Browsing Category

माहितीच्या अधिकारात

मोदी म्हणतायेत, केंद्राच्या यंत्रणेचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करू नये.

“गेल्या सहा-सात वर्षांमध्ये आम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकलो आहोत की देशातील भ्रष्टाचार थांबवणे शक्य आहे आणि आम्ही ते करून दाखवलं. देशातील लोकांचा विश्वास आहे की त्यांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळेल, ”असं…
Read More...

ब्रिटिशराज मधल्या लष्करप्रमुखांनी काश्मीरबद्दल जे लिहिलंय ते सिक्रेट का ठेवलं जातंय?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि १५ जानेवारी रोजी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी    ब्रिटीशचे शेवटचे ब्रिटीश कमांडर जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय लष्करात कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. आणि याच दिवसापासून दरवर्षी १५…
Read More...

या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पगार केरळ राजस्थानपेक्षा जवळपास दुपटीने जास्त आहेत..

राजकारणी मंडळी नेहमीचं चर्चेचा विषय असतात. त्यांचा कार्यकाळ, घोटाळे, भाषण, पर्सनल लाईफ एवढं नाही तर त्यांचा पगार देखील गुगल सर्च मध्ये टॉपला असतो. आता विषय निघालचं आहे तर मुद्द्याला हात घालावं म्हंटलं. म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचा पगार.…
Read More...

नवाब मलिकांच्या आरोपामुळे NCB प्रकरणात नवा ट्वीस्ट, हे फ्लेचर पटेल कोण आहेत ?

गेल्या काही दिवस झालं आपण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेची मालिका पाहत आलो आहोत. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेत नवीन प्रश्नावलीच माध्यमांसमोर मांडली आहे. आजच्याही पत्रकार परिषदेत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात…
Read More...

जिथं नेपाळ, पाकिस्तानपेक्षा भारत मागं पडलाय तो भूक निर्देशांक नक्की काय आहे?

नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात भारत १०१, तर नेपाळ ७६ आणि पाकिस्तान ९२ व्या क्रमांकावर आहे.
Read More...

ज्या रेव्ह पार्ट्यांमुळे बॉलीवूड कलंकित झालंय त्याची सुरवात नेमकी कधी झाली ?

मुंबई मध्ये क्रूझ रेव्ह पार्टी चालू होत. तिथे एनसीबी ने छापा टाकून शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला त्याच क्रूझ वरून ताब्यात घेण्यात आले होते. अनेक दिवसापासून आर्यन खान अटकेत आहे.कालच त्याच्या जामिनावर सुनावणी झाली. पण त्याला काही…
Read More...

जामीन म्हणजे नक्की काय ? कोणाला मिळतो? कोणाला नाकारला जातो ?

तुम्ही-आम्ही आपआपल्या कामात व्यस्त आहोत. शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात व्यस्त आहेत.चाकरमानी त्यांच्या नोकरीच्या कामात व्यस्त आहेत. प्रत्येकजण सध्या फारच बिझी आहेत.आपली पोरं अभ्यास करताय कि नाही हे बघायला सुद्धा कामाच्या…
Read More...

केंद्र सरकारने सलग सातवं आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीच्या ताब्यात दिलंय.

पिंक सिटी जयपूर ! जयपूरला सौंदर्याने परिपूर्ण सिटी म्हणली जाते. दरवर्षी इथे लाखो पर्यटक पिंक सिटीचा आनंद घ्यायला येतात. त्यामुळे येथील जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांच्याच ओळखीचे बनले आहे. पण जरा आता तुम्ही या पिंक सिटीला गेलात…
Read More...

८०% समाजकारण म्हणून सुरवात करणारी सेना देशातला दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष बनलाय.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना करताना '८० टक्के समाजकारण, आणि २० टक्के राजकरण' अशी घोषणा दिली होती. सुरुवातीच्या काळात मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना टप्प्याटप्प्यात एक राजकीय पक्ष म्हणून पुढे आली. यावर्षीच शिवसेनेने आपल्या स्थापनेची…
Read More...