Browsing Category
आपलं घरदार
पुण्याच्या प्रभात फिल्मला टक्कर देण्यासाठी कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ उभा राहिला
कोल्हापुरच्या मातीत आणि पंचगंगेच्या पाण्यात कला नांदते अस म्हणतात. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नगरीमध्ये कलाकारांना खरी ओळख मिळवून दिली छत्रपती शाहू महाराजांनी !
त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला, शिक्षणाची संधी…
Read More...
Read More...
असदुद्दीन ओवैसी यांनी आत्ताच नाही तर पाकिस्तानला याआधी अनेकदा झापलंय
हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये काहीही छोटे मोठे वाद झाले तरी इथे निर्माण झालेल्या तणावग्रस्त वातावरणाचा फायदा घेण्यात पाकिस्तानला फार मजा येते. इथे काहीही होवो, पाकिस्तान याचा फायदाच घ्यायला टपलेलं असतं. इथे काहीही घडू दे पण विनाकारण खोडं काढणं…
Read More...
Read More...
मिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते
आई-वडिलांना मुलगी नको होती. ही मुलगी नकुशी होती म्हणून नाव चिंधी ठेवलं. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतर ही कायमच राहिला. नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली.…
Read More...
Read More...
मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पुरंदर पासूनच अंजीराची लागवड सुरु झाली
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे नाव घेतलं तर पुणे जिल्हा टॉपवर येतो. पुण्याचं वैशिष्ट्यच आहे की त्याला किल्ल्यांचं वैभव लाभलय. यामध्ये पुरंदर किल्ल्याचाही नंबर लागतो, पण पुण्यामध्ये असलेलं हे पुरंदर गाव फक्त किल्ल्यासाठीच नाही तर अजून एका…
Read More...
Read More...
नरेंद्र जाधवांना अमेरिकेत पुरस्कार मिळत होता अन भारतीय प्राध्यापकानेच त्यांची जात काढली
सद्या नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ फार व्हायरल होतोय....त्यात त्यांनी सांगितलं कि, अमेरिकेत जाऊन मी माझी जात विसरलो होतो पण एका भारतीयानेच मला माझ्या जातीची आठवण करून दिली होती....संपूर्ण घटना काय होती ते नक्कीच जाणून घ्या..…
Read More...
Read More...
मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात
गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये…
Read More...
Read More...
बंडातात्या कराडकरांनी एकदा राज्य सरकारने केलेली पद्मश्रीची शिफारस नाकारली होती
सद्या राज्याच्या राजकारणात ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांच्यावरून बराच वाद पेटला आणि म्हणायला तसा शांत झाला....म्हणजेच म्हणण्यापुरताच शांत झाला असला तरी चर्चा अजून तात्यांचीच आहे.
बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं…
Read More...
Read More...
मालाडच्या आर.आर पाटलांमुळे लोकांना टेलिफोन मिळायले लागले
मालाडचे एक सद्गृहस्थ..नाव रामकृष्ण आर. पाटील. जे कि आर. आर. पाटील म्हणून प्रसिद्ध आहेत.
प्रसिद्धीची हाव न धरता त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य खरोखर अजब आहे. ते जाऊन बरीच वर्षे झालीत मात्र आजही त्यांची आठवण त्यांना ओळखणारी जनता काढत…
Read More...
Read More...