Browsing Category
माहितीच्या अधिकारात
या दोन आमदारांच्या वादामुळे छत्तीसगडच काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे.
पंजाब आणि राजस्थान नंतर आता छत्तीसगड राज्यात देखील कॉंग्रेसमध्येही मतभेद होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथे आमदार बृहस्पति सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना जोर पकडताना दिसत आहे. छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकार मधील आरोग्यमंत्री टी.एस…
Read More...
Read More...
आरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्ती किंवा पुस्तकाऐवजी भगव्या ध्वजाला आपला मार्गदर्शक आणि गुरु मानतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी व्यास पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) च्या दिवशी सर्व स्वयंसेवक संघाच्या ठिकाणी एकत्र येऊन भगवे…
Read More...
Read More...
कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रातील जास्तीत जास्त फंड हा गुजरातला दिला गेलाय.
प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचं, प्रांताचं, संस्कृतीचं कौतुक असतंच तसंच आपल्या मोदींना देखील त्यांच्या गुजरातचं कौतुक आहे. थेट सांगायचं तर मोदींच्या गुजरात प्रेमाची कल्पना तर आपल्याला आहेच. २०१४ च्या निवडणुकीपासूनच आपण त्यांच्या भाषणातून…
Read More...
Read More...
९७ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पुणे स्टेशन उभं केलं आणि शहराच्या प्रगतीला फुल स्पीड मिळाला !
पुणे म्हणजे फक्त मध्यमवर्गीय पेठा एवढीच व्याख्या करून त्याबद्दल भरपूर बोललं गेलं, लिहिलं गेलं.
पण त्यापलीकडेही पुणे आहे जिथे एक विशिष्ठ संस्कृती नांदते, मात्र याकडे सगळेच दुर्लक्ष करतात.
पुणे हा फक्त इथल्या पुणेकरांनाच नव्हे तर…
Read More...
Read More...
मेहुल चोक्सीला किडनॅप करण्यात रॉच्या एजंटचा सहभाग होता का ?
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरा व्यापारी मेहुल चोकसी याने असा आरोप केला आहे की त्याच्या अपहरणात भारतीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच रॉचा सहभाग होता.
त्याने इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चोक्सीने असा…
Read More...
Read More...
७०च्या दशकात घडलेलं तरविंदर कौर प्रकरण हुंडा बळी आंदोलनाला कारणीभूत ठरलं.
स्वातंत्र्यानंतर जवळ जवळ १९७० च्या नंतर भारतातील स्त्रीवादी चळवळीला पुन्हा वेग आला. स्वतंत्र भारतामध्ये महिलांना न्याय आणि समानतेची वागणूक दिली गेली नाही म्हणत स्त्री मुक्ती चळवळीने अनेक मागण्या आणि मुद्दे उपस्थित केले. त्यातील अशीच एक…
Read More...
Read More...
महापूर आणि दुष्काळ या दोन्हीवर एकदम उपाय म्हणून वाजपेयींनी एक योजना आणली होती..
भारतासारख्या खंडप्राय देशात दरवर्षी कुठे ना कुठे महापूर हा आलेलाच असतो. दरवर्षी कित्येकजण वाहून जातात. जीवितहानी होते, मालमत्तांचं नुकसान तर नेहमीच आहे. महाराष्ट्र, केरळ, बिहार या राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीतुन सर्वाधिक हानी महापुरामुळेच…
Read More...
Read More...
UP इलेक्शनच्या तोंडावर मोदीजी OBC आरक्षणाचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
पन्नास ते साठच्या दशकात सोशालिस्ट नेते राम मनोहर लोहिया यांची एक घोषणा गाजली होती.
‘पिछड़ा पाए सौ में साठ’
म्हणजे मागासांची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढा त्यांचा हिस्सा त्यांना मिळालाच पाहिजे.
सामाजिक न्यायाच्या राजकारणाला या घोषणेनं…
Read More...
Read More...
महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळवायची?
गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी घुसून वाहने, दुकाने, घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता…
Read More...
Read More...
दिनदलित वर्गाला शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला तो दादासाहेबांनी !
दामोदर तात्याबा रूपवते...
रूपवते यांनी दलित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला, त्यांना प्रेमाने लोकं दादा किंवा दादासाहेब म्हणायचे..
दादांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या…
Read More...
Read More...