Browsing Category

दिल्ली दरबार

पिसाटलेल्या बैलाच्या शिंगावर लटकलेला खेळ म्हणजे जल्लीकट्टू !

पोंगल निमित्ताने दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झालीय. शुक्रवारच्या दिवशीच अवनियापुरममध्ये वळूच्या शिंगावर बेतलेल्या या खेळात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर जल्लीकट्टू…
Read More...

गोव्याची राजकीय कुंडली : जागा ४० पण राडा मोठा असणाराय !

निधर्मी राज्य म्हणून ओळख असलेल्या गोव्यात बऱ्यापैकी राजकारण चालतं ते जाती-धर्माच्या आधारे. मग अशा वातावरणात कोणता पक्ष आघाडी घेऊन सत्तेवर येईल आणि सरकार स्थिर देईल हे राजकीय विश्लेषकांसह माध्यमांनाही सांगण कठीण होतं. पण तरी माध्यम आपले…
Read More...

भाजपला सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते पन्ना प्रमुख कोण असतात

२०२२ हे वर्ष बऱ्याच महिन्यांपासून वाट पाहायला लावणारं ठरलं...अखेर नवीन वर्ष आलं आणि सोबतच बहुचर्चित ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा देखील घेऊन आलं आहे. अर्थातच आता सर्वच राजकीय नेते आप-आपल्या पक्षाचा प्रचार करण्यास मैदानात उतरलेत. भाजप…
Read More...

स्पर्धा संपल्यावर भाषणाला गेलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी पहिलं बक्षीस मारलं होतं…

अटल बिहारी वाजपेयी. भारताचे माजी पंतप्रधान, राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांचा साधेपणा, राजकारणावरची पकड या गोष्टी कायम चर्चेत राहिल्या. याच बरोबर आणखी एक गोष्ट चर्चेत राहिली, ते म्हणजे अटल बिहारी यांचं वक्तृत्व. अमोघ वक्तृत्व…
Read More...

अडीच वर्ष झाली, पण आपल्या लोकसभेला अजून उपाध्यक्ष मिळालेला नाही…

भारताची लोकसभा म्हणजे सामान्य लोकांचं आयुष्य बदलणारे निर्णय, खासदारांमधली खडाजंगी, कधीकधी कविता, विनोद आणि लय डेंजर राडे असं सगळं काही होणारी जागा. तिथं बसायचे, बोलायचे नियम वेगळे आणि सदस्यांच्या तऱ्हाही वेगळ्या. नागरिकशास्त्राच्या पुस्तकात…
Read More...

श्रद्धाळू राजेंद्रप्रसाद यांनी जिन्यावरुन घसरलेल्या जवाहरलाल नेहरूंना अंगठी गिफ्ट केली होती…

आपल्या देशातले वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जातात. राजकारणापलीकडची ही ओळख त्यांना आणखी लोकप्रिय ठरवते हे नक्की. उदाहरण द्यायचं झालं, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माणसांना लक्षात ठेवण्याची क्षमता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More...

मुलींच्या लग्नाचं वय ठरवणाऱ्या समितीमध्ये फक्त एकच महिला……कसा न्याय होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अलीकडेच म्हणजे, डिसेंबर महिन्यात…
Read More...

भाजपचा भविष्याचा नेता कोण यावरून दुसऱ्या फळीची स्पर्धा वाढली होती…

आज देशातलाच नव्हे तर जगभरातला सर्वात शक्तिशाली पक्षांपैकी एक म्हणजे भारतीय जनता पार्टी. सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपची मजबूत पकड बनली आहे. मोदी व गृहमंत्री अमित शाह हे दोघेही देशाच्या कानाकोपऱ्यात पक्षाला नेऊन पोहचत…
Read More...

बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला न मानण्याचं परिणाम उत्तरप्रदेश आजपण भोगतोय….

उत्तरप्रदेशच्या निवडणुका जवळ आल्यात. निवडणुका जरी उत्तरप्रदेशच्या असल्या तरी त्याची हवा मात्र देशभरात असते. कारण पण तसंच आहे दिल्लीच्या राजकारणाचा 'राजमार्ग' जातो उत्तरप्रदेशातून. लोकसभेच्या ५४३ पैकी तब्बल ८० जागा उत्तरप्रदेशात आहेत.…
Read More...

काँग्रेसच्या लोकसभेला अडवाणी ‘शोकसभा’ म्हणत असायचे

३१ ऑक्टोबर १९८४ चा दिवस. याच दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली. या हत्येने सारा देश स्तब्ध झाला. सलग नऊ वर्ष त्यांच्या सेवेत असणाऱ्या त्यांच्या सुरक्षारक्षकानेच त्यांची हत्या केली होती.  या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्र्यांचे…
Read More...