Browsing Category

दिल्ली दरबार

कपिल सिब्बल यांनी राजकारणात येऊ नये म्हणून त्यांचा मुलगा उपोषणाला बसला होता..

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या नवी…
Read More...

कधीकाळी कृषी कायद्याला विरोध करणारे कॅप्टन आता कृषीमंत्री होवून कायद्यांना समर्थन देणार का?

काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार दिल्लीतली अशी चर्चा आता नवीन राहिली नाही. कारण राजकीय घडामोडी पाहता आता फार नवल राहिलं नाही. त्यात नव-नवीन नावांची भर पडतेय इतकंच. त्यात आता कॉंग्रेस नेते नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं…
Read More...

थांबा! जिग्नेश मेवाणीने काँग्रेसमध्ये एंट्री केलीच नाही..

गेली काही दिवस झालं सगळेच २८ सप्टेंबर ची वाट पाहत होते, कारण याच दिवशी बहुचर्चित नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश कुमार यांचा कॉंग्रेस पक्ष प्रवेश होणार होता, आणि झाला देखील ! मात्र एक त्यात देखील एक ट्वीस्ट आलाय. २८ सप्टेंबर रोजी कन्हैया…
Read More...

योगी आदित्यनाथ यांनी मंत्रीमंडळात ७ नवीन मंत्री घेतलेत, पण त्यामागे मोठा ‘प्लॅन’ आहे.

सद्या काही राज्याच्या राजकारणात मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहू लागत आहे. पंजाब च्या मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांची एंट्री आपण पहिलीच आहे त्याचं दरम्यान आता उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळाचा विषय देखील तितकाच ताजा आहे. उत्तर प्रदेशच्या…
Read More...

कॉंग्रेसने पंजाबमध्ये वापरलेला बदलाचा फॉर्म्युला आता राजस्थानमध्ये देखील दिसणार आहे..

पंजाब  कॉंग्रेसमध्ये घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर आता स्थिरता आल्याचं पाहायला मिळत होतं. आणि इतक्यात आणखी एक महत्वाची घटना म्हणजे पंजाब सरकारमध्ये नव्याने मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्याचं पाहायला मिळतंय. पंजाबच्या राजकारणावर जाट…
Read More...

राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देणार होते…

२७ सप्टेंबर २०१३. तत्कालीन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद चालू होती. शेजारी माजी केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन खासदार अजय माकन बसले होते. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने…
Read More...

४ पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या प्रियांका गांधींच्या लाडक्या नेत्यानं पक्ष सोडला.

नेतेमंडळी आणि त्यांची पक्षांतर हा रोजचाच विषय झालाय. त्यात निवडणूका म्हंटल्यावर पक्षाने जर तिकिट दिले नाही तर नेतेमंडळी पक्षांतर एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरतात. आता त्यांना दुसऱ्या पक्षात मान मिळतो ना मिळतो हा वेगळा प्रश्न आहे. पण,…
Read More...

खर्च झेपणार नाही म्हणून नरसिंहराव रामटेकमध्ये खासदारकी लढवायला तयार नव्हते.

राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची…
Read More...

उत्पल्ल पर्रिकर वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार आहेत पण फडणवीस सिरीयस नाहीत.

"देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा गोव्‍याचे माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे. त्यांना स्वतःलाही केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून भाजपची  उमेदवारी आपल्यालाच मिळावी असे कधीही वाटणार…
Read More...

तेव्हा सोनिया गांधी यांनी रजनी पाटलांना पैसे उधार दिले होते..

आज राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसने मराठवाड्यातीलच एक दिग्गज नेत्या रजनीताई पाटील यांना तिकीट दिलं. या पूर्वी देखील विलासराव देशमुख यांच्या नंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी देखील रजनी पाटील…
Read More...