Browsing Category

दिल्ली दरबार

ज्या पदावरून सिद्धू यांनी राजीनामा दिलेला आता तोच वापस घेतलाय .

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतलाय. हो, ज्या पदाचा त्यांनी राजीनामा देऊन पंजाब कॉंग्रेस मध्ये खळबळ माजवली होती तोच राजीनामा त्यांनी मागे घेतला आहे. राजीनामा देतांना सिद्धू म्हणाले, "ज्या दिवशी…
Read More...

अटलजींनी आपली पहिली निवडणूक थेट नेहरू गांधी घराण्याविरुद्ध लढवली होती

अटल बिहारी वाजपेयी. भारतीय राजकारणातील मात्तबर नेते. त्याचं नाव म्हंटल कि, समर्थकांबरोबर विरोधकही सहमत असल्याचे. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार अटलजींच्या शिकवणीने आजही भाजप पक्ष काम करत आहे.  आता त्यांच्या आयुष्याचे, राजकारणाचे,…
Read More...

केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.

शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते. केशवराव म्हणजे मराठमोळा माणूस. कपाळावर मातीचा टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे…
Read More...

शतकाच्या जवळ पोहचलेले अहमद पटेल माधवराव सिंधीयांना घाबरून आउट झाले…

डॉ.मनमोहनसिंग सरकार होतं तेव्हा एकच बोललं जायचं. काँग्रेसचा सर्वात मोठा खिलाडी म्हणजे अहमद पटेल. गुजरात मध्ये त्यांना सुरवातीपासून लंबी रेस का घोडा म्हणून ओळखलं जायचं. अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली. तो काळ…
Read More...

मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब देशाला बळकट करेल

इंदिरा गांधी यांची हत्येच्या दिवशी काय घडलं होतं?????? पंतप्रधानांच्या सफदरजंग मार्गावरील निवासस्थानी शाळेत जाण्यापूर्वी सकाळी राहुल आणि प्रियांकाने आपल्या आजीचे चुंबन घेतले, तेव्हा दोघांना किंचितही अशी कल्पना की आपल्या प्रिय आजीबरोबरची…
Read More...

अंतुलेंमुळे कॉंग्रेस पक्षाला एकदा माफी मागावी लागली होती.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत १० दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यात  आपण अनेक शूरवीर अधिकारी गमावले.  त्यात पोलिस दलातील अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे असे धडाडीचे अधिकारी शहिद झाले होते. या हल्ल्यामध्ये आपलं भरून न…
Read More...

काँग्रेसच्या अब्रूची लख्तर वेशीवर टाकून, मधल्या काळात विनोद राय कुठ गायब होते?

दोन दिवसांपूर्वी कॅगच्या विनोद रायनी आपण खोटारडेपणा केला असल्याचे मान्य करून सपशेल माफी मागितली. रायनी युपीए सरकारवर केलेले आरोप कोर्टातही सिद्ध झाले नाहीत. मात्र मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या आरोपांचा आधार घेत भाजपने साप साप म्हणून…
Read More...

टेनिस सुपरस्टार लिएंडर पेसच्या जीवावर ममता बॅनर्जी गोवा जिंकायचा विचार करतात..

भाजपा आणि काँग्रेसनंतर  टीएमसी  अर्थात ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देशभरात आपलं जाळं पसरवण्याचा प्रयत्न करतयं. पश्चिम बंगाल राज्यापुरता मर्यादित असणारा हा पक्ष राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर इतर राज्यांत असणाऱ्या विधानसभा…
Read More...

राजे की पुनिया? इलेक्शनच्या दोन वर्ष आधीच राजस्थानात सामना रंगलाय

तहान लागली की विहीर खोदायची, ही तशी लई जणांची सवय. पण राजकारणात अशी सवय असून चालत नाही. इथं पार आधीपासून नियोजन करत राहिलं, तर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता येतोय. आता राजस्थानचंच बघा ना, तिथल्या विधानसभा इलेक्शनला आजून दोन वर्ष बाकी…
Read More...