Browsing Category

दिल्ली दरबार

बंडखोरी 2.0 : शिवसेना आमदारांनंतर खासदारही वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं  सांगितलं जातंय. राज्याबरोबर केंद्रातही भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे १४ खासदार बंडाच्या तयारीत आहेत.  द हिंदू…
Read More...

गादीवर बसण्याची संधी आली होती, पण शिंदेंनी दूसऱ्याला बादशहा केलं : शिंदेची दिल्ली स्वारी

१७६६ मधील पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीतील इतिहासातील भळभळती जखम.  पानिपतामुळे मराठ्यांचा कणाच मोडला. अतोनात हानी झाली, लाखो घरे उध्वस्त झाली. पिढीच्या पिढी नष्ट झाली. याशिवाय तिजोरीलाही मोठा फटका बसला होता.  मराठयांचं झालेलं पानिपत…
Read More...

‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते सख्खा मुलगा देखील करत नाही…

दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील मुनिर्का परिसरात निर्भया बलात्काराची घटना घडली होती. या अमानवीय घटनेच्या विरोधात संपूर्ण देश एकवटला होता. सध्याच्या केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी तेव्हा राहूल गांधींना या प्रकरणावरून बांगड्या…
Read More...

राज्यसभा निवडणूकीत फक्त एका पेनमुळे असा गेम होऊ शकतो…

फार जुनी नाही. २०१६ च्या निवडणुकीची गोष्ट.  २०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक गडबड झाली आणि ती एक वादग्रस्त निवडणूक ठरली. काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करतांना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती.…
Read More...

जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…

उद्धव ठाकरेंची मुंबई येथे सभा सुरू आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी पेट्रोल दरवाढी विरोधात बैलगाडीतून संसदेत गेले असल्याचा संदर्भ दिला, खरच अस झालं होतं का... तर हो, तारिख होती १२ नोव्हेंबर १९७३. इंदिरा गांधी…
Read More...

जीनांच्या कबरीला भेट दिल्याचा पश्चाताप लालकृष्ण अडवाणींना अजूनही होत असेल…

महाराष्ट्रात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटींचा आणि बॅनरवर असलेल्या औरंगजेबच्या फोटोंचा. औरंगजेब हा मुद्दा आगामी निवडणुकीत नक्कीच गाजेल. मात्र राजकीय नेत्यानं कबरीला भेट दिल्यानंतर वाद होण्याची ही…
Read More...

१९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है “

सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून देशात रान पेटलेले आहे. अयोद्धेनंतर काशी चर्चेत आलं आहे. "ज्ञानवापी मशीद मंदीर तोडून बांधण्यात आली होती का?" याचं सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने पथक पाठवले होते त्यास काही गटांनी विरोध केला.…
Read More...

या आधीही उत्तर भारतीय असणाऱ्या या नेत्यांनी राज ठाकरेंशी पंगा घेतला होता…पण

१ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशभरात 'राज ठाकरे' नावाचं वादळ आलं..आणि या वादळाने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली. मशिदीवरच्या भोंग्याचा अन हनुमान चालीसाचा वाद शांत झालाच नाही तोच नेत्यांचे अयोध्या दौरे गाजतायेत.     उठसुठ सगळे राजकीय…
Read More...

इफ्तार पार्टी : नेहरूंनी चालू केली, शास्त्रींनी बंद केली, परत इंदिरांनी चालू केली अन मोदींनी…

रमजान महिना सुरु आहे. इस्लाममध्ये रमजान महिन्याला खूप महत्व आहे. असं मानतात की, रमजान महिन्यात पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्याला महत्व असते, या काळात रोजा पाळला जातो. सायंकाळी…
Read More...