Browsing Category
मुंबई दरबार
वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदासाठी नटून बसले पण शेवटच्या क्षणाला डाव फिस्कटला
साल १९६२.
यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावल्याचं’ वर्णन करण्यात आलं. पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं काय?
आत्ता महाराष्ट्राचा पुढचा…
Read More...
Read More...
गुलाबराव पाटील म्हणतात, ते उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे आहेत तरी कोण..?
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अगदी शांतपणे पार पडली, त्यानंतर सगळ्यांचं लक्ष होतं, ते बहुमत चाचणीकडे, विशेष म्हणजे बहुमत चाचणीही निवांत पार पडली. या सगळ्यात कुठली गोष्ट गाजली असेल, तर ती म्हणजे भाषणं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…
Read More...
Read More...
बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री कसे झाले हे कोडं लोकांना अजून सोडवता आलेलं नाही..
सोलापूरचे तुळशीदास जाधव म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व. गोऱ्या सैनिकांपुढे गोळ्या घाला पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही अशी गर्जना करणारा हा धाडसी नेता.
१९४२ सालच्या गांधीजीनी पुकारलेल्या छोडो भारत आंदोलनात…
Read More...
Read More...
धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?
महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आठवड्याभरापासून चालू असलेलं बंड, उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा प्रवास शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर…
Read More...
Read More...
जाता जाता ठाकरेंनी आगरी-कोळी मतांच्या जोरावर एकनाथ शिंदेंना पाडण्याचा प्लॅन केलाय..
गेल्या वर्षभरात नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न प्रलंबित पडलेला. का तर या विमानतळाला दिवंगत बाळासाहेबांचं नाव द्यायचं की दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव द्यायचं..?
याचवरून वाद निर्माण झाला आणि आंदोलन पेटलं होतं.
अखेर मुख्यमंत्री…
Read More...
Read More...
बहुमत चाचणी म्हणजे काय? चाचणीची प्रक्रिया सुरुवात ते शेवटपर्यंत अशी असते…
महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा आता प्रचंड वेग आलाय.. कालच रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे त्यामुळे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.. त्यानुसार…
Read More...
Read More...
पवारांनी राज्यपालांना फेक न्यूज दिली अन् एका रात्रीत गेम फिरवून दादांना मुख्यमंत्री केलं
राजकारणाच्या पटलावर शरद पवारांना अजूनही चाणक्य समजलं जातं. राज्यातल्या बंडखोरीच्या अभूतपुर्व महाघडामोडीनंतरही शरद पवारांच्या नेतृत्वगुणांना मानणाऱ्या लोकांना एक गोष्टीवरचा विश्वास ठाम आहे, अन् तो म्हणजे..
पवार काहीतरी करतील.. डाव फिरवतील..…
Read More...
Read More...
बाळासाहेब राणेंना परत घेत होते, मात्र उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडून जाण्याची धमकी दिली…
शिवसेनेत आजवर चार मोठी बंड झाली, पहिलं छगन भुजबळ यांनी केलं, दुसरं नारायण राणेंनी, तिसरं राज ठाकरेंनी आणि चौथं म्हणजे एकनाथ शिंदेंचं बंड.
एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हा सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना भावनिक आवाहन केलं…
Read More...
Read More...
केडर बेस, केडर बेस म्हणजे काय रे भिडू ? लोकं म्हणतात यामुळेच सेना कधी संपु शकत नाही…
उद्धव ठाकरे नुकतंच म्हणालेत की पुन्हा शून्यातून सुरुवात करू, ते याच केडर बेसच्या जोरावर...
Read More...
Read More...
विधानसभा अध्यक्षांचा उपयोग करून सरकार वाचवणं विलासरावांनाच जमलं होतं..
महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रता दिरंगाई प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील याचिकेसंदर्भातील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. यामध्ये कोर्टने अध्यक्षांना खडे बोल सुनावले आहेत. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची भूमिका प्रचंड…
Read More...
Read More...