Browsing Category
माहितीच्या अधिकारात
म्हणून राज्यात सत्तास्थापनेचं गणित बसवताना राज्यपालांपेक्षा नरहरी झिरवाळ महत्त्वाचे आहेत
सध्या आपल्या डोक्यात घोळणारे प्रश्न कोणते ? तर एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का? ते पुन्हा सेनेत परतणार की थेट सेनेवर दावा करणार ? महाविकास आघाडी कोसळणार की यातून मार्ग काढणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील हे काय आपल्याला सांगता…
Read More...
Read More...
पक्ष प्रतोद म्हणजे काय..? गटनेता म्हणजे काय…? शिवसेनेत सध्या हे अधिकार कोणाकडे..?
कालच शिवसेने तातडीची बैठक घेतली आणि एकमताने असा निर्णय ठरला. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आणि त्या जागी आमदार अजय चौधरी यांची नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय शिवसेनेचा…
Read More...
Read More...
विधानसभा बरखास्त ; मध्यावधी निवडणूका…राष्ट्रपती राजवट… पुढे काय होतं आणि कसं..?
राज्यातील तुफान राड्याला प्रचंड वेग आलेला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने... अस सांगितलं आहे..
साहजिक प्रश्न आहे तो विधानसभा बरखास्त होणार का? बरखास्त होणार की राज्यपाल…
Read More...
Read More...
आधीच कलम २९५ अ असतांना ‘मोहम्मद पैगंबर विधेयकाची’ गरज आहे का ?
एक 'नुपूर शर्मा प्रकरण' घडलं अन त्यामुळे अनेक मुद्द्यांना आणि वादांना तोंड फुटलं. या मुद्द्याला धार्मिक, राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे रंग मिळाले.
आखाती देश भारताविरोधात टोकाची भूमिका घ्यायला लागलेत ज्याचा परिणाम भारतासोबतच्या…
Read More...
Read More...
महार, मराठा रेजिमेंट : अग्निपथ स्कीममुळे जात, धर्म, प्रदेशावर आधारित रेजिमेंट बंद होऊ शकतात
नवीन योजनेंतर्गत सुमारे ४५,००० ते ५०,००० सैनिकांची दरवर्षी भरती केली जाईल. ज्यांना 'अग्निवीर' म्हटले जाईल. चार वर्षांसाठी या सैनिकांची भरती केली जाईल. एकूण भरतीपैकी फक्त २५ टक्के सैनिकांचं पर्मनन्ट कमिशन अंतर्गत आणखी १५ वर्षे सर्व्हिस…
Read More...
Read More...
दोन-दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा खेळ संपणार, पण हा डाव कशासाठी..?
भारतीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील ३३ (७) मध्ये सुधारणा करण्याची मागणी केलीय. यामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ आणि त्यातील कलम ३३ (७) चर्चेत आलाय.
नेमकी काय आहे ही मागणी आणि या कायद्यातील तरतुदी काय आहेत?…
Read More...
Read More...
संजय राऊतांची खासदारकी जाणार की राहणार ? कायदा हे सांगतो…
राज्यसभा निवडणूक पार पडली निकाल लागले मात्र राज्यसभेचा हायहोल्टेज ड्रामा संपायचं नाव घेत नाहीये..या ड्राम्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे राज्यसभा निवडणुकीत कट -टू -कट मतांनी निवडून आलेल्या संजय राऊतांची खासदारकी…
Read More...
Read More...
पैंगबराच्या दाढीचा केस अर्थात मू-ए-मुकद्दस चोरीला गेला अन् भारत-पाकीस्तानात दंगे सुरू झाले
1960 च्या दशकात जम्मू काश्मीरचं राजकारण पेटलेलं. या वर्षी जम्मू काश्मीर भारतापासून वेगळा करण्याचा प्लॅन करण्यात आला होता या कारणावरून शेख अब्दुला यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांच्या जागेवर बख्शी गुलाम मोहम्मद यांना जम्मू काश्मीरचं…
Read More...
Read More...
भारतात कुठल्याही धर्मा विरुद्ध बोललं तर काय शिक्षा होऊ शकते ? कायदा काय सांगतो?
नुपूर शर्मा प्रकरणाच्या चर्चेत सद्या एकच प्रश्न विचारला जातोय ते म्हणजे नुपूर शर्माला कधी अटक होणार ?
भाजप नेत्या नूपूर शर्माच्या अटकेची मागणी करणारी अनेक आंदोलनं झालीत, देशात अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्यात, अनेक ठिकाणी…
Read More...
Read More...
प्रिन्स ४८ तासात, शिवम ४० मिनिटात; बोअरवेलमधून पोरं बाहेर काढण्याचा फक्त वेळच बदललाय
२१ जुलै २००६. ही तारीख आठवते? आपण भारतीय लोकं त्यादिवशी हातातली कामं सोडून टीव्हीसमोर बसलो होतो. तर काही तासांनी बातम्यांची चॅनेल्स लागत होती. तो अशा दुर्मिळ दिवसांपैकी एक दिवस होता, जेव्हा टीव्हीसमोर बसण्याचं कारण ना क्रिकेटची मॅच होतं आणि…
Read More...
Read More...