Browsing Category

आपलं घरदार

छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र काढणारा मनुची नेमका कोण होता ?

गेल्या अनेक काळापासून भारतात प्रवासाच सत्र सुरुये. बर्‍याच प्रवाश्यांनी  व्यापासाठी, धार्मिक प्रसार करण्यासाठी, राजकीय प्रभाव वाढविण्यास आणि शेजारी देशांशी संबंध निर्माण करण्यासाठी भौगोलिक सीमा ओलांडल्या. असाच एक इटालियन प्रवासी म्हणजे…
Read More...

ते अखेरपर्यंत काँग्रेसच्या हाता पाया पडत राहिले, “आम्हाला पाकिस्तानात ढकलू नका “

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात राहण्याचं अनेक क्रांतिकारकांचं स्वप्न होतं पण अनपेक्षित घटनांनी ते काही जणांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यापैकीच असेच एक क्रांतिकारक होते खान…
Read More...

मराठ्यांची धास्ती खाऊन औरंगजेबाने शंभूराजांना कैदेत ठेवण्यासाठी तुळापुरची निवड केली.

सतत बलाढ्य मोगल, तसेच पोर्तुगीज, सिद्दी व इतर शत्रूंशी झुंज देत शंभुराजांनी छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याला जपले, वाढवले ! शंभुराजांच्या स्वराज्याचे वाढते बळ पाहून औरंगजेब हादरला आणि त्याने फितुरांचा मार्ग अवलंबवत त्याने…
Read More...

‘पाताल लोक’ मधल्या अन्सारीला जमलं नाही पण खऱ्या आयुष्यातला हा कॉन्स्टेबल आता ACP झाला.

तुम्ही मागच्या वर्षी आलेली पाताल लोक सिरीज पाहिली असेलच ? त्यातला इम्रान अन्सारी आठवतोय का ? हाथीराम चा सहकारी. त्याच्या मुस्लीम असल्यामुळे त्याला वेगळी वागणूक दिली तरी अत्यंत संयमी, शांत जो गुन्हेगारांकडून कबुली घेतानासुद्धा तो…
Read More...

अमेरिकेला फाईट द्यायची म्हणून इंग्रजांनी जळगाव डेव्हलप केलं

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसाच्या उतरलेला…
Read More...

पुण्याच्या गणेश बिडकरांनी ५०० हून अधिक रुग्णांना बेड मिळवून दिलेत

तुम्ही लोकप्रतिनिधी असाल आणि खरच तुम्हाला जाणीव असेल व त्या जाणिवेतून तुम्ही ५०० हून अधिक लोकांना मदत केली असेल तर ती चांगली गोष्ट झाली. पण महत्वाचा मुद्दा हा की या ५०० हून अधिक लोकांच्यात सर्वांधिक लोक हे रिक्षाचालक, सफाईकामगार, कष्टकरी,…
Read More...

जगाला मासे पुरवणाऱ्या मराठी कंपनीने प्लॅस्टिकपासून २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती केलीय

भारतात नॉन-व्हेजला डिमांड किती जास्त आहे हे काय सांगायला नको. त्यातही आपले लोकं हे आवडीनिवडीत जास्त माहीर. नॉन- व्हेज मध्ये मासे हा पदार्थ खासचं. सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी असे कितीतरी प्रकार सांगता येतील जे रोजच्या रोज हॉटेलमध्ये खाद्य…
Read More...

तिने पाहिलेलं एक स्वप्न संपूर्ण देशात पोलिओ मुक्तीचा पाया रचून गेलं..

पोलिओ हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये अपरिवर्तनीय पक्षाघात होऊ शकतो. एकेकाळी देशातील सुमारे पन्नास हजार मुले दर वर्षी या आजाराला बळी पडत. दरम्यान, आता भारताला पोलिओपासून मुक्त होऊन दहा वर्षांहून अधिक काळ…
Read More...

बेबी पावडरची कंपनी ते कोरोना लस, असा आहे जॉन्सन अँड जॉन्सनचा १३२ वर्षांचा प्रवास

आजकाल ब्रॅण्डचा जमाना आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, गाड्या, मोठमोठ्या वस्तू घेताना प्रत्येकजण ब्रॅण्डच पाहतो. पणं कोणत्याही प्रकारात ब्रॅण्ड बननं इतकं सोपं नसतं, तो ब्रॅण्ड बनण्यामागं मेहनत असते, अनेक प्रोत्साहीत करणारी किस्से असतात.…
Read More...

कुष्ठरोगावरील औषधाचा शोध लावणाऱ्या भाऊ दाजींना मुंबईच्या जडणघडणीचे श्रेय देण्यात येते..

स्त्री-शिक्षणाचा विडा उचललेले आणि मुंबईच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी ओळखलं जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. भाऊ दाजी लाड. त्यांच मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. मूळ गाव पार्से असल्यानं ते लाड-पार्सेकर हेही नाव लावायचे.…
Read More...