Browsing Category

आपलं घरदार

जेव्हा लेनिनला सावरकरांनी लंडनमध्ये तीन दिवस लपवलं होतं..

मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह. रशियाचा. कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचून साम्यवादी विचारांच्या प्रेमात पडला. भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे या ध्येयाने प्रेरित झाला. जहालपणे यासाठी कार्य देखील करू लागला. राजद्रोहाचे आरोप होऊन…
Read More...

बीएस्सी झालेल्या या शेतकऱ्याला आज महाराष्ट्र ‘फणसकिंग’ म्हणून ओळखतोय…

कोकण म्हंटल की डोळ्यासमोर येतो रसाळदार हापूस आंबा. यानंतर नारळ, काजू-सुपारीची झाडं, तांदळाची शेती. फणसाचं झाड दिसतं ते अगदीच आपल्या वापरापुरतं एखाद-दुसरं. पण मागच्या काही वर्षांपासून कोकणातील या फणसाला देखील ग्लोबल ओळख मिळायला सुरुवात झाली…
Read More...

जेव्हा जम्मू काश्मीर जळत होता तेव्हा पुण्याच्या पोलीस कमिशनरला बोलवण्यात आलं

३०ऑगस्ट १९६५ गणेश चतुर्थीचा दिवस. भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले होते. सर्वत्र वातावरण तंग होते. पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला होईल म्हणून रात्रीच्या वेळी ब्लॅक आऊट केले जात होते. पुण्यातही अशीच परिस्थिती होती. आपले भाई बांधव सीमेवर…
Read More...

एवढी मोठी पोलिस अकादमी सरदार पटेलांनी उभी केली, पण स्वतःच नाव दिलं नाही.

लोहे जैसी हिम्मत है, लोहे सा जज़्बा अपना, आंखों में लिए चलते हैं हम लौहपुरूष का सपना… हैद्राबादच्या अल्हाददायक वातावरणात, दऱ्या-खोऱ्यांमधली दाट हिरवाईमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या आवाजात, नव्याने सेवेत येणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांची…
Read More...

जळगावची जैन ही आज आफ्रिकेतील सर्वात मोठी इरिगेशन कंपनी आहे.

गोष्ट असेल स्वातंत्र्यापूर्वीची. जळगाव मध्ये शिकायला आलेला एक मुलगा त्याला घरची आठवण येत असल्यामुळं गावी जायचं होतं. खेडोपाडी गाड्या बसेस याचं प्रस्थ अजून वाढायचं होतं. जळगाव सारख्या गावात तर सायकल हेच मुख्य साधन होतं. त्या पोराकडे स्वःतची…
Read More...

लालबहादूर शास्त्रींनी नियमात बदल केले आणि कोकणातले रस्ते काँक्रीटचे झाले

गोष्ट आहे स्वातंत्र्यानंतरची. इतकी वर्षे इंग्रजांच्या गुलामीच्या अंधःकारात गेली आता आपल्या स्वप्नातला नवा देश घडवायचा म्हणून सगळा देश प्रेरित झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री हे राज्यकर्ते हे या…
Read More...

दिल्लीत आजही मराठ्यांशी फितुरी करणाऱ्याचं घर ‘नमक हराम की हवेली’ म्हणून ओळखलं जातं..

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडून मोठं केलं. बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांच्या सारख्या सेनानींनी केलेल्या पराक्रमामुळे अहद तंजावर तहद पेशावर अशी त्यांची कीर्ती पसरली. याच…
Read More...

देशाच्या पहिल्या आर्थिक घोटाळ्यात अडकणारे अर्थमंत्री भारताचा कुकर बनवून गेले..

साल १९५६. भारतीय पंतप्रधानांचे जावई फिरोज गांधी यांनी संसदेत खळबळ उडवून दिली होती. देशातल्या पहिल्या घोटाळ्याचे आरोप ते सरकारवर करत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नेहरूंचे सरकार अडचणीत आले होते. हा होता हरिदास मुंदडा घोटाळा.  हरिदास…
Read More...

अन् गांधींजी थेट कस्तुरबां विरोधातच उपोषणाला बसले

जगभरात महात्मा गांधी आणि अहिंसावाद हे दोन्ही एकमेकांना समानार्थी वापरले जाणारे शब्द. याच अहिंसावादाच्या तत्वावर गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. १९२० मध्ये टिळक युगानंतर आलेल्या गांधीवादाने भारताला एक वेगळी दिली. बापुजींच्या…
Read More...

पेशव्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधून जाळून ठार केलं…

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या धामधुमीचा काळ. बंडाचा वणवा देशभरात पेटला होता. ब्रिटिश सत्तेला हादरे देण्याचे काम या बंडकर्त्यानी केलं होतं. या उठावाचं नेतृत्व मात्र मराठी व्यक्ती करत होते. यात प्रामुख्याने नाव येत झाशीची राणी लक्ष्मीबाई,…
Read More...