Browsing Category
मुंबई दरबार
अभाविपचे कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक ते शिक्षक आमदार राहिलेले राज्यपाल..
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेधनाला आजपासून सुरवात झाली. हे अधिवेशन विरोधक दणाणूस सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच ठोक्याला सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेत यंदाचा डाव आपल्याकडे असल्याचं दाखवून दिल आहे.
झाल अस की,…
Read More...
Read More...
हे मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवणार हे फिक्स
आता महाराष्ट्राचं राजकारण दणक्यात चालणार कारण आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आणि गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात राजकारणाचे वारे पाहता हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. या वादळात अनेक मुद्दे विरोधी पक्ष लावून…
Read More...
Read More...
बाळासाहेब म्हणायचे मुंबई काय धर्मशाळा लागून गेली काय? कुणीही येतं अन सेटल होतं
महाविकास आघाडीची स्थापना झाली तशी राजकीय वादळांना आमंत्रण मिळालं. भाजपला थेट नकार देत शिवसेनेने युती तोडली तर अजित पवारांनी भाजपला गुलीगत धोका देत आघाडी सरकार स्थापन केले. आणि राज्यात ईडीचे एपिसोड सुरु झाले. सद्या देखील तेच चालूये, काल…
Read More...
Read More...
मनोहर पंतांऐवजी सुधीर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, पण…
सुधीर जोशी. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री. शिवसेनेच्या उगवत्या काळात सेनेच्या आक्रमकतेची कमान सांभाळणाऱ्या आणि सेनेला घरोघरी पोहोचवणाऱ्यांमधलं महत्त्वाचं नाव. शिवसैनिक म्हणल्यावर एक आक्रमक चेहरा, सेनेसाठी…
Read More...
Read More...
मुंबईत सत्ता आणण्यासाठी भाजप मनसेला डावलून काँग्रेसची १९९२ मधली रणनीती आजमावणार का ?
भाजप आणि शिवसेना...दोन्ही पक्षांची जुनी मैत्री, जुनी युती...आता हि युती पुन्हा होणार कि नाही? दोन्ही पक्ष पुन्हा कधी एकत्र येणार कि नाही हे आत्ता काय सांगता येणार नाही. जरी दोन्ही पक्षात सद्या मोठा राजकीय संघर्ष दिसत असेल तरी भविष्यात…
Read More...
Read More...
विरोधकांना दरवेळी अंगावर घेणारे संजय राऊत यावेळी ईडीवर चांगलेच संतापलेत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित ईडीविरोधात खळबळजनक आरोप केले होते. या पत्रात ते म्हणतात की,
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात आहे. त्या…
Read More...
Read More...
अगोदर ईडी चौकशी मग ‘लेटरबॉम्ब’…पण तरी संजय राऊत म्हणतायेत “अभी ट्रेलर बाकी…
आज सकाळी-सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा बॉम्ब फोडला आहे.....शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे कि, सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि…
Read More...
Read More...
आजही भुजबळांनी दाखवून दिलं की राज्यातील ओबीसींचे नेतृत्व आपल्या हातून गेलेलं नाही
कित्येक दिवस झालं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा मुद्दा राज्यात बराच गाजत होता. पण अलीकडेच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शून्य ते २७ टक्क्यांच्या आत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधीमंडळाने…
Read More...
Read More...
सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद गेलं पण विलासरावांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं..
विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. समकालीन नेते असलेले हे दोघेही दिग्गज. मात्र राजकारण्यांमध्ये दुर्मिळ असलेली जिवाभावाची मैत्री या दोघांमध्ये होती. खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या जमान्यात तर…
Read More...
Read More...
संपसम्राट जॉर्ज फर्नांडिसना सुद्धा गुंडाळू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक
सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस मुंबईत असताना आणि मुंबई महानगरपालिका तसेच बेस्टच्या कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यातच नित्यनियमाने संप ठोकायचे. त्या काळात अशी पद्धत होती की,…
Read More...
Read More...