Browsing Category
माहितीच्या अधिकारात
कसाबला फाशी देणार हे मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील कळू दिलं नव्हतं.
आपल्या महारष्ट्रात असे अनेक IAS, IPS ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे पाहून आजही अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि धाडसाची आठवण नेहेमीच काढली जाते. त्यातल्याच एक म्हणजे IPS अधिकारी मीरा बोरवणकर होय.
लेडी सुपरकॉप अशी ओळख असलेल्या मीरा…
Read More...
Read More...
इस्लाममधील हलाला पद्धत नेमकी काय आहे ?
जगात असा कोणता धर्म नाही ज्याच्यात अनिष्ट चालीरीती, प्रथा नाहीत. आणि विशेष करून ज्या चालीरीती असतात त्याचा बळी शक्यतो महिलाच असतात. हे सांगायचं कारण की, दिल्लीत अशाच अनिष्ट चालीरीतीला बळी पडलेली एक महिला.
आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत…
Read More...
Read More...
राज्य सहकारी बँक रिटेल बँकिंगची परवानगी मागतेय, पण गरज काय?
राज्य सहकारी बँक जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली काम करतेय तसं रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले सर्व निकष राज्य सहकारी बँकने पूर्ण करत आली आहे. सर्व नियमांचं पालन करत आलेल्या सहकारी बँकेने आता रिझर्व्ह बँककडे नवी मागणी केली आहे.…
Read More...
Read More...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नेमका कुणाचा ?
जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली होती. आणि मग राज्य सरकारने निवडणूक आयोगाला कोरोना संसर्ग आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे कारण देत निवडणूका घेणे शक्य नाही…
Read More...
Read More...
महाराष्ट्र विचारतोय, शक्ती कायद्याचं काय झालं?
दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मुंबईतील साकीनाका या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाकामधील खैरानी रोड या…
Read More...
Read More...
भारताच्या इतिहासात बडतर्फ होणारे एकमेव नौदल प्रमुख म्हणून भागवतांना ओळखलं जातं..
आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ही भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील तीन प्रमुख अंग. या तिन्ही दलांबद्दल जनतेमध्ये देखील प्रचंड आदर आणि अभिमान आहे हे नक्की. या दलांचे प्रमुख म्हणजे देशाच्या सुरक्षिततेचे प्रमुख सेनापती. राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ…
Read More...
Read More...
अजित डोवल आता ‘मिशन तालिबान’ साठी सक्रिय झालेत..
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आली आणि सगळ्या देशांना आता त्यांच्या त्यांच्या सुरक्षेची काळजी लागली आहे. जे ते आपल्यावर तालिबान्यांच संकट येऊ नये म्हणून तशा हालचाली करत आहे. याबाबत भारतानेही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या…
Read More...
Read More...
बार्टीचे अनुदान बंद करून महाविकास आघाडी सरकार दलितविरोधी भूमिका घेतंय ?
अनुसूचित जातींमधील तरूण तरुणींच्या शैक्षणिक विकासासाठी आणि करिअरसाठी मदत करणाऱ्या बार्टी या महत्त्वाच्या संस्थेचे मागील दोन वर्षांपासून अनुदान रोखले आहे.
बरं दोन वर्षांपासून याचे अनुदान रोखलंय मात्र नव्याने स्थापन झालेल्या ‘सारथी’ आणि…
Read More...
Read More...
पुणे, कोल्हापूर ते सोलापूर; राज्यातल्या अनेक विमानतळांचा प्रश्न मोठाय…
आज देशाचं आर्थिक बजेट सादर होतंय. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक घटकांसाठी विविध आर्थिक तडजोडी केल्या असल्याचं म्हटलंय. या घटकांमध्ये त्यांनी हवाई प्रवासाला चालना देणार असल्याचंही म्हटलंय.
निर्मला सितारामन म्हणाल्या,…
Read More...
Read More...
तालिबान्यांना सत्तेत हिस्सा मागणारे हक्कानी नेटवर्क नेमकं काय आहे?
अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे हक्कानी नेटवर्क ची ! हक्कानी नेटवर्क काय आहे ?
हक्कानी नेटवर्क चे तीन पॉवरफुल लोकं कोण ?
अमेरिका आणि पाकिस्तान मदतीने मुजाहिद्दीन रशियान सैनिकाला…
Read More...
Read More...