Browsing Category

माहितीच्या अधिकारात

कुपोषण कमी करण्यासाठी मोदींनी मांडलेली फोर्टिफाइड राईसची संकल्पना काय आहे ?

भारतात अजूनही महिला आणि बालकांच्या शरीरात पोषक तत्त्वे कमी आढळून येतात. त्यामुळे कुपोषणचे प्रमाणपण अधिक आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेत महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात देखील कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे असल्याचे दिसून आले होते.…
Read More...

तब्बल २८ वर्षानंतर मुंबई दंगलीतल्या आरोपीला साक्षीदार असेल म्हणून सोडून देण्यात आलंय..

असं अनेकदा होतं कि आपल्याला आपल्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत उदासीनता जाणवते. त्याला अजून एक कारण म्हणजे, देशातील विविध न्यायालयांमध्ये ५८ लाख ७० हजारांपेक्षा जास्त प्रकरणे अजूनही  प्रलंबित आहेत. म्हणूनच आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण…
Read More...

“काल सायगॉन, आज अफगाणिस्तान अन उद्या तैवान?”

"कालचा सायगॉन, आजचा अफगाणिस्तान आणि उद्याचा तैवान?" अंतराष्ट्रीय मिडिया पाहायला गेलात तर अशा प्रकारच्या काही पोस्ट तुम्हाला हमखास दिसतील,  तैवान मधील काही इंटरनेट युजर्सने पोस्ट टाकल्या आहेत, आता याचा अर्थ असा की तैवानन वर देखील उद्या…
Read More...

RBI ला बँकाच्या तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवण्याची इच्छा का आहे ?

२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता कि, RBIने बँकांचे निरीक्षण अहवाल आणि थकबाकीदारांची यादी गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करू नये. असे म्हणत, न्यायालयाने RBI च्या अशा अहवालांच्या सार्वजनिक प्रकटीकरणाचा मार्ग मोकळा केला होता.…
Read More...

हे शरियत कायदे काय आहेत ?

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने १७ ऑगस्ट रोजी पहिली पत्रकार परिषद घेतली. यांमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत तालिबान्यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न केला, "महिलांच्या अधिकारांचं काय होणार"? या प्रश्नावर…
Read More...

तालिबान कोण आहेत, त्यांचा इतिहास काय ?

आजच्या काळात सद्या अफगाणीस्तान मध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि गदारोळ माजतोय ते पाहता त्या देशाचे भविष्य काय असेल याची कल्पनाही करवत नाही. तालिबान्यांनी राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान देशावर आपला कब्जा मिळवला आहे. त्यात…
Read More...

एका नेत्याचं एन्काऊंटर झालं तर मुख्यमंत्र्यावर जीवघेणा हल्ला, मेघालयात चाललंय काय ?

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय. संगमा यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आणि पळून…
Read More...

तब्बल 56 वर्षांनंतर इंडोनेशियाने लेडी ऑफिसर्ससाठी असणारी व्हर्जिनिटी टेस्टची परंपरा थांबवली.

समाजात आजही महिलांना अनेक संकुचित आणि अघोऱ्या प्रथा- परंपराना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक प्रथा म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट होय. भारत असो वा अन्य कोणताही देश, महिलांच्या वरील असणाऱ्या बंधनांना समाज अजून स्वीकारत आला आहे.  या कुजक्या समाजाला…
Read More...

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारतात सामील होण्यास या संस्थानांनी नकार दिला होता…

आज स्वतंत्र भारत ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. थोडक्यात भारताने स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण केली केली आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का की आजच्या भारताचे चित्र १५ ऑगस्ट १९४७ च्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अगोदर अनेक अशी राज्य…
Read More...

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणतायत, ‘टाटा सन्स देशहितासाठी काम करत नाहीत.’

गुरुवारी संध्याकाळी भारतीय उद्योग महासंघाची वार्षिक सभा भरली होती. ‘भारत@75: आत्मनिर्भर भारत के लिए सरकार और व्यवसाय एक साथ’  हा सभेचा विषय होता. ही सभा ऑनलाईन होती. या सभेला उद्योग क्षेत्रातले दिग्गज, मंत्री वैगरे उपस्थित होते. या सभेत…
Read More...