Browsing Category

माहितीच्या अधिकारात

ब्लॅक होलचा फोटो काढला. मग त्यात काय विशेष?

आईन्स्टाईन आणि हाॅकिंग विश्वाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यातून बसून एकीकडे  बघता आहेत असं एक चित्र पाहिलं त्यात आईन्स्टाईन म्हणतो , “ब्लॅकहोलची पहिली इमेज माझ्या थेअरीत मांडल्याप्रमाणे प्रत्यक्षात येण्याची आशा करायला हरकत नाही.” यावर हाॅकिंग…
Read More...

राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, हे कस ठरतं ?

इलेक्शन लागले की राजकारणातले पंडित चौकाचौकात उगवतात. मग काका की आबा, दादा की साहेब, भैय्या की अण्णा, आप्पाच जड जाणार की बाबा डाव मारणार अशा चर्चा घडू लागतात. आपल्या चर्चांचा काका,आबा, दादा, भैय्या, अण्णा यांच्या आयुष्यावर काहीही फरक पडत…
Read More...

मलिक अंबर: या आफ्रिकन हबशी माणसाने महाराष्ट्राला गनिमी काव्याची देणगी दिली.

तो मुळचा आफ्रिका खंडातल्या इथिओपियाचा. खरं नाव चापू. पंधराव्या शतकाचा हा काळ. भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. भारताच्या तलम रेशमी कापडाला जगभर मागणी होती.  युरोपहून अरबी समुद्रामार्गे भारताला जाण्याचा रस्ता सापडला होता.…
Read More...

आर्थिक वर्षाचा शेवट मार्च महिन्यातच का करायचा असतो, कोणत शास्त्र असत ते ?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतकी विविधता की या विविधतेत माणूस कन्फ्यूज होवून चक्कर येवून पडू शकतो. म्हणजे कस गुडीपाडवा आली की नववर्ष. दिवाळीला देखील लोकं नववर्षांच्या शुभेच्छा देतात. जानेवारी आला की जगासोबत नववर्ष. बाकी अध्येमध्ये…
Read More...

पोरं म्हणतायत OYO बुडणाराय, पण मालकाची सक्सेस स्टोरी वाचून पटत नाय राव…

आज तुम्ही कुठल्याही शहरात मुक्कामाला जाता तेव्हा सर्वात पहिला राहण्याची सोय करायला लागते. काही वर्षांपुर्वीचा काळ आठवला तर तुमच्या लक्षात येईल पुणे, मुंबईच नव्हे तर गपणतीपुळे, शिर्डी, कोल्हापूर अशा ठिकाणी सणाच्या आणि सुट्टीच्या दिवसात…
Read More...

जानकी देवर : १८ व्या वर्षी झाली होती झाशीची राणी रेजिमेंटची कॅप्टन.

भारतीय स्वातंत्र चळवळीत सशस्त्र क्रांतीचा सर्वात गौरवशाली इतिहास म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना. याच सेनेच्या एका तुकडीचे नाव होते झाशीची राणी रेजिमेंट. स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा न करणाऱ्या महिलांची ही…
Read More...

भाजप आणि कॉंग्रेस जिच्यासाठी भांडत आहेत त्या सपना चौधरीचा संपुर्ण बायोडेटा आणला आहे.

गेल्या आठवडाभरापासून देशाच्या राजकीय वर्तुळात एका नावाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे सपना चौधरी. तसंही भिडूनो तुम्ही लई हुशारेत. तुम्ही युट्युबवर तीला शोधून तिच्या गाण्याचा पार बुकना पाडला असेल. म्हणजे तुम्हांस्नी एकदंर कळलच असेल ती…
Read More...

भारतासारख्या विकसनशील देशात इस्रो उभी राहिली याचे श्रेय जाते विक्रम साराभाई यांना

१४ ऑगस्ट १९४७. मध्यरात्री १२ वाजता घोषणा झाली. गेली दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडात असणारा आपला देश स्वतंत्र झाला.  तो क्षण फक्त विजयी उन्मादाचा नव्हता तर पूर्ण देशवासीयांवर नव्या जबाबदारीचा देखील होता. गेली कित्येक वर्ष…
Read More...

कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही असं म्हणणाऱ्या इंग्रज क्लबला प्रितिलता वड्डेदारने धडा शिकवला.

२३ सप्टेंबर १९३२, पहाडतली युरोपियन क्लब. चितगाव शहर. तेव्हाचं पूर्व बंगाल , आजचा बांगलादेश रात्रीची रंगीत वेळ. मोठे मोठे ब्रिटीश अधिकारी, त्यांचे यार दोस्त दिवसभराचा शिणवटा घालवण्यासाठी  क्लब मध्ये जमले होते. हास्य विनोद गप्पा टप्पा सुरु…
Read More...

सोलापूरातून लढणारे डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर कोण आहेत ?

भाजपने आपली तिसरी यादी जाहीर करताच, महाराष्ट्रातील एका लोकसभा जागेवरुन चर्चा सुरू झाल्या. कारण देखील तसच होतं. या यादीत एका धर्मगुरूंना तिकीट देण्यात आलं होतं. जागा देखील साधीसुधी नव्हती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर…
Read More...