Browsing Category

आपलं घरदार

त्या पोटनिवडणूकीत बाळासाहेबांनी “मराठीचा” मुद्दा मागे ठेवून “हिंदूत्वाचा”…

राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून हिंदूत्वाचा मुद्दा मांडला आणि आत्ता राज यांनी मराठीचा मुद्दा बायपास करून हिंदूत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंच नाव न घेता "बोगस…
Read More...

राजीव गांधींना हटवून वसंतदादांना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रपतींनी प्लॅन केलेला.. 

1985 च्या जानेवारी महिन्यात राजीव गांधींजी पंतप्रधान झाले. इंदिरा गांधींच्या पश्चात झालेल्या निवडणूकांमध्ये सहानभुतीची लाट देशभर पसरली होती. या लाटेत इंदिरा कॉंग्रेसला 426 जागांवर विजय मिळाला. आणि राजीव गांधी प्रचंड बहुमतात सत्तेत आले. …
Read More...

कोकणाचा आवाज बुलंद झाला अन् एन्रॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला…!

सोमवारी रात्रीपासून कोकणातील बारसू येथे स्थानिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होतं. आज प्रकल्पस्थळाचं सर्वेक्षण केलं जाणार असून…
Read More...

मंत्री असले तरी आपल्या मुलांना शाळेत एसटीनेच पाठवणारे बी जी खताळ

बी. जे खताळ. संपूर्ण नाव भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील. जुन्या पिढीचा एक खमका आणि काँग्रेसी विचारांचा खंदा शिलेदार. तितकाच तत्वाने वागणारे.. या नेत्याने प्रदीर्घ राजकीय कारकीर्द गाजवून, अनुभवाचा खजिना जमवून वयाच्या ९३ व्या वर्षी लिखाण सुरु…
Read More...

मोफत भूखंड नको म्हणून राजीनामा देणारा आमदार याच महाराष्ट्रात होवून गेलाय

सर्वपक्षीय ३०० आमदारांना मोफत घरे मिळणार. महाविकास आघाडीने निर्णय घेतला आणि राज्यभरातून छी थू झाली. आत्ता तूम्ही म्हणाल या छी थू करण्यासारखं काय आहे. तर एक आकडेवारी सांगतो. सध्या विधानसभेत असणाऱ्या २८८ आमदारांपैकी २६४ आमदार कोट्याधीश आहेत.…
Read More...

चेष्टा नाय…रस्ते बांधणीत गडकरींनी ४ विश्वविक्रमांची नोंद केलेय…!!!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. आपल्या नावाने नाही तर कामाने ओळखला जाणारा हा नेता. जेव्हापासून त्यांच्याकडे हे खातं आलं तसं त्यांनी देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं टार्गेटच हाती घेतलं. कदाचित त्यांच्या याच कामगिरीमुळे…
Read More...

आज मृणाल गोरे आणि त्यांचा लाटणं मोर्चा असता तर महागाई वाढवण्याचं धाडस नव्हतं..

महागाई वाढली की सर्वात जास्त झळ बसते ती सामान्य माणसाला. महागाईमुळं सर्वसामान्यांची, मध्यमवर्गीयांची आर्थिक गणितं बिघडतात. हातावर पोट असणाऱ्यांपुढं मोठी समस्या उभी राहते. महागाईला विरोध केला जातो आणि काही दिवसांनी सवयही होऊन जाते. पण…
Read More...

अप्पासाहेब पंतांच्या सांगण्यावरून नेहरू जेव्हा किर्लोस्करवाडीला भेट देतात…

अनेक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांनी रक्त सांडलं, कारावास सहन केला. प्रत्यक्ष स्वातंत्र्य उजाडायला १९४७ साल उजाडलं. पण या सगळ्याच्या आधी १० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा संस्थानात लोकशाही जन्मली देखील होती. ते संस्थान…
Read More...

पालखी नाचवण्यापासून बोंब मारण्यापर्यंत कोकणचो शिमगो लय भारी असा…

हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारा, हापूस आंबे, नारळी- पोफळीच्या बागा, वाड्यांची देव-दैवत, गणपतीउत्सव, गाऱ्हाणं, काळ्या वाटण्याची उसळ, सागोती वडे, आंबोली, घावणे या गोष्टींवरून अख्ख कोकण डोळ्यासमोर आलं असेल. पण या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे…
Read More...