Browsing Category
इलेक्शन
Election
पवार विरुद्ध विखे वादामुळं टी.एन.शेषन यांनी आचारसंहिता ताकदीने लागू केली.
निवडणुका आल्या की उमेदवारांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत प्रत्येकाला एकच काळजी असते ती म्हणजे आचारसंहिता.नव्वदच्या दशकात टी.एन.शेषन नावाच्या वादळाने भारताला आचारसंहिता पाळायची सवय लावली हे सगळ्यांना माहीत आहे पण याची खरी सुरवात…
Read More...
Read More...
फक्त ९ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहून अगदी आनंदात पायउतार झालेला मुख्यमंत्री..!
अहो मला रस्त्यावरुन आणून यशवंतरावांनी मंत्रीमंडळात बसवलं आहे. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर मग कशाला वाईट वाटेल?
सिंहासनमधल्या डिकास्टा सारखा हा डॉयलॉग. आठवतोय न कामगार नेता डिकास्टाचा डॉयलॉग.
तो कांताला म्हणतो,
“अरे हा…
Read More...
Read More...
चप्पल चोरीला जाणाऱ्या बच्चू कडूंच्या सलग चारवेळा विजयाचा फॉर्म्युला काय ?
अमरावती जिल्ह्यातील बलोरा गाव. गावात तमाशाचा फड आलेला. बरेचजण या नादापायी बाद झालेले. काही शाळकरी मुलांनी आंदोलन करून हा तमाशाचा फड बंद पाडला. याच नेतृत्व करत होता एक नववीचा मुलगा. नाव ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ
बच्चू कडू.
अन्याय सहन…
Read More...
Read More...
लातूर ग्रामीण आणि पलूस कडेगाव मध्ये नोटा दोन नंबरला राहिली, त्याचा काय परिणाम होतो?
महाराष्ट्राच्या विधानसभेचा आज निकाल जाहीर झाला. अनेकांनी गुलाल उधळला तर अनेक जणांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आजची विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली. मात्र या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराबरोबर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती…
Read More...
Read More...
राजकारणाच्या राड्यात एक ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आमदार झाला…
अकलूज माळशिरस म्हणजे मोहिते पाटलांचा गड. गेली अनेक वर्षे त्यांनी या भागात सहकार फुलवला. दुष्काळी भागात ऊस लागला. मोहितेंच्या उस कारखान्यांमुळे सुबत्ता आली. तिकडचा शेतकरी सुखी झाला. याच मोहिते पाटलांच्या कारखान्यात ऊस तोडणीकामगाराचा मुलगा…
Read More...
Read More...
९० वर्षांच म्हातारं उभा राहिलं आणि भल्याभल्यांचं वारं फिरलं..
कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्याच्या संगमाने सुजलाम सुफलाम झालेला सुपीक प्रदेश. भाजीपाला पासून ते गुलाब जरबेरा सारख्या फुलांपर्यंत प्रत्येक गोष्ट एक्सपोर्ट क्वालिटीची पिकते.
पण इथल सगळ राजकारण शेतीच्या…
Read More...
Read More...
अजिंक्य समजल्या जाणाऱ्या भाजपचा पराभव या घोषणेमुळे झाला होता का?
१३ मे २००४. भारताच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले होते. भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला होता. गेल्या दोन तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयीनां पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे…
Read More...
Read More...
सरकारचा १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यायला लावणारा माणूस निवडणुकीत उतरलाय.
दोन वर्षांपूर्वी कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावलेल्या साधारण तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शिक्षणविभागाने राज्यभरातील जिल्हापरिषद शाळांचे सर्वेक्षण केल्यावर आढळून आले की जवळपास पाच हजार शाळांची पटसंख्या १०…
Read More...
Read More...
राजकारणात महिलांच नाणं खणखणीत वाजवलं ते या चौघींनी.
शूरवीर महिलांची महाराष्ट्राला परंपरा आहे. शिवरायांच्या मनात स्वराज्याच स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या जिजाऊपासून ते होळकरांच राज्यशकट हाकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईपर्यंत. औरंगजेबाच्या नाकी नाऊ आणणाऱ्या कोल्हापूरच्या ताराराणी सरकार यांच्या…
Read More...
Read More...
विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.
१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…
Read More...
Read More...