Browsing Category
दिल्ली दरबार
KBC त विचारलेल्या एक कोटीच्या प्रश्नामागे, भारताची सर्वात मोठ्ठी ‘उलथापालथ’ होती ?
कौन बनेगा करोडपती !
भारतीयांना करोडपती बनवायचं स्वप्न पाहायला यांनी शिकवलं. नशीब आणि नॉलेज या दोन्हीची कसोटी या खेळात लागते. मागच्या वर्षी इथंच एका ताईंनी एक करोड रुपये जिंकले. त्या सिझनमध्ये एक करोड कमवणाऱ्या आसामच्या बिनिता जैन या…
Read More...
Read More...
कथा आश्रमशाळेच्या जन्माची !!!!
पंडित नेहरू एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी जे अनुभवलं त्यातून भारतात आश्रमशाळा उभा करण्यास मदत झाली. -
ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी हे सर्वोदयी विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधीच्या विचारांतून…
Read More...
Read More...
राजीव गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय ओशोंच्या प्रभावातून घेतला होता ?
'द ओनली लाइफ: ओशो, लक्ष्मी एंड द वर्ल्ड इन क्राइसेस’ राशिद मॅक्सवैल यांच्या पुस्तकात राजीव गांधी हे ओशोंच्या प्रभावानेच राजकारणात आल्याचा दावा करण्यात आला होता. ओशो यांच्या सचिव राहिलेल्या लक्ष्मी यांच्या जीवनावर राशिद मॅक्सवेल यांनी पुस्तक…
Read More...
Read More...
कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…
निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.
मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉंग्रेसन आपल्या…
Read More...
Read More...
सत्तेची अंगठी.
सत्तेच्या चाव्या तर अनेकांकडे आहेत. पण आज तुम्हाला सांगत आहोत ते सत्तेच्या अंगठीबद्दल. हा किस्सा अशा अंगठीचा आहे की, जो वाचल्यानंतर तुम्हालाही वाटेल एक दिवस प्रियांका गांधीच्या हाती कॉंग्रेसची सर्व सुत्र जातील.
प्रियांका आणि इंदिरा गांधी…
Read More...
Read More...
राहूल गांधींना पप्पू नाव कसं पडलं ?
आम्ही पप्पू या नावाचा इतिहास शोधण्याच्या मोहिमेला निघालो तेव्हा वाटेत अनेक फेक व्हिडीओ आले. कोणी फॉटोशॉपचे अडथळे टाकले होते तर कोणी फेक न्यूजचे रखाने भरले होते. मात्र आमचे इतिहासतज्ञ बोलभिडू कार्यकर्ते या मोहिमेत यशस्वी व्हायचं ठरवूनच होते.…
Read More...
Read More...
अमित शहांनी १५ वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. नंतर माहिती झालं, उपमुख्यमंत्री करण्यासाठी फोन करत…
अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही. पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित शहांचा फोन उचलला नाही.
तर किस्सा असा झाला…
Read More...
Read More...
असा कामगार नेता ज्याच्यावर राष्ट्रपती म्हणून कामगार विरोधी आदेशावर सही करण्याची वेळ आली…!!!
१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याची परिणीती काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्ष दोन गटात विभागण्यात झाली.…
Read More...
Read More...
विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!
त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या…
Read More...
Read More...
महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेतच का दाखल केला गेला..?
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी काल भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. काँग्रेससह इतर ७ विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी…
Read More...
Read More...