Browsing Category

आपलं घरदार

देशातल्या सर्वात विद्वान माणसामुळे महाराष्ट्रात पहिलं संस्कृत विद्यापीठ उभं राहिलं..

श्रीकांत रामचंद्र जिचकार, यांना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश भारताचा सगळ्यात क्वालिफाईड व्यक्ती म्हणून ओळखतो. नागपूर जिल्ह्यातील आजानगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांत जिचकार यांनी आपल्या आयुष्यात एकूण ४२ पदव्या मिळवल्या .…
Read More...

शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर छत्रपतींच्या मानसपुत्राने रायगडाला पुन्हा स्वराज्यात आणलं..

औरंगाबाद नजीक थोरल्या शाहू महाराजांचे तैनाती सैन्य होते. तेव्हा जवळ असणाऱ्या पारदगावच्या पाटलाने, सयाजी लोखंडे याने शाहू महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला.. यामधे लोखंडे पाटलाचा मृत्यु झाला. त्याच्या बायकोने आपले मूल शाहू महाराजांच्या पायावर…
Read More...

पाकिस्तानला कोर्टात हरवलं पण दुर्दैवाने कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत..

१० ऑगस्ट १९९९. सकाळचे दहा वाजून ५१ मिनिटे झाली असतील. भारतीय हवाई दलाच्या रडारला  गुजरात आणि सिंधच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषे लगत एक विमान घुटमळताना दिसले. ते फ्रेंच बनावटीचे पाकिस्तानी अटलांटिक ९१ हे विमान होते. या विमानाने दोन वेळा हवाई…
Read More...

७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं…

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. औषधांपासून हॉस्पिटलमधल्या बेडचा तुटवडा जाणवतोय. ऑक्सिजन अभावी लोक हात पाय आपटून मरत आहेत. सरकारने देखील हात टेकावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मदतीचा ओघ सुरु झाला आहे, मात्र नेमकी मदत कशी करायची आणि…
Read More...

तुकडोजींच्या भजनाने प्रेरित होऊन गावच्या गावे ब्रिटिशांवर हल्ला करू लागली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेतून अनेकी ग्रामविकासाची कामे झाली. लोक स्वतःहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ लागली. केवळ लेखणीच्या जोरावर त्यांनी गावच्या गाव गोळा करून प्रचंड जनसमुदाय देशासाठी लढण्यास सज्ज केला. जे…
Read More...

त्यांच्या प्रयत्नांतून पुण्याजवळची छोटी खेडी आशिया खंडात नावाजलेली उद्योगनगरी बनली..

जास्त नाही, शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. इंग्रजांचं भारतावर राज्य होतं तेव्हा त्यांनी मुंबई पुण्याला जोडणारा महामार्ग उभा केला. रेल्वे मुळे आधीच अंतर कमी झालं होतं महामार्गामुळे दोन्ही गावातील आणखी अंतर कमी झालं. शांत निवांत पुण्याचा धावत्या…
Read More...

वडिलांना पाकिस्तानने मंत्रिपदाची ऑफर दिली होती, पोरगा कोरोनामध्ये सर्वाधिक मदत करतोय ..

स्वातंत्र्यपूर्वकाळात मोहम्मद हाशीम प्रेमजी नावाचे गृहस्थ भारता मधून बर्मा देशात तांदळाच्या व्यापारासाठी गेले. गुजरात मधील कच्छ भागातल हे कुटुंब. बर्मा त्यांनी तांदळाच्या व्यापारात इतकी प्रगती केली की तिथे त्यांना "राईस किंग ऑफ बर्मा"…
Read More...

आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी छत्रपतींची शिवराई असावी, अशी इच्छा असते.

शिवकाळातील अभूतपूर्व घटना म्हणजे 'शिवराज्याभिषेक'. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून फार मोठी क्रांतीच घडवून आणली होती. या घटनेचे वर्णन करताना सभासद म्हणतो, 'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती…
Read More...

प्रतापगडाने पाहिलाय पराक्रम, जेव्हा मराठ्यांचे छत्रपती हत्तीवर बसून लढले होते.

मोठ्या अनागोंदीचा तो काळ. स्वराज्याच्या छत्रपतीला, मराठ्यांच्या राजाला, संभाजी महाराजांना मुघलांनी फितुरीने पकडले. मराठा स्वराज्याला बसलेला हा जबरदस्त धक्का होता. मोठी आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. त्यातच, जुल्फिकारखान उर्फ इतिकादखान…
Read More...

हमखास मिळणाऱ्या नफ्यामुळे गाजत असलेली नगरच्या शेतकऱ्याची अत्तराची शेती….

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मच्छिन्द्र चौधरी यांनी अत्तराची शेती उभारली आहे. अगदी जागतिक बाजारपेठेत सुद्धा त्यांच्या शेतातल्या उत्पादनांचा दबदबा आहे. नक्की हि अत्तराची शेती काय आहे आणि बाजारपेठेत इतकी मागणी का आहे याविषयी जरा…
Read More...