Browsing Category
माहितीच्या अधिकारात
८५ वर्षानंतर भगतसिंग यांच्या पिस्तुलचा शोध सुरू झाला..
क्रांन्तीकारकांनी आपल्या रक्ताने भारताला स्वातंत्र मिळवून दिले. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू हे तरूण म्हणजे स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या कित्येकांची प्रेरणा. ऐन तारूण्यात हसत हसत देशासाठी फासावर जाणारे या क्रांन्तीकारकांच्या गोष्टी वाचल्या की…
Read More...
Read More...
हुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.
साधारण १५०८ साली पोर्तुगिजांचा भारतातला पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को अल्मेडा याने भारतात त्यांना स्पर्धक बनलेल्या अरब इजिप्शियन व्यापाऱ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतली. यासाठी तो आपल्या आरमारासह कालिकतहून दिवला निघाला होता. या प्रवासात…
Read More...
Read More...
सारागढीची लढाई : १० हजार अफगाण विरुद्ध सीख रेजिमेंटचे २१ सैनिक.
मध्यंतरी आलेला केसरी हा सिनेमा अक्षयकुमारचा सर्वात चांगला सिनेमा आहे, अशी कुजबूज ऐकिवात होती. अनेकांनी हा सिनेमा हॉलीवूडच्या 300 ची आठवण करून देणारा आहे अस सांगितलं जात होतं . या सिनेमाच्या ट्रेलरची सुरवातच झाली होती ती,
इक गोरे ने कहां था…
Read More...
Read More...
धूलीवंदनाला खेळली जाणारी ऍक्शन आणि मारधाडसे भरपूर ‘गुद्दलपेंडी’ !
संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक. व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून तर दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची…
Read More...
Read More...
देवाला खुश करण्यासाठी या पठ्ठ्यानं चढवला 101 दारूच्या बाटल्या आणि चिकनचा प्रसाद
देव आम्हाला पावावा. आमच्यावर खुश व्हावा. त्याची आमच्यावर कृपादृष्टी रहावी म्हणून आम्ही कमी धंदे करतो व्हंय. अन् त्यात देव नवसाला पावणारा असेल तर मग विचारूच नका. पार लोक जिव ओवाळून टाकतेत. तसं टाकायलाही हवा कारण प्रत्येकाची आपआपली श्रद्धा…
Read More...
Read More...
भारतात तयार झालेलं पहिलं मीठाचं पॅकेट तब्बल ५०१ रूपयाला विकलं होतं.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मिठासाठी केलेला सत्याग्रह तुम्हाला माहितीच असेल. दांडी यात्रा नावानं या सत्याग्रहाला ओळखलं जातं. मात्र या सत्याग्रहावेळी भारतीयांनी तयार केलेलं मीठाचं पॅकेट तब्बल 501 रूपयाला विकण्यात आलं होतं.
सालं होतं…
Read More...
Read More...
जन्मठेप म्हणजे फक्त १४ वर्ष तुरुंगवास हे खरं आहे का ?
एखाद्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, कि आपला पहिला समज असतो तो म्हणजे हा आरोपी चार पाच वर्षात सुटेल म्हणजेच तो कैदी काय आयुष्यभर खडी फोडायला गेलेला नाही.
जन्मठेप या शब्दाचा अर्थ जरी जन्मभराची शिक्षा असा असला तरी अनेकदा तस…
Read More...
Read More...
मतदानावेळी बोटांना लावण्यात येणाऱ्या शाई मागे देखील इतिहास आहे.
पुरावा काय? हल्ली प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा लागतो. त्याच मुख्य कारण फोटोशॉपचा उदय. म्हणजे फोटोशॉपचा उदय या नावाखाली आम्ही तासभर भाषण ठोकू शकतो पण आजचा विषय तो नाही विषय आहे पुरव्यांचा.
माणसाला प्रत्येक गोष्टीचे पुरावे लागतात. आणि…
Read More...
Read More...
गौरवास्पद इतिहास असणाऱ्या भारतीय वायुसेनेची सुरूवात कधी, कुठं आणि कशी झाली…
भारतीय वायुसेनेला मोठा इतिहास आहे. तसंच आत्तापर्यतच्या १९६१, १९६५, १९७१. १९९९ चं कारगील युद्ध आणि सध्या केलेला सर्जीकल स्ट्राईक अशा अनेक लढायांमध्ये भारतीय वायूसेनेनं महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र भारतामध्ये वायू सेनेची सुरूवात कधी…
Read More...
Read More...
बंदुक, पिस्तुल माहितीय पण बोअर, कॅलिबर आणि एमएम म्हणजे काय रे भिडू?
आमच्या गल्लीत एक चंद्या म्हणून आमचं एक मित्र आहे. दहावीत दोन वेळा नापास झाल्यावर त्याच्या बापानं त्याची शाळा सोडवली आणि आपल्या पेढीवर कामाला लावलं.
तसं आमचं चंद्या आहे डेड पसली पण बाता लई मोठ्या मोठ्या मारत. म्हणजे पलीकडच्या चाळीतल्या…
Read More...
Read More...