Browsing Category
माहितीच्या अधिकारात
ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या ब्रिटीश काळात जन्म झालेल्या आणि आजवर कार्यरत असलेल्या ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही गाथा शौर्याची आणि बलिदानाची आहे.
छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वात…
Read More...
Read More...
आजचे दिल्लीतले काँग्रेसचे मुख्यालय आंग सान सू की यांचे आश्रयस्थान बनले होते
आजच म्यानमारमध्ये लष्करानं तिथल्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांना अटक करून सत्ता आपल्या हातात घेतली आहे. देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या…
Read More...
Read More...
एका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…
परवा एक बातमी आली. पगार थकल्याने बस चालकाने पाच बस पेटवल्या. साहजिक बातमी न वाचता कमेंट करणाऱ्यांची संख्या अधिक होती.
राज्यात एस्टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, तोट्यात चालणारी बस, कमी पगाराचं गणित वगैरे वगैरे मुद्दे लक्षात…
Read More...
Read More...
महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास
शेती कायदे रद्द करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आज मुंबईच्या या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे घटक पक्ष…
Read More...
Read More...
पुण्यातल्या जगप्रसिद्ध पेठांचा इतिहास असा आहे…
पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध झालं. आधुनिक काळात इथल्या पाट्यांनी इतिहास घडवला.
या शहराला जागतिक…
Read More...
Read More...
भारतीय स्त्रीमुळे आयर्लंडच्या महिलांना मिळालेलं हे स्वातंत्र्य त्या कधीही विसरणार नाहीत.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्थानिक रूढी, परंपरा यानुसार कोणती गोष्ट करायची आणि कोणती करायची नाही याचे नियम बनवलेले असतात. तर काही नियम कायदा करून बनवले जातात. तर काही नियमांचा उल्लेख थेट राज्यघटनेत…
Read More...
Read More...
राज्यात मागच्या ६ महिन्यांपासून बालहक्क आयोगच अस्तित्वात नाही…
शनिवारचा सूर्य उगवला तेच वाईट बातमी घेऊन. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि ही दुर्दैवी घटना…
Read More...
Read More...
एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? त्याची प्रोसेस काय आहे?
राज्यात सध्या औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्यासाठी सरकारमधीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हे नामांतर करण्यासाठी आग्रही आहे तर, काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे.…
Read More...
Read More...
महिलांवरील अत्याचारासाठी “कपड्यांना” दोष देणाऱ्यात खुद्द महात्मा गांधी देखील होते..
बलात्कार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजावर असलेला मोठा धब्बा. जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली जाते. मात्र बऱ्याचदा नेते मंडळी या घटनेबद्दल बेजवाबदार वक्तव्य करतात.
उदाहरणार्थच बघायचं झालं तर नुकताच…
Read More...
Read More...
बर्ड फ्लूला हलक्यात घेऊ नका, त्याचा इतिहास कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा आहे…
देशात सध्या कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळतय असं वाटत असतानाच आता बर्ड फ्लू या जुन्या आजारानं नव्यानं डोकं वर काढलं आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे मोठ्या…
Read More...
Read More...