Browsing Category
मुंबई दरबार
नाईक व चव्हाण या जोडीने महाराष्ट्राच्या शेतीला “महाबीज” दिलं…
महाराष्ट्र म्हणजे देशातील कृषी प्रधान राज्य अशी ओळख. अमाप शेती आणि सोबतच ऊसापासून कापसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पीक घेण्यात अग्रेसर राज्य. यासाठी लागणार हवामान देखील पोषक. ऊन, वारा, पाऊस, पाणी, जमिनीची पोषकता हे घटक देखील मुबलक प्रमाणात.…
Read More...
Read More...
खरंच शिवसेना सेक्युलर बनत चालली आहे का ?
काल मुंबईमधील शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी 'अजान पठण' स्पर्धा आयोजित केली आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर सेक्युलर झाल्याचे विरोधकांनी म्हणायला सुरुवात केली.
तसे तर शिवसेनेवर मागील वर्षभरापासून…
Read More...
Read More...
साऊथ वगैरे सोडा मराठी सिनेमातला सुपरस्टारसुद्धा मुख्यमंत्रीपदी दिसला असता.
आज फिल्म अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, दक्षिणेत रजनीकांत देखील आजच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतोय. विशेषतः दक्षिणेत फिल्मस्टार सेलिब्रेटी राजकारणात मुख्यमंत्री वगैरे होताना दिसतात.…
Read More...
Read More...
अंबानीपासून दाऊदपर्यंत प्रत्येकाच्या गुड लिस्ट मध्ये राहणे फक्त मुरली देवरा यांनाच जमायचं
काँग्रेस म्हणजे जुनी पुराणी हवेली. यात कित्येक कुटुंबे राहतात त्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नसतो. रोज उठून प्रत्येकाच्या तऱ्हा सांभाळा हे कुटुंब प्रमुखांचे मेन काम. कधी कोण वाटण्याचं मागतंय, कोण शेजारच्याशी भांडणे करतंय, कोणी आजारीच पडलंय…
Read More...
Read More...
एकेकाळी भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व करणारा खानदेशी नेता सर्वांच्याच विस्मृतीत गेलाय
अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात माणसं देखील झणझणीत. तोंडावर खरं बोलण्याचा स्पष्टवक्तेपणा असलेल्या खानदेशी माणसांना राजकारणात हांजी हांजी करणे कधी जमलेच नाही.
म्हणूनच की काय मुख्यमंत्रीपदाने या भागाला कायमच हुलकावणी…
Read More...
Read More...
जयंतराव टिळकांना उशीर होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट पुण्याचा घाटच फोडला.
सरकारी काम न् सहा महिने थांब. ही म्हण उगीच पडली नसावी. एखादा प्रकल्प मंजुरी किंवा एखादा निर्णय शासकीय पातळीवर घेतल्यानंतर तो खालच्या पातळीवर अंमलबजावणीत येवून पुर्णत्वास जाईपर्यंत कधी कधी एक-एक दशकाचा काळ लोटला असल्याची उदाहरण आहेत. हे आज…
Read More...
Read More...
दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !
१) बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा, कदाचित याच कारणामुळे त्यांना पाट्या लावण्याची देखील सवय होती.
जुन्या मातोश्री बंगल्यावर असणाऱ्या पाट्यांचा उल्लेख आजही कट्टर शिवसैनिक करत असतो.
आपपसांतली भांडणं घेवून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखाना…
Read More...
Read More...
पुलोदचं मुख्यमंत्रीपद शरद पवारांना नाही तर बापूंना मिळणार होतं..
आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. इंदिराजींनी राजकारणात नवख्या असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे कॉंग्रेसमधल्या जुन्या नेत्यांचे मत…
Read More...
Read More...
भुजबळांनी पवारांच्या विरोधात बॅनर आणला आणि विधानसभेत नवी प्रथा पडली.
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तीच मुळात रस्त्यावर उतरलेल्या मराठी माणसाला आवाज मिळवून देण्यासाठी. शिवसैनिकांनी अन्यायाविरुद्ध आंदोलने केली, प्रसंगी राडा केला आणि मराठी अस्मितेसाठी अंगाराप्रमाणे झुंजणारी संघटना म्हणून शिवसेना नावारूपाला…
Read More...
Read More...
अत्रे, बेहरे, वागळे, अर्णब : शिवसेना नेहमीच समोरच्याला जशास तशा भाषेत उत्तर देते…
अर्णब गोस्वामी ठाकरे परिवारांवर तुटून पडले होते. मुख्यमंत्र्यांना अरेतुरेची भाषा करत होते. ज्युनिअर ठाकरे आणि सिनियर ठाकरे असा उल्लेख करत अगदी पाहून घेण्याची भाषा आपल्या रिपब्लिक चॅनेलवरून करत होते.
याला निमित्त होतं ते सुशांतसिंग…
Read More...
Read More...