Browsing Category

आपलं घरदार

मासिक पाळीच्या गैरसमजांना १२ व्या शतकात निकालात काढलं ते महात्मा बसवेश्वर यांनी

महात्मा गौतम बुद्ध, संत कबीर, भगवान महावीर आणि सुफी संत परंपरेप्रमाणेच बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी भारताला समता, सहिष्णुता आणि श्रम मूल्यांची देणगी दिली. बालपणीच लाभलेली प्रचंड बुद्धिमत्ता, जिज्ञासा, रूढी, परंपरेला नाकारण्याची…
Read More...

अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं, पण राज ठाकरेंनी उलट केलं..

राज ठाकरेंची औरंगाबादची सभा सुरू झाले. भाषण शेवटाकडे येवू लागले आणि अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्यानंतर मात्र राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी पोलीसांना सुचना करत अजान थांबवण्याच्या सुचना केल्या. ऐकत नसतील तर अजान देणाऱ्यांच्या तोंडात…
Read More...

राज ठाकरे म्हणाले ते खरंय, महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकारांनी सुरू केला

राज ठाकरेंची औरंगाबाद शहरात सभा सुरू आहे, या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर तोफ डागली. शरद पवारांनी नुकताच राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. या वक्तव्याचा समाचार घेत असताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या…
Read More...

जेजुरीच्या खंडोबानं सात कोटी सुवर्ण मुद्रांचं कर्ज तिरूपतीच्या बालाजीला दिलं होतं | लोककथा

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या कुलदैवत खंडोबा या पुस्तकात खंडोबाबद्दल बरीच माहिती आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबाराय. आजही खंडोबाचं गुणगाण गात असताना आपण जेजूरीचा उल्लेख सोन्याची जेजूरी असाच करतो. वास्तविक लोककथा आणि…
Read More...

जगात गाजणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पाया आपल्या कोल्हापुरातून रचला गेलाय…

भारताच्या चित्रपट सृष्टीत आणि एकंदरीतच दाक्षिणात्य चित्रपटांनी मागच्या काही वर्षात कहर केलाय. नाटू नाटूनं ऑस्कर मिळवला, कुठल्याही पिक्चरची चर्चा होऊ लागली. थोडक्यात कधी बॉलिवूडच्या पिक्चरला एवढं डोक्यावर घेतलं नसेल, तेवढं लोकांनी टॉलिवूडला…
Read More...

शिवसेना भवनावर दगडफेक होत होती तेव्हा “विदर्भाचा शेर” मदतीला धावून आला होता..

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. भारतावर लादलेली आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. अनुशासन पर्व असं कौतुक करत सुरु झालेल्या आणीबाणीचे रूपांतर कधी हुकूमशाहीत झालं हे कोणाला कळलंच   नव्हतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेला, माध्यमांवर…
Read More...

ब्राह्मणांवर टिका केली म्हणून रयत शिक्षण संस्थेच अनुदान बंद करण्यात आलं होतं..?

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारी रयत शिक्षण संस्था आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत या संस्थेचा मोठा वाटा आहे. रयत ज्या जडण- घडणीसाठी अनेक नेते अविरतपणे झगडले आहेत. रात्रीचा दिवस करून हि संस्था उभी करण्यात आली…
Read More...

राम प्रधान असे अधिकारी होते ज्यांच्या प्रयत्नामुळे मुंबई ‘नवी मुंबईशी’ जोडलं गेलं ..

मुंबईतील सर्वात व्यस्त पूल आणि महत्वाचा म्हणून ओळखला जाणारा 'वाशी पूल' आणि त्यालाच समांतर असलेला वाशी रेल्वे पुल म्हणजेच मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा मुख्य दुवा. १८३७ मीटर लांबीच्या या रेल्वे पुलाचा इतिहास देखील असाच काहीसा लांबलचक आहे.…
Read More...

मास्तरांनी लास्ट बेंचवरच्या पोराला पुढं बसवलं, त्यांच्याच समोर बाबासाहेबांनी गोलमेज गाजवली

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. एका महामानवाची जयंती. गरिबीचे, जातीचे चटके बसत होते तरी आंबेडकरांनी मॅट्रिकची परिक्षा पास केली.. त्यानंतरचा इतिहास आपणाला माहितच आहे..  असाच त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा…  नारायण मल्हार जोशी अर्थात…
Read More...