Browsing Category

मुंबई दरबार

महाजनांना पत्रकार सांगत होते, ” सेनेशी युती करणे तुमची सगळ्यात मोठी चूक ठरेल”

साल १९८९. भारतीय जनता पक्षाची हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे महाअधिवेशन भरलं होतं. देशभरातून कार्यकर्ते या अधिवेशनासाठी गोळा झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष या अधिवेशनाकडे…
Read More...

तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात?

तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात? जर तुम्ही वयाची पंचविशी- तिशी पार केली तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कि, तुम्ही वयाच्या २३ व्या वर्षी नक्की काय करत होतात? हा असाच प्रश्न सद्या नेटकरी एकमेकांना विचारत आहेत. याला कारण ठरले ते म्हणजे…
Read More...

बाळासाहेब म्हणाले, अमिताभला माझा रोल जमलाय का?

मुझे जो सही लगता है, वो मै करता हूँ... वो चाहे भगवान के खिलफा हो, समाज के खिलफा हो, पुलीस, कानून, या फिर पुरे सिस्टम के खिलफा क्यूँ न हो... असं म्हणतं २००५ साली अमिताभ बच्चनच्या भारदस्त आवाजात 'सरकार' पिक्चर रिलीज झाला आणि सगळीकडे एकचं…
Read More...

पंचायत समितीचे सभापतीपद नाकारलेल्या डकांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना अस्मान दाखवलं…

राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथं कोण कधी कोणावर कसं भारी पडेल, कोण कोणावर कधी कोणता बदला घेईल, कोण कधी कोणाला आस्मान दाखवेल काही सांगता येत नाही. भूतकाळात डोकावून आपण बघितले तर भले भले दिग्गजांना अगदी नवख्या उमेदवारांसमोर पराभव स्वीकारावा…
Read More...

फक्त मैत्रीने चमत्कार घडवला अन काँग्रेसला पाडून भाजपचा उमेदवार निवडून आला….

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनिमित्त प्रचंड भांडणे अनुभवायला मिळाली. राजकारणात मैत्री फार अभावाने पाहायला मिळते. एरव्ही खुर्चीसाठीच्या स्पर्धा, भांडणे ही चालतच असतात. सत्ताधारी विरोधक जाऊ द्या. एकाच पक्षातले नेते…
Read More...

यशवंतरावांनी विदर्भ विकासात मागे का राहिला याचं कारण एकदा सांगितलं होतं…

विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष हा गेल्या कित्येक वर्षांचा विषय. महाराष्ट्रात असूनही हा भाग इतरांच्या मानाने विकासात मागे राहिलेला दिसतो. यात अस्मानी कारणे तर आहेतच पण शिवाय राजकीय करणे देखील आहेत. वर्षानुवर्षे पश्चिम महाराष्ट्रातील तालेवार…
Read More...

एक लाख बैलगाड्या मुंबईत घुसवल्या, एकाही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ दिले नव्हते…

शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी लढणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप. एकेकाळचा महाराष्ट्राच्या राजकारणातील नंबर दोनच पक्ष. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वर्षात म्हणजे १९४८ साली शंकरराव मोरे, केशवराव जेधे, जवळकर, उस्मानाबादचे भाई…
Read More...

सगळ्यात गाजलेल्या हार्ट स्पेशालिस्टला पण बाळासाहेबांच्या ऑपरेशनवेळी भीती वाटलेली…

१९९६ चं वर्ष. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार सत्तेत होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई यांचं निधन होऊन महिन्या दोन महिन्याचा कालावधी झाला होता.…
Read More...

तेव्हापासून महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य झाला…

आज महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यावर, सरकारच्या कोणत्याही कार्यलयांमध्ये गेल्यावर (मग ते राज्याचं असो वा केंद्राचे) तिथं आपल्याला एक गोष्ट हमखास दिसतेच दिसते. ती म्हणजे मराठी भाषेचा अनिवार्य वापर. तिथं असलेले सगळे फलक हे…
Read More...

मुंडेंच्या मृत्यूनंतरची पोटनिवडणूक रजनी पाटलांच्या पतींमुळे बिनविरोध होऊ शकली नाही…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकच चर्चा चालू होती. राज्यसभा खासदारकीचं इलेक्शनच काय होणार ? काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. आता हि एक निवडणूक म्हणजे गेल्या काही वर्षात…
Read More...