Browsing Category
सिंहासन
मंडईच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलगी व्हावी म्हणून नवस बोलला जातो
संपुर्ण भारतात पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे देखील पुणे हे माहेरघर आहे. गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू आहे. गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यात झाली आणि याबद्दल पुणेकरांना अभिमान आहे. त्यात…
Read More...
Read More...
आणि कोल्हापूरचं मुख्यमंत्री पद हुकलं ते कायमचंच !
हा किस्सा आहे ऐंशीच्या दशकातला. तेव्हा कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. वसंतदादा पाटील हे…
Read More...
Read More...
पंतप्रधान मनमोहनसिंग अर्थमंत्री असलेल्या प्रणब मुखर्जींना ‘सर’ म्हणायचे…
२००४ च्या निवडणुकांचा निकाल लागला होता. पंतप्रधानपदी डॉ. मनमोहनसिंग यांचं आगमन झालं होतं. काँग्रेसमधील अनेक दिग्गजांना मागे सारत मनमोहनसिंग यांची निवड झाली होती.
त्यानंतर कॅबिनेटची पहिली बैठक होती. त्या ठिकाणी पंतप्रधान या नात्याने…
Read More...
Read More...
शिवरायांनी लढलेल्या उंबरखिंडीच्या लढाईतून कळतं, “गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे.”
शिवरायांचा गनिमी कावा म्हणजे शत्रूंना घाम फोडायचा..त्यात त्यांचे बलाढ्य मावळे जे शेवटपर्यंत प्राणपणाने लढायचे. तरीदेखील शिवरायांचे सैन्य मात्र थोडे असायचे मग शत्रूंचा सामना कसा करायचा ? त्यावर त्यांची एकच रणनीती म्हणजे गनिमी कावा !…
Read More...
Read More...
आता कोर्टाने सरकारी यंत्रणांना खडसावलय,” पत्रकारांचा पर्सनल डेटा लिक करू नका..”
'न्यूज लाँड्री' आणि 'न्यूज क्लिक' च्या न्यूज पोर्टलच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने छापा टाकला होता. दोन्ही वेबसाइटसंबंधी खात्यांची तपासणी केली होती. दोन्ही संस्थांचा कर परतावा आणि इतर देणींची तपासणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाची पथकं…
Read More...
Read More...
ओशोंना भारतात आणणाऱ्या माँ लक्ष्मी ज्यांचा गांधी घराण्यात देखील मोठा दबदबा होता.
आचार्य रजनीश ओशो म्हणजे काही लोकांसाठी वादग्रस्त तर काही लोकांसाठी देव आहेत.
थोडक्यात ओशोंन ओळखणारे तीन गट आहेत. त्यांच्या अनुयायांसाठी देव आहेत तर त्यांच्या विरोधकांसाठी तो एक वादग्रस्त मौलवी आहेत. कारण या गटाला वाटतं कि ओशोंनी लैंगिक…
Read More...
Read More...
कार्टून काढलं की पुरोगाम्यांच्या भावना पण दुखावतात, हे ममता दीदींनी दाखवून दिलय.
आपल्या देशात एखाद कार्टून काढलं, एखाद मिम तयार केलं की लागलीच त्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल केलं जातो नाहीतर मग त्याला येनकेन प्रकारेन गजाआड तरी केलं जात.
आता हे काय आम्ही बोलत नाही. तर हे पुरोगाम्यांच्या मांदियाळीत बसलेले लोक…
Read More...
Read More...
म्हणून जगोबादादा तालमी मंडळात पहिल्या आरतीचा मान इमामभाईं यांना असतो…
स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिशांना या देशातून घालवून देऊन देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणणे हे सर्व भारतीयांचे ध्येय होते. प्रत्येक जण निरनिराळ्या मार्गाने हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील होते. भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाचा…
Read More...
Read More...
भले जीएसटीमुळे पेट्रोल ७५ रुपयांना मिळेल, पण अजित पवारांचा विरोध आहे.
देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि समान कर लावावा अशी मागणी अनेक खासदारांकडून करण्यात येत होती.
यावर पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या…
Read More...
Read More...
रावसाहेब दानवेंना ६५ रुपयांच्या चेकसाठी आपली ओळख पटवून द्यायला लागली होती…
रावसाहेब दानवे. सध्याचे जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये देखील ते केंद्रात Consumer Affairs…
Read More...
Read More...