Browsing Category
आपलं घरदार
आधी महिन्याला ९ हजार रुपये बील भरायचे; आज सरकारला लाईट विकतेत…
महाराष्ट्रात सध्या जास्तीचं आलेलं वीज बिल आणि ते न भरल्यामुळे महावितरण सुरु केलेली वीज तोडणी मोहिम यावरुन मोठा वाद सुरु आहे. अजूनही महावितरणाकडं तब्बल ७१ हजार ५०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिक अशा सगळ्या…
Read More...
Read More...
लोखंडवाला शूटआउट करणाऱ्या ऑफिसरमुळे देशभरात एटीएसची सुरवात झाली..
१६ नोव्हेम्बर १९९१. स्थळ लोखंडवाला कॉम्प्लेक्स मुंबई
इतरांसाठी नेहमी सारखा दिवस होता पण लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्यांना जाणवलं कि आज काहीतरी वेगळे घडत होते. तेथे युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावरही वाढला होता.…
Read More...
Read More...
फक्त गुज्जूनांच नाही तर गुजरात फिरायला गेलेल्यांना पण कोटींच्या बिझनेस आयडिया सुचतेत….
गुजरात. भारतातील एक उद्योग संपन्न राज्य. देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावे काढली तर त्यातील १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. तो म्हणतो कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर…
Read More...
Read More...
एका जैन माणसाने मुस्लिमांसाठी सत्यशोधक मंडळ सुरु करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
२२ मार्च १९७०. पुण्यात भाई वैद्य यांच्या माडीवर इंडियन सेक्युलर सोसायटीच्या कार्यकर्त्यांची बैठक बसली होती. यात त्याकाळचे समाजवादी समतावादी नेते देखील हजर होते. महात्मा फुलेंच्या पासून सुरु झालेला प्रबोधनाचा सत्यशोधकी विचार अजूनही मुस्लिम…
Read More...
Read More...
कधीकाळी चपलाच्या दुकानात काम करणारा आज १३०० कोटींचा मालक आहे….
शाहरुखच्या रईस पिक्चरमधला फुल ऑन ऍटिट्यूडमध्ये दिलेला डायलॉग.
‘कोई धंदा छोटा नही होता और धंदेसे बडा कोई धर्म नही होता.’
त्यानंतर तो या वाक्यावर ज्या स्पीडमध्ये मोठं होतो ते सगळं आश्चर्यकारक असतं. हा रील लाईफ जरी असला तरी रिअल लाईफमध्ये…
Read More...
Read More...
राजीव गांधी आणि नरसिंहराव यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न म्हणजे जवाहर नवोदय
१९८६ सालचा जानेवारी महिना. देशाचे शिक्षणमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आपल्या साऊथ ब्लॉकमधल्या ऑफिसमध्ये काही फायलींचा निपटारा करत बसले होते. भारताचे नवे शिक्षण धोरण बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अचानक त्यांना निरोप आला,
"पंतप्रधान…
Read More...
Read More...
आगरी आणि कोळी समाजाकडे इतकं सोनं असण्यामागे हे कारण आहे…
कोकण किनारपट्टीवर राज्य करणारा आगरी आणि कोळी समाज. या दोन्ही समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी करणे आहे. प्रचंड कष्ट करून जगणारी स्वभावाने भोळी असणारी हि माणसं मात्र त्यांच्या स्त्रिया अंगभर सोने परिधान केलेल्या दिसतात. अगदी मासे विकायला…
Read More...
Read More...
३ ठिकाणी फेल गेल्यावर इंडिगो पेंटचा मालक पुण्यात येऊन यशस्वी झाला.
अपयश ही यशाची पहिली पायरी. सतत अपयशी होणाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी वाक्य. पुण्यात तर हे वाक्य जरा जास्तचं ऐकायला मिळतं. कारण याचं वाक्यावर अपयश मिळवलेल्या महाराष्ट्रातील अनेकांनी पुण्यात येऊन पोस्ट काढली, यश मिळवलं.
असचं काहीस घडलं इंडिगो…
Read More...
Read More...
पोर्तुगीज-इंग्रजांनी नाही तर मुंबई या महान राजाने वसवली.
मुंबई म्हणेज देशाची आर्थिक राजधानी. खऱ्या अर्थाने भारतातील सर्वात मोठं महानगर. रोज लाखोंच्या संख्येने लोक इथे रोजगार शोधत येत असतात. इथल्या सुपरस्टार हिरोपासून ते अंडरवर्ल्ड डॉन पर्यंत प्रत्येकाचं स्वप्न मुंबईवर राज करण्याचं असतं. इथल्या…
Read More...
Read More...
खऱ्या आयुष्यातील कालीन भैय्या ज्याचं कार्पेट ८५ देशात निर्यात होतय..
मिर्झापूर, कालीन भैय्या.... काही आठवलं? तोच मिर्झापूरचा डॉन. ज्यानं केवळ कालीन अर्थात कार्पेट सारख्या वस्तूमधून आपलं साम्राज्य उभं केलं. या कार्पेटच्या आतून तो गावठी बंदुका आणि डेडबॉड्या पाठवायचा ही गोष्ट वेगळी. पण मेन व्यवसाय त्यानं…
Read More...
Read More...