Browsing Category
आपलं घरदार
आईला दिलेलं वचन पोरग्यानं पहिल्याच फटक्यात फौजदार होवून पुर्ण केलं.
मागच्या २ दिवसांपासून एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या फोटोत हा अधिकारी आपल्या आईला आपली पोलिसाची टोपी घालताना दिसत आहे. सोबतच त्याची काठी देखील आईच्या हातात अभिमानानं दिसत आहे आणि त्याला कॅप्शन आहे,…
Read More...
Read More...
म्यानमारच्या झाडाझुडपांमध्ये भारताच्या शेवटच्या मुघल बादशाहची कबर आढळून आली.
“ कितना है बदनसीब जफर दफ़न के लिये,
दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में ”
बहादुर शाह जफर
काही वर्षांपूर्वी भारतातून तस्करी केलेल्या काही अमूल्य गोष्टी ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अबॉट यांनी परत केल्या. या घटनेचे सर्व भारतातून स्वागत झाले आणि…
Read More...
Read More...
१९९१ च्या जागतिकीकरणामध्ये मनमोहन सिंग यांच्यासोबत एका मराठी नेत्याचं देखील योगदान आहे..
डॉ.मनमोहन सिंग यांनी १९९१ साली देशाचं ऐतिहासिक आर्थिक बजेट सादर केलं आणि देशात खुले धोरण लागू झाले.
या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून आला.
भारताचा इतिहास नव्याने लिहायचा झाला तर…
Read More...
Read More...
१२ गावे पाकिस्तानला दिली तेव्हाच भगतसिंग यांचं अंत्यसंस्कार झालेलं गाव भारताला मिळालं.
1947 ला दोन मोठ्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. भारत स्वतंत्र झाला. पण, या प्रचंड देशाची फाळणी झाली. पाकिस्तान नावाचा एक नवीन देश जगाच्या नकाशावर उदयास आला.
भारताच्या इतिहासात कधी झालं नव्हतं, एवढं मोठं…
Read More...
Read More...
एका गावातून १० टनापर्यन्त भडंग विकला जातो, असा असतो बिझनेस भावांनो…!
सांगली - कोल्हापूर हायवेला जयसिंगपूर लागतंय. तिथं एका हॉटेलच्या बाहेर मर्सिडीज, ऑडी वगैरे अशा सगळ्या ब्रँडेड गाड्यांपासून ते स्कुटीपर्यंत सगळ्या गाड्या उभ्या असतात. आता हे लोक या गाड्या थांबवून एसीतुन उतरून खास जेवायला थांबतात असं वाटत असेल…
Read More...
Read More...
फक्त एका फोटोच्या बदल्यात त्याने चंद्रशेखर आझाद यांची पिस्तूल भारतात परत पाठवली…
चंद्रशेखर आझाद म्हणजे जबरदस्त क्रांतिकारी नेता. भारदस्त तब्येत, मिशांना पिळ देणारा रुबाबदार बलदंड तरुण. आझादांच्या नुसत्या पुतळ्याकडे पाहील्यावर रक्त सळसळते. एवढी प्रचंड ऊर्जा असणारा 'पैलवानी' बाजाचा आणि 'विद्वान' बुद्धीचा हा क्रांतिकारक.…
Read More...
Read More...
साने गुरुजी म्हणाले, “हा धडपडणारा मुलगा राजाराम महाराष्ट्राचा महान पुढारी बनेल.”
राजाराम बापू पाटील. कोणी त्यांना लोकनेता म्हणत तर कोणी सहकारमहर्षी. कृष्णेच्या तीरावरच्या भागात साखर कारखाना, विविध उद्योगाच्या माध्यमातून सहकाराची गंगा आणणारा नेता ते राज्याच्या खेड्यापाड्यात वीज पोहचवणारा ऊर्जा मंत्री अशा वेगवेगळ्या…
Read More...
Read More...
एक मुस्लीम पुरातत्व शास्त्रज्ञ ज्यांनी ठामपणे सांगितल,” बाबरीच्या जागी राम मंदिर होत.”
१९९० च्या काळात उत्तर भारतात राम मंदिर आंदोलनानं जोर पकडला होता, भाजपने बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर बांधण्यासाठी 'मंदिर वही बनायेंगे' म्हणत रथयात्रा देखील सुरु केली. अखेरीस काही आक्रमक कारसेवकांनी मिळून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद…
Read More...
Read More...
ज्यू लोकांनी मराठी कीर्तन मंडळ स्थापन केलं होत आणि ते पार कराची पर्यंत फेमस होतं
स्वच्छ पांढरा धोतरसदरा, डोकीवर खास टोपी, गळ्यात वीणा. टाळ मृदूंगाच्या साथीने ह.भ.प महाराज आपल्या खड्या आवाजात भजन कीर्तन हरिभक्तीच पारायण रंगवू लागले की भक्त तल्लीन होऊन जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या गावात नेहमी…
Read More...
Read More...
देशातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर, जिनं काश्मीरचा दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणला.
भारताचा जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश इथला पहाडी भाग म्हणजे काहीसा दुर्गम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात इथं मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. मात्र जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती पूर्णतः वेगळी…
Read More...
Read More...