Browsing Category

माहितीच्या अधिकारात

राज्यात मागच्या ६ महिन्यांपासून बालहक्क आयोगच अस्तित्वात नाही…

शनिवारचा सूर्य उगवला तेच वाईट बातमी घेऊन. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि ही दुर्दैवी घटना…
Read More...

एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? त्याची प्रोसेस काय आहे?

राज्यात सध्या औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्यासाठी सरकारमधीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हे नामांतर करण्यासाठी आग्रही आहे तर, काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे.…
Read More...

महिलांवरील अत्याचारासाठी “कपड्यांना” दोष देणाऱ्यात खुद्द महात्मा गांधी देखील होते..

बलात्कार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजावर असलेला मोठा धब्बा. जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली जाते. मात्र बऱ्याचदा नेते मंडळी या घटनेबद्दल बेजवाबदार वक्तव्य करतात. उदाहरणार्थच बघायचं झालं तर नुकताच…
Read More...

बर्ड फ्लूला हलक्यात घेऊ नका, त्याचा इतिहास कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा आहे…

देशात सध्या कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळतय असं वाटत असतानाच आता बर्ड फ्लू या जुन्या आजारानं नव्यानं डोकं वर काढलं आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे मोठ्या…
Read More...

हलाल की झटका..? मटणातला हा बेसिक फरक काय असतो…?

दिल्लीत रोज तसे अनेक विषय चर्चेत आणि वादात असतात. पण सध्या चर्चा चालू आहे ती मटणावरुन. वाद ते चालू आहे ते खाण्यावरून चालू आहेत. म्हणजे खायचं की खायचं नाही यावरून नाही तर कोणत्या प्रकारच मटण खायचं यावरून. यात दिल्ली महानगरपालिका, झोमॅटो…
Read More...

‘महात्मा गांधी हे त्या काळचे सगळ्यात मोठे हिंदु भक्त होते’ असं सांगणारं पुस्तक…

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे दिल्लीमधील राजघाटावर महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेल्या एका नव्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. ‘मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियॉट: बॅकग्राउंड ऑफ हिंद स्वराज’ असं नाव…
Read More...

भूसंपादन कायद्याच्या जन्माची गोष्ट..

जगदीश कदम हे जेष्ठ लेखक आहेत. साहित्यिक असणारे जगदीश कदम नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या फेसबुकवर भूसंपादन कायदा कसा मंजूर झाला होता त्याचा किस्सा लिहला आहे. त्यांनी लिहलेला…
Read More...

आंध्रप्रदेशात ‘दिशा’ कायदा महिला अत्याचाराला आळा घालण्यात प्रभावी ठरला का?

महिलांवरील अत्याचार हा देशात चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये हिंगणघाट. हैदराबाद, हाथरास या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाच वातावरण झालं होत. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आणि झालेल्या घटनांचा न्यायनिवडा…
Read More...

टाटा बिर्लांसारख्या उद्योगपतींनी भारत सरकारपुढे सहकारी शेतीची संकल्पना मांडली होती

सध्या दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पेट घेतलय. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांबद्दल हे आक्षेप घेतले जात आहे. यातला शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो.…
Read More...

“आगरकर-भांडारकर-रानडे” यांनी वि.रा. शिदेंना स्कॉलरशिप नाकारली होती…

आपली पोरं शिकायला कितीही शिकतील, पण त्यात मोठं दिव्य असतं ते पैशाचं... 'उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळत नाही' हे आजच्या पोरांचं रडगाणं असतं. जिथं तिथं स्कॉलरशिप मिळवायला जावं तिथून नकार येतात. पण आजपासून १०० वर्षांपूर्वीही अशीच…
Read More...