Browsing Category
दिल्ली दरबार
‘मी ओबीसी आहे’ हे अभिमानाने सांगणाऱ्या मोदींनी ओबीसींसाठी आत्तापर्यंत काय काय केलं?
आपल्या भारत देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ओबीसींची आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ओबीसी असल्याचं नेहमीच सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत ओबीसींसाठी आतापर्यंत काय काम झाले हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ही गोष्ट सुरु…
Read More...
Read More...
संसदेत गैरहजर राहणारे राहुल गांधी काँग्रेसचे लोकसभा नेते झाले तर पक्षाला फायदा होईल ?
मोदी लाट आल्यानंतर वाईट रीतीने हरलेला कॉंग्रेस पक्ष आता हळूहळू का होईना नवीन बदलांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यात मुख्य भूमिका घेणारे राहुल गांधी हे देखील तितकेच प्रयत्न करतांना दिसत आहेत.
परंतु तरी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात…
Read More...
Read More...
अंबानींनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी मिनिटाला १ लाख या दराने पैसे मोजले होते..
असं म्हणतात की सरकार कोणत्याही पक्षाचं असो देश काही उद्योगपती घराणी चालवतात. सत्ताधाऱ्यांचे आणि उद्योगपती घराण्याचे साटेलोटे असते अशी चर्चा गेली अनेक वर्षे चालत आलेली आणि आजचे विरोधक देखील हीच टीका करत असतात.
या टिकेत एक नाव नेहमी चमकत…
Read More...
Read More...
भगतसिंह कोश्यारींचे पट्ट शिष्य झाले आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री…!
उत्तराखंडला आता आपला पुढचा मुख्यमंत्री मिळाला आहे. पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. तिरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच नावांची अटकळ बांधली जात होती, पण अखेर पक्षाने युवा नेते पुष्करसिंग धामी यांच्याकडे जबाबदारी…
Read More...
Read More...
अटलजींच्या मुलीने देखील अटलजींच्या अंत्यसंस्कारावेळी नवा पायंडा पाडला होता.
अलीकडेच मंदिरा बेदीचे तिच्या पती राज कौशल यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोत मंदिरा अस्थीविसर्जन करतांना दिसतेय. लोकं तिच्या धाडसाचे कौतुकही करीत आहेत. असो तिला आणि तिच्या कुटुंबियांना या कठीण काळात जगण्यासाठी…
Read More...
Read More...
त्या एका भीषण हत्याकांडामुळे युपीचे राजकारणच बदलून गेले.
"जो माणूस मोठा विचार करू शकत नाही, तो नेता कधीच बनू शकत नाही". हे वाक्य ज्यांच्या भाषणात नेहेमीच ऐकायला मिळतं तो नेता म्हणजे मुलायमसिंह यादव !
स्वातंत्रोत्तर घटनेच्या स्थापनेनंतर राजकारणात एससी आणि एसटी वर्गाला राजकारणात स्थान मिळालं. …
Read More...
Read More...
अखेर गोगोईंची सुटका झाली पण आता ते थेट अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत
अखिल गोगोई... आसाम मधल्या जमीन व जंगलासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता ते सिबसागरचे आमदार अशी त्यांची ओळख. या कार्यकर्त्याला १ जून रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोर्टाने (एनआयए कोर्ट) नागरिकत्व विरोधी कायद्यातील (सीएए) हिंसाचार प्रकरणातील…
Read More...
Read More...
राजीव गांधींनी दखल घेतली आणि केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र घटक राज्य बनला
गेल्या अनेक दिवसांपासून देशाबरोबरच आंतराष्ट्रीय पातळीवर जम्मू- काश्मीरचा मुद्दा चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारनं जम्मू - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम ३७० काढून टाकल. त्यानंतर जम्मू - काश्मीरची…
Read More...
Read More...
राजीव गांधींनी अडवाणींना आग्रह धरला होता की १० जनपथ निवासस्थान तुम्ही घ्या.
काँग्रेसच्या नेत्यांना कोणताही निर्णय घ्यायला सांगितला तर ते दिल्लीतल्या १० जनपथ रोड या बिल्डिंगकडे बघतात. काँग्रेसवासीयांचे सुखदुःखाचे प्रश्न या दस जनपथवरून सोडवले जातात असं म्हटलं जातं. पक्षाचे देशातील सर्वात मोठे पॉवर सेंटर म्हणून या…
Read More...
Read More...
प्रियंका गांधी तर भेटल्या, मग राहूल गांधी सिद्धूवर नाराज आहेत काय?
पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद हळू - हळू प्रत्येकालाच क्लियर कट कळायला लागलाय. राज्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत, मात्र पक्षातल्याच काही काही नेतेमंडळींना कॅप्टनचं नेतृत्व खटकायला लागलय. त्यात …
Read More...
Read More...