Browsing Category

माहितीच्या अधिकारात

अजित पवार अडचणीत आले ते जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमक आहे तरी काय?

साताऱ्याच्या कोरेगावमधील जरंडेश्वर साखर कारखान्यावर काल ईडीने कारवाई केली आणि हा थेट राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांना धक्का असल्याचं मानण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक…
Read More...

काँग्रेसच्या काळात सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान कमी करत पंतप्रधान मोदींनी बंदच केलं…

आज गॅस सिलेंडरचे दर २५ रुपयांनी पुन्हा वाढले. पुन्हा असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या ६ महिन्यात सिलेंडरचे दर जवळपास १४० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आधीच पेट्रोलने हलका होत असलेल्या खिशाला सिलेंडर पण मदत करत आहे. त्यातचं मोदी…
Read More...

गर्भपाताला कायदेशीररीत्या मान्यता दिली पण ‘गर्भपात’ या शब्दाला मान्यता दिली नव्हती.

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की भारतातला गर्भपात करण्याविषयीचा कायदा म्हणजेच, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक मध्ये ‘गर्भपात’ हा शब्द का वापरला नसेल? कायदा निर्मात्यांनी मान्यता प्राप्त असलेल्या ‘गर्भपात’ या शब्दाच्या ऐवजी…
Read More...

भारतीय सैन्यामधील टिम्मी साहेब हे सायप्रस आणि कोरिया देशातले हिरो होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती प्रामाणिकपणाने त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असते तेंव्हा त्या क्षेत्राचा इतिहासात त्यांचं नाव नेहेमीसाठीच कोरलं जातं ! असंच एक नाव कोरलं गेलं ते आपले भारतीय जनरल थिमय्या.  “जनरल थिमय्या हे प्रत्येक पिढीमध्ये…
Read More...

गेली ९८ वर्ष अभिमानाने उभ्या असलेल्या बीडीडी चाळीला हार्ट ऑफ मुंबई असं ओळखलं जायचं

मुंबईतील कामगारांचे राहण्याचे हक्काची जागा 'बीडीडी चाळ' गेली ९८ वर्ष अभिमानाने उभी आहे. या बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याजागी आता टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. कधी काळी कामगारांसाठी उभी राहिलेल्या या चाळीत स्वातंत्र्य…
Read More...

त्यामुळे तिरथसिंग रावत यांच्याकडे खुर्ची सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता…

चार महिन्यापूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या तिरथसिंग रावत यांनी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता लवकरचं…
Read More...

राष्ट्रपती असतांना कलामांनी त्यांचा संपूर्ण पगार हा एका चॅरिटेबल ट्रस्टला दान दिला होता.

ए.पी.जे अब्दुल कलाम हे आपल्या देशातील प्रत्येकांसाठीच प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण ऐकलेत, वाचलेत त्याचप्रमाणे त्यांचा अजून एक व्यक्तिमत्व गुण म्हणजे काटकसरीपणा ! राष्ट्रपती भवन ला पैशांची बचत करणं शिकवलं ते…
Read More...

जम्मूमध्ये झालेला पहिलाच ड्रोन हल्ला भारताच्या सुरक्षायंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय

रविवारी दहशतवाद्यांकडून जम्मूतल्या हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाला त्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाला सैन्य तळांवर हल्ला झाला आणि गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारचा ड्रोन हल्ल्याचा मार्ग दहशतवाद्यांनी प्रथमच वापरला आहे. त्यात…
Read More...

काय होती शांतीसेना ज्याची परिणीती राजीव गांधींच्या हत्येमध्ये झाली होती.

२१ मे १९९१ हा काळा दिवस..याच दिवशी राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. पण त्यासाठी जबाबदार असलेली परिस्थिती हि त्याच्या एका वर्षाच्या आधी निर्माण झाली होती. राजीव गांधींच्या हत्येसाठी दुर्देवाने कारणीभूत ठरला तो श्रीलंकेतील शांतता…
Read More...

आजही सदगुरुंवर त्यांच्या पत्नीचा खून केल्याचे आरोप होत असतात.

भारताला संताची भूमी असं म्हटलं जातं. गेली हजारो वर्षे जगाला अध्यात्मिक ज्ञान देण्याचं काम या देशाने केलं आहे. मात्र गेल्या काही काळात काही बाबांच्या मुळे या अध्यात्मिक परंपरेला मोठा तडा गेल्याच पाहायला मिळतं. राम रहीम, आसाराम, नित्यानंद…
Read More...