Browsing Category
दिल्ली दरबार
समाजवाद्यांमुळेच खऱ्या अर्थांने संघाचा राजकारणात प्रवेश होऊ शकला…
जयप्रकाश नारायण यांची ख्याती इंदिरा गांधींच्या एकहाती सत्तेला तडा देणारी भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून होती. काँग्रेसच्या विरोधात असणाऱ्या सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन त्यांची मोट बांधायची संकल्पना जयप्रकाश यांनीच काढली होती.
कम्युनिस्ट…
Read More...
Read More...
सगळ्या जगाला विकिलिक्स गोत्यात आणत होते आणि यांनी त्यालाच वापरून निवडणूक जिंकली
ज्युलियन असांज हा वाघ माणूस. शत्रूच्या जमिनीवर राहून त्याने जनतेसाठी उघड लढा दिला. त्याचं काम म्हणजे पत्रकारिता. पण आशीतशी साधीसुधी नाय.
थेट शत्रूच्या गोटात घुसून जगात सरकारे काय काय जनतेपासून लपवत आहेत, कोण किती पैसा जमवतो, किती…
Read More...
Read More...
संजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या
१९८० चे वर्ष. ७ व्या लोकसभेचा निकाल लागून नुकत्याच इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. पण यामागचे खरे हिरो होते त्याचे पुत्र संजय गांधी. पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते प्रचारपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांनीच पार पडली होती.
युवा…
Read More...
Read More...
प्रिवी पर्स बंद करून लोकशाहीत राजेशाही संपली आहे हे इंदिरांनी दाखवून दिलं
इंदिरा गांधींची चर्चा सुरू झाली की अनेक किस्से निघतात. एक नंबरला येते ती आणिबाणी, त्यानंतर बांग्लादेशची निर्मीती, बॅंकाचे राष्ट्रीयकरण वगैरे वगैरे..
पण या सर्व गोष्टीत सर्वात महत्वाचा मुद्दा नेहमीच विसरला जातो तो म्हणजे प्रिवी पर्स, शाही…
Read More...
Read More...
भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता
बाबू जगजीवन राम.
सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम.
या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...
Read More...
नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणात पलटूराम अस का म्हणतात?
काल बातमी आली नितीश कुमार यांनी आपल्या जागा घटल्याने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. पण भाजप मात्र नितीश यांनीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून अडून बसले आहेत. मात्र निकाल लागून चार दिवस उलटले तरी अद्याप कोणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला…
Read More...
Read More...
भाजप-जेडीयू युती तुटणार होती पण एका माणसाने ठरवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होतील
गोष्ट आहे २००५ सालची. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. लालू यादव हारले होते. त्यामुळे सरकार स्थापन करायला आता नितीश कुमार यांना चांगलीच संधी होती. पण त्यांनाही पुर्ण बहुमत होतं असं ही नव्हतं.
ते बीजेपी सोबत मिळून सरकार स्थापन…
Read More...
Read More...
विमानतळावर उभं राहून राजीव गांधींनी पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लिहून घेतला
राजीव गांधी. पायलट ते राजकारणी असा प्रवास. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने ऐतिहासीक ४०३ जागा जिंकल्याची नोंद आहे. भारताचे ६ वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान. संगणक क्रांती, टेलिकॉम क्रांती यासाठी त्यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागते. शांत आणि सुस्वभावी…
Read More...
Read More...
नोटबंदीच्या ४थ्या जयंतीनिमित्त १०,००० ची नोट बंद करणाऱ्या नोटबंदीचे स्मरण
२०१६ ला मोदी सायबांनी ५०० आणि हजारांच्या नोटा काढून टाकल्या होत्या. त्याला आज ४ वर्षे पूर्ण झालीत. या नोटबंदीला अभूतपूर्व म्हणून संबोधण्यात आलं होतं.
८ नोव्हेंबरचा तो झटका मोठा होता हे खरं पण अभूतपूर्व नक्कीच नव्हता. कारण याआधीच्याही…
Read More...
Read More...
म्हणूनच मोदीजी पाकीस्तानचे दोन तुकडे करतील हा आशावाद बोलून दाखवला जातो…
काल-परवा पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोष केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी चालवल्या. तर काही माध्यमांनी या घोषणा खरचं दिल्या की नाही यावर चर्चा केली. पण खरं नक्की काय हे वादातीत.
पण आपण…
Read More...
Read More...