Browsing Category

आपलं घरदार

महात्मा फुले पुतळ्याचा ठराव सभागृहात सर्वप्रथम “यांनी” मांडला होता…

महात्मा जोतिराव फुले यांची आज 194 वी जयंती. महात्मा फुलेंच्या पवित्र स्मृतीस सादर अभिवादन! महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक म्हणजे महात्मा जोतीराव फुले. जोती-सावित्री या फुले दाम्पत्याने जर त्या काळात सामाजिक सुधारणांसाठी कठोर…
Read More...

औरंगजेबाने बांधलेली ज्ञानवापी मशीद पाडायचा पहिला प्रयत्न मल्हारराव होळकरांनी केला होता..

सतराव्या शतकातील गोष्ट. आग्ऱ्यात भेटीला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने दगा कैद केले. मराठ्यांना संपवून अख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न तो पाहत होता. पण ते घडायचं नव्हतं. छत्रपतींनी त्याच्या…
Read More...

पत्रकारांच आंदोलन झालं आणि दादांनी भारत पाकिस्तान मॅचची कॉमेंट्री मराठीत करायला लावली..

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. भारताचा कप्तान होता  विजेता कपिल आणि पाक टीमचं नेतृत्व करत होता झहीर अब्बास. दोन्ही टीम तुल्यबळ होत्या. भारताकडे सुनील गावस्कर, रवी शास्त्री, अंशुमन गायकवाड, मदनलाल…
Read More...

‘वेटर होण्याची लायकी नाही’ ऐकलेल्या पोरानं ३० देशात हॉटेल्सचं साम्राज्य उभं केलं….

माणसाचा अपमान झाला की तो तीन गोष्टी करतो. एक तर नैराश्यग्रस्त होतो, दुसरी गोष्ट म्हणजे पेटून उठतो आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ग्रँड असं काही तरी करून दाखवतो. या दोन्हीत न बसणारे 'या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो. पण यातील…
Read More...

भारतातल्या प्रत्येक शाळेत आपली प्रतिज्ञा म्हटली जाते हे खुद्द लिहिणाऱ्याला सुद्धा ठाऊक नव्हते

भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे बांधव आहे..... हि प्रतिज्ञा आपण शाळेत असताना कित्येक वर्ष म्हणत होतो, महाविद्यालयात आल्यानंतर पाठयपुस्तकांमध्ये सुद्धा हि प्रतिज्ञा आहे. इतक्या वर्षांपासून हि प्रतिज्ञा आपण घोकत आलो पण हि प्रतिज्ञा नक्की…
Read More...

राष्ट्रपतींसोबत वाद घालणाऱ्या तिला पृथ्वीराज चव्हाणांनी ऑस्करला जायला मदत केली…

लंचबॉक्स, गँग्ज ऑफ वासेपूर, मसान, गर्ल इन द येलो बूट्स, जल्लीकट्टू, पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स, पगलेट या सिनेमांमध्ये काय साम्य आहे? तुम्ही म्हणाल सगळेच्या सगळे सिनेमे ऑफबीट आणि भारी आहेत. विशेष म्हणजे हे सगळे सिनेमे अतिशय कमी खर्चात पण…
Read More...

पक्षासाठी निधी गोळा करताना सरदार पटेल म्हणाले, “गांधीजी महात्मा आहेत , मी नाही”

महात्मा गांधीजींच्या तुलनेत सरदार वल्लभभाई पटेल हे जास्त परखड आणि सुस्पष्ट बोलणारे होते. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या जगात २०व्या शतकाच्या उत्तरार्धात अहमदाबाद मध्ये गिरण्यांबरोबरच गिरणी कामगारांची संख्यासुद्धा वाढली. लोकसंख्येत झपाट्याने वाढ…
Read More...

लेनिनचे पुतळे पाडले मात्र आजही शास्त्रीजींचा पुतळा उझबेकिस्तानमध्ये अभिमानाने उभा आहे..

भारताचे लालबहादूर शास्त्री म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या साधेपणाचे प्रामाणिक पणाचे आणि राष्ट्रभक्तीचे अनेक किस्से आपणाला ठाऊक आहेत. पण त्यांचा एक पुतळा उझबेकिस्तान देशात उभारण्यात आलाय हे तुम्हाला ठाऊक आहे का? मध्य आशियातील…
Read More...

सुरत हल्ल्यावेळी हजर असणाऱ्या परकीय व्यापाऱ्याने शिवरायांबद्दल बद्दल पहिलं पुस्तक लिहिलं

“एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते, तसाच शिवाजीराजा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात, जे राजांच्या बोटांत होते, ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे…
Read More...

पानिपतानंतर मराठ्यांनी पुन्हा कमावलेल्या वैभवाची साक्ष म्हणजे वाईची दहा मंदिरे

छत्रपती शिवरायांनी शुन्यातून निर्माण केलेले मराठ्यांचे स्वराज्य शाहू छत्रपतींच्या काळात खंडप्राय देशाएवढे वाढले. उत्तरेत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, यशवंतराव पवार, दाभाडे आणि गायकवाड यांनी मराठ्यांचे साम्राज्य आपल्या तलवारीच्या टोकाने…
Read More...