वातंत्र्यलढ्यातील एक भक्कम क्रांतिकारी फळीतले राजेंद्रनाथ लाहिरी हे महत्वाचे नायक होते. देशप्रेमाचं वेड हे किती उच्चकोटीचं असू शकतं याचा प्रत्यय राजेंद्रनाथ लाहिरी यांच्या आयुष्याकडे…
Read More...
Read More...
उदात्त हेतूने आशा सेविका योजना सुरु केलेली, मात्र आता त्याच सरकारवर फसवणुकीचा आरोप करतायत
गेले वर्षभर करोनाकाळात काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या घोषणेऐवजी आम्हा आशा सेविकांकडून ‘आशांची फसवणूक, सरकार जबाबदार’ अशी अभिनव घोषणा देण्यात येणार आहे.
जवळपास ७० हजार आशा या…
Read More...
Read More...
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची प्रेरणा सावरकरांना इटलीमधून मिळाली होती.
देशप्रेमाच्या भावनेने झपाटलेले लोकचं क्रांती घडवतात, देशाला एका वेगळ्या आणि योग्य दिशेला नेण्याचा प्रयत्न करतात. जगात अशा प्रकारचे अनेक लोक होऊन गेले ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं पण आपलं कार्य पूर्ण करूनच ते थांबले. अशाच एका राष्ट्रभक्ताचा…
Read More...
Read More...
HIV, पोलिओ अन् कोरोना, गेली १२१ वर्षे भारतात पहिलं निदान या हॉस्पिटलमध्येचं होतं.
सध्याच्या महामारीच्या साथीने अनेक हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टर लोकांना कुठे कौतुक तर कुठे शिव्या आणि काही ठिकाणी तर मारही खावा लागला होता. हॉस्पिटलच्या कमतरता आणि कोरोना महामारीवर निदान काय अशा पेचात लोक सापडले आहेत मात्र एक हॉस्पिटल…
Read More...
Read More...
पोलीसही गोडसेजवळ जायला घाबरत होते परंतु ‘एका’ व्यक्तीमुळे तो पकडला गेला.
आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींना एकामागे एक ३ गोळ्या झाडत गांधीजींची हत्या केली होती.
Read More...
Read More...
५० वर्षांपासून जामखेडमध्ये सुरू आहे, गोरगरिबांच्या मोफत आरोग्यसेवेचा आरोळे पॅटर्न
नगरच्या अमेरिकन मिशन बॉय्ज स्कूलमध्ये एक मुलगा शिकत होता, त्यादरम्यान प्लेगची साथ आलेली, तेंव्हा त्या मुलाचे दोन वर्गमित्र औषधे न मिळाल्यामुळे त्या साथीमध्ये बळी पडले. हा प्रसंग पाहून त्या संवेदनशील मुलाने मनाशी निर्धार पक्का केला आणि पुढे…
Read More...
Read More...
त्या विद्यार्थ्यामुळे शाहू महाराजांनी बहुजन मुलांसाठी मराठा बोर्डिंगची स्थापना केली.
पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्राच्या कृषी आणि साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव. राजर्षी शाहू महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून ते ओळखले जायचे. शाहू महाराजांचे ते आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या बुद्धिमत्तेवर महाराज कायम खुश असायचे.…
Read More...
Read More...