Browsing Category
दिल्ली दरबार
यूपीमध्ये २०१४ ला मोदींनी अन आता प्रियांका यांनी झाडू मारला, पण मतदारांचे काय म्हणणे आहे.
आगामी काळात येणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारांच्या कामाला लागले आहेत. आप-आपल्या विकासकामांचा लेखाजोखा देणे, भाषणं देणे इत्यादी उपक्रम इत्यादी चालू झालेत. मग त्यात अलीकडेच मोदींचे…
Read More...
Read More...
माधवराव सिंधिया आणि त्यांच्या आयुष्यात घडून गेलेले तीन दुर्दैवी विमान अपघात…
गेल्या महिन्यातच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असं जाहीर करून टाकलं होतं.
उल्लेखनीय…
Read More...
Read More...
त्यादिवशी दिग्विजय सिंगांना कळालं, राजकारणात कोणीच कोणाचा गुरु नसतो…
दिग्विजय सिंग यांची गणना गांधी घराण्याचे जे काही जवळचे सदस्य त्या यादीत हमखास केली जाते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध मानले जातात, तसेच ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या देखील खूप जवळचे होते.…
Read More...
Read More...
आता तर कन्फर्म झालंय युपीमधून सोयीस्कररित्या या माय-लेकराला बाजूला केलं जातंय
आठवतंय का मागे एकदा भाजप नेते वरुण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. जेंव्हा लखीमपूरच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता तेंव्हा त्यांनी हि पोस्ट करून त्यांनी या पोस्ट मध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे कि, या…
Read More...
Read More...
मुलावरचे खटले मागे घेण्यासाठी इंदिरा गांधींनी चरणसिंग सरकार पाडलं होतं?
१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. मतदार राजाने जनता पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. पण निवडणुकीपूर्वी काँग्रेस विरोधाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेवेळी…
Read More...
Read More...
लोकांनो मोदींनी आता पुन्हा दिवे लावण्याचं चॅलेंज दिलंय.
आगामी काळात ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकाव्या म्हणून तयारीला लागले आहेत. विरोधक आंदोलनं करून राजकारण करू पाहत आहेत तर सत्ताधारी आपण केलेल्या कामांचे भांडवल करत सुटले आहेत. या…
Read More...
Read More...
जेंव्हा शास्त्रीजींनी दुकानदाराला सांगितले की, सर्वात स्वस्त साडी दाखवा..
भारताच्या इतिहासात असे अनेक नेते होऊन गेलेत जे त्यांच्या गुणसंपन्नेमुळे भारतीयांच्या मनात आदरस्थानी राहिले आहेत. त्यातलेच एक म्हणजे लाल बहादूर शास्त्री !
त्यांचे असे अनेक प्रसंग आहेत जे त्यांचा साधेपणा दर्शवतात. असाच एक प्रसंग म्हणजे,…
Read More...
Read More...
पंजाबातले गटतट मोडून कॅप्टन यांना मुख्यमंत्री करण्यात सातव यांचा सिंहाचा वाटा होता..
सध्या पंजाबच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आधी सत्ताधारी काँग्रेसमध्येचं नवज्योत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात कुरबुर सुरु होती. त्यांनतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी डायरेक्ट राजीनामा दिला.…
Read More...
Read More...
चक्क अटलजींनी प्रचारात महिला उमेदवारावर अभद्र टीका केली, जनतेने त्यांना धूळ चारली..
आजकाल राजकीय नेते एकमेकांवर टीका करतांना कधी काय म्हणतील काही सांगता येत नाही. भले एकमेकांवर कितीही खालच्या स्तरावरची टीका करू देत वरतून असंही म्हणायला मोकळे कि, राजकीय सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. असो हे टीकास्त्र पूर्वीच्या राजकारणात…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींना आपला राजकीय वारसदार बनवण्याबद्दल नेहरूंचं काय म्हणणं होतं ?
भारताच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा असते घराणेशाहीची. ती देखील गांधी घराण्याची घराणे शाही. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या पासून सुरु झालेली ही घराणेशाही जवाहरलाल नेहरू, त्यांची लेक इंदिरा गांधी, जावई फिरोझ गांधी, नातू राजीव गांधी, संजय गांधी,…
Read More...
Read More...