Browsing Category
माहितीच्या अधिकारात
देशभरात सध्या चर्चेत असलेलं ‘स्वच्छ सर्वेक्षण’ नेमकं काय आहे ?
सध्या पुणे महागरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर चर्चा रंगू लागलीये. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या अभियानात रँकिंग घसरल्यानंतरही महानगरपालिकेने पुन्हा एकदा या अभिनयाची कमान त्याचं कंपन्यांच्या हातात सोपवलीये.
खरं तर, स्वच्छ भारत मिशन…
Read More...
Read More...
मुंबई समुद्रात बुडू नये म्हणून बीएमसीने ऍक्शन प्लॅन आणलाय !
मुंबई म्हणजे स्वप्ननगरी...
सगळ्या भारतातून, त्याहीपेक्षा संपूर्ण जगभरातून मुंबईत लोक सेटल व्हायला येतात. या सगळ्यांचं ओझं मुंबापुरी अव्याहतपणे वाहते आहे. मुंबई ही गोरगरिबांपासून ते इलाईट क्लास अशा सगळ्यांचीच आहे. आमची मुंबई..
पण या…
Read More...
Read More...
१०० वर्षानंतरही जालियनवाला बागेत शहीद झालेल्यांचा आकडा आणि नाव या गोष्टी रहस्य आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालियनवाला बागच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, नवीन परिसर नवीन पिढीला प्रेरणा देईल. जालियनवाला बाग हे स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक आहे. हे आपल्याला…
Read More...
Read More...
केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का ? काय असते त्याची प्रक्रिया ?
आज जे काही राजकीय वादळ आलं आहे ते आपण सर्वच पाहत आहोत. आणि या वादळाला कारणीभूत ठरलेत आहेत नवनियुक्त केंदीय मंत्री नारायण राणे !
भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे कि, एखाद्या केंद्रीय…
Read More...
Read More...
प्रफुल्ल पटेल ‘त्या’ व्यवहारांमुळे पुन्हा अडचणीत, कोण आहे हा इक्बाल मिर्ची ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे पुन्हा ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्या एका जुन्याच व्यवहारांमुळे ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. कारण आज त्यांना माध्यमांनी ईडी च्या कार्यालयात जाताना दिसले…
Read More...
Read More...
केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ‘मॅरीटल रेपचा’ मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
महिमा आणि रवी दोघांचं लव्ह-मॅरेज. दोघेही एकत्र ऑफिसला जात असत. ते मिळून कुकिंग आणि घरची कामे करायची. दोन-तीन वर्षे सर्व काही ठीक चालले होते. पण महिमा हळूहळू डिप्रेशनची शिकार झाली. ती मेंटली डिस्टर्ब असायची. मग सर्वांनाच प्रश्न पडतहोता सगळं…
Read More...
Read More...
बाबरी विध्वंसाच्या दिवशी पोलिसांना कार सेवकांवर गोळीबार करण्यापासून का रोखले होते?
भारताच्या इतिहासातल्या काही अशाही घटना ज्या आपल्या काही वाईट नोंदीमध्ये टिपुन ठेवल्या जातात. फक्त लेखणीने लिहून नाहीतर देशातल्या कितीतरी पिढ्या अशा काळ्या घटना विसरणार नाही. त्यातली एक नोंद म्हणजे बाबरी मशीद विध्वंस.
या घटनेनंतर देशात…
Read More...
Read More...
अफगाणमध्ये तालिबान संकट आल्यापासून भारताला एकाच देशाची मदत होणार.. सौदी अरेबिया!
अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर भारताला अफगाणिस्तानच्या प्रदेशात प्रभाव असलेल्या शक्तींशी भागीदारी आणि समन्वय साधणे खूप आवश्यक आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि सौदी अरेबिया यांचा पहिला संयुक्त नौदल सराव आयोजित केला होता…
Read More...
Read More...
सेंद्रिय शेतीत राज्य अग्रेसर होण्यामागं एका ‘मिशन’चा हात आहे.
१९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खते तसेच कीडनाशकांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही. त्यामुळे यांचा बेसुमार वापर…
Read More...
Read More...
गेल्या ४ वर्षांत मनरेगा योजनेत ९३५ कोटींचा गैरव्यवहार झालेला उघडकीस आला आहे.
आपल्या भारत सरकारचा डेटा पब्लिक डोमेनमध्ये आहे, परंतु सतत 'नेटवर्क इशूमुळे' तो डेटा माहिती करून घेणेच कठीण झाले आहे. असो नेटवर्क इशू असो वा अन्य इशू असेल पण इंडियन एक्सप्रेसने काढलेल्या एका सोर्स द्वारेआर्थिक वर्ष २०१७-१८ ते आर्थिक वर्ष…
Read More...
Read More...