Browsing Category

माहितीच्या अधिकारात

मुख्यमंत्रीपद कोणत्याही कारणावरून जावू शकते, बंगालमध्ये तर रसगुल्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलेल

किस्सा आहे १९६५ सालातला. पश्चिम बंगालमधला. हो, त्याच पश्चिम बंगालमधला जे रसगुल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. पण याच रसगुल्ल्यांवर १९६५ साली प.बंगालमध्ये बंदी आणण्यात आली होती. या बंदीचा तितकाच जोरदारपणे विरोध देखील झाला होता आणि याच विरोधामुळे…
Read More...

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन केलयं म्हणजे नेमकं काय झालयं?

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली पाच सदस्यीय घटनापीठाची मागणी अखेर मान्य झाली असून ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर २०२० रोजी तीन सदस्यीय खंडपीठाने रोजी दिलेल्या अंतरिम…
Read More...

लक्षात घ्या, महाराष्ट्रात पहिला सुशिक्षितांचा मोर्चा काढणारा नेता पदवीधर आमदार नव्हता..

एका बाजूला राजकारण आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याचं चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. राजकारणाने रंग भरल्यामुळे त्या बातम्या देखील छापून यायच्या कमी झाल्या.  राजकारणामुळे झेंडे उचलण्याचा नवा…
Read More...

६२ च्या चीनच्या युद्धात आपण शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे “बीएसएफ”

बीएसएफची मोठी कारवाई, एवढे दहशतवादी ठार, पाकचे इतके बंकर्स उद्धस्त अशा अनेक अभिमानास्पद बातम्या आपण बऱ्याचदा ऐकत असतो. त्यामुळे या जवानांना एक तरी कडक सॅल्युट करुच वाटतो. तर भिडूनों आज तशी संधी आहे. एक सॅल्युट तर कराच. कारण बीएसएफ अर्थात…
Read More...

पंतप्रधान मोदी म्हणत असलेल्या ‘एक देश-एक निवडणूकी’चा नेमका फायदा कोणाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'एक देश - एक निवडणूक' या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. आणि हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१४ ला सत्तेत आल्यापासूनच मोदी यांनी सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मांडली…
Read More...

पोर्तुगीजांना अख्ख्या भारतावर राज्य करण्याची संधी आली होती पण ते गोव्यातच का अडकले?

भारतात समुद्रमार्गे येणारा पहिला माणूस होता वास्को द गामा. तो पोर्तुगीज होता. १४९८ मध्ये कालिकत बंदरावर हा माणूस उतरला. याआधी एकही युरोपियन देशाला हे काम जमलं नव्हतं. त्याच्यामुळं पोर्तुगीज लोकं या समुद्रमार्गे व्यापाराच्या शर्यतीत सगळ्यात…
Read More...

नरेंद्र मोदींनी दिलेले १ कोटी रुपये हेमंत करकरे यांच्या पत्नीने का नाकारले होते?

२६ नोव्हेंबर २००८.  साधारण रात्री आठ वाजता बातमी आली मुंबईच्या सीएसटी परिसरात गोळीबार सुरु आहे. नंतर कळाल पाकिस्तानवरून समुद्रमार्गे आलेल्या दहा अतिरेक्यांनी हा क्रूर हल्ला केला आहे.  देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेला हा हल्ला अत्यंत…
Read More...

महाराष्ट्रातील या आयएएस अधिकाऱ्यामुळे देशभरात संविधान दिन साजरा होऊ लागला.

२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो, या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केले अशा अनेक ठोकळ गोष्टी आपल्याला तोंड पाठ असतात. स्पर्धा परीक्षा करणारा असेल तर जास्तीत जास्त संविधानाची वैशिष्ट्ये आणि…
Read More...

शीख महिलांनी देखील पगडी बांधण्यास का सुरवात केलीय?

आमचा लाडका हिरो सनी देओल बऱ्याच पिक्चर मध्ये पगडी घालतो. पण बाकीच्या पिक्चर मध्ये तो पगडी घालत नाही. प्रचाराच्या काळात त्यांनी एका ठिकाणी पगडी घातली होती. पण इतर वेळी त्याची पगडी दिसत नाही. यामागे नेमके काय कारण आहे याचा आम्हाला अंदाज…
Read More...

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...