Browsing Category
मुंबई दरबार
अपशकुनी समजला जाणारा रामटेक बंगला खडसेंच्या साठी पडता काळ घेऊन आला…
नेते मंडळी आणि सरकारी बंगल्याचं कॉम्पिटिशन काय नवी गोष्ट नाही. दिल्ली असो कि मुंबई. ब्रिटिश कालीन सरकारी बंगले म्हणजे प्रत्येक मंत्री खासदार आमदाराचं स्वप्न असतं. विशेषतः मुंबईत मलबार हिलच्या भागात असलेल्या काही बंगल्यावरून प्रचंड मारामारी…
Read More...
Read More...
आबांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला, कर्नाटकवाले अटकेची मागणी करू लागले..
सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे राज्यात गोंधळ सुरु झालाय. कारण ठरलं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल वापरलेलं आक्षेपार्ह वक्तव्य.
झालं असं की नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या…
Read More...
Read More...
हे आंदोलन निम्मित ठरलं आणि मराठवाड्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला..
मराठवाडा. कायम दुष्काळाने होरपळत आलेला भाग. फक्त अस्मानी नाही तर हैद्राबादच्या निजामाच्या सुलतानी संकटाने देखील या भागाला छळले. भारत स्वतंत्र झाला तरी हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाविरुद्ध मराठवाड्याने मुक्तिसंग्राम छेडला. रझाकारांनी…
Read More...
Read More...
बाळासाहेबांना ड्रायव्हर म्हणून भेटलेला तरुण पुढे जाऊन मुख्यमंत्री बनेल असं वाटलं नव्हतं
मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण…
Read More...
Read More...
फक्त या एकाच कारणामुळे माधवरावांनी सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं टाळलं ..
फार कमी वयात राजकारणाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत गेलेल्या महाराष्ट्रातल्या मोजक्या नेत्यांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा निश्चितच समावेश होतो. एका साध्या पट्टेवाल्यापासून ते देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत त्यांनी सर्व मोठी पदे भूषवली.…
Read More...
Read More...
महापौर असलेल्या भुजबळांनी हुतात्मा चौकाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते
ऐंशीच्या दशकाचा काळ. मराठी माणसाचा आव्वाज म्हणून झालेल्या शिवसेनेला हिंदुत्व गवसलं होतं. हातात रुद्राक्षाची माळ, अंगावर भगवी शाल पांघरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारसभा गाजवू लागले. गर्व से कहो हिंदू है ची घोषणा शिवसेनेने…
Read More...
Read More...
महाजनांशी उद्धव ठाकरेंनी बोलणं बंद केलं होतं, वाद मुख्यमंत्रीपदाचाच होता..
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्वाच्या ठरल्या. गेली पंचवीस वर्षे कुरबुर करत का असेना चालत आलेला शिवसेना भाजप युतीचा संसार अखेर मोडला. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली. उद्धव…
Read More...
Read More...
राणेंच्या स्वप्नात नव्हतं तेव्हा कालनिर्णयवाल्या साळगावकरांनी भविष्यवाणी केली होती..
मुंबईत राहणारे जयंतराव साळगावकर दहावी पास होते. त्यांनी ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आणि प्रिंटींगमधल्या आपल्या कौशल्यांचा वापर करुन २६०० रुपयांची गुंतवणूक केली आणि १९७३ मध्ये आपल्या दिनदर्शिकेच्या प्रती बनवल्या. एक वेगळा दृष्टिकोन आणि…
Read More...
Read More...
आबा म्हणाले, ‘मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला’
महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अजातशत्रू म्हणून जे मोजके नेते म्हणून उल्लेख करता येईल असे मोजके नेते होऊन गेले त्यात आर आर पाटील यांचं नाव हमखास घेता येत. कोणताही राजकीय वारसा नसलेला एका सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी घरातून आलेला मुलगा…
Read More...
Read More...
काँग्रेस पक्षाचे खजिनदार असलेले मोहिते पाटील विश्व हिंदू परिषदेचे स्वागताध्यक्ष बनले..
उंचापुरा बांधा, राकट वर्ण, पहिलवानी शरीर, डोक्यावर ऐटबाज गांधी टोपी. शंकरराव मोहिते पाटील यांना पाहिलं तरी त्यांचा दरारा जाणवून येई. दुष्काळी अकलूज माळशिरस भागात सहकाराची गंगा आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. प्रतिसरकारच्या चळवळीत बॉम्ब आणि…
Read More...
Read More...