Browsing Category

सिंहासन

फक्त या एकाच कारणामुळे माधवरावांनी सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं टाळलं ..

फार कमी वयात राजकारणाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत गेलेल्या महाराष्ट्रातल्या मोजक्या नेत्यांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा निश्चितच समावेश होतो. एका साध्या पट्टेवाल्यापासून ते देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत त्यांनी सर्व मोठी पदे भूषवली.…
Read More...

जिनाने दिलेली पाकिस्तानी ऑफर धुडकावून लावली आणि भारताला काश्मीर जिंकून दिला….

हि गोष्ट तेव्हाची जेव्हा भारताला स्वतंत्र होऊन फक्त ३ महिनेसुद्धा झाले नसतील. पाकिस्तानने काश्मीरच्या कबाली लोकांना भडकावून भारताच्या काही भागांमध्ये युद्ध लावून दिलं. १९४७ च्या या युद्धामध्ये भारत जिंकला ते एका शूरवीरामुळे ज्याला नौशेराचा…
Read More...

घाबरलेल्या वेंकैय्या नायडूंना आश्वासन दिलेलं, “जिथं इंदिराजी सभा घेतील तिथं मी सुद्धा घेईन…

सध्याचे उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू म्हणजे भारतीय जनता पक्षातील जेष्ठ व्यक्तिमत्व. पक्षाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते तळागाळापासून वर आले त्यात त्यांचा समावेश होतो. दक्षिण भारतात भाजपला रुजवण्यात नायडू यांचा सिंहाचा वाटा आहे. वेंकैय्या…
Read More...

महापौर असलेल्या भुजबळांनी हुतात्मा चौकाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते

ऐंशीच्या दशकाचा काळ. मराठी माणसाचा आव्वाज म्हणून झालेल्या शिवसेनेला हिंदुत्व गवसलं होतं.  हातात रुद्राक्षाची माळ, अंगावर भगवी शाल पांघरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारसभा गाजवू लागले. गर्व से कहो हिंदू है ची घोषणा शिवसेनेने…
Read More...

कुपोषण कमी करण्यासाठी मोदींनी मांडलेली फोर्टिफाइड राईसची संकल्पना काय आहे ?

भारतात अजूनही महिला आणि बालकांच्या शरीरात पोषक तत्त्वे कमी आढळून येतात. त्यामुळे कुपोषणचे प्रमाणपण अधिक आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेत महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात देखील कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे असल्याचे दिसून आले होते.…
Read More...

आग्र्याहून निसटलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कसे परतले?

भारताचा सर्वशक्तिशाली सम्राट बादशाह आलमगीर औरंगजेब. लाखोंचं सैन्य बाळगत होता. मात्र महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा राज्याचा राजा त्याचा भर दरबारात अपमान करतो काय आणि त्याच्या बंदिवासातून अचानक निसटून जातो काय. संपूर्ण देशाला हे आक्रीत कधी…
Read More...

तब्बल २८ वर्षानंतर मुंबई दंगलीतल्या आरोपीला साक्षीदार असेल म्हणून सोडून देण्यात आलंय..

असं अनेकदा होतं कि आपल्याला आपल्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत उदासीनता जाणवते. त्याला अजून एक कारण म्हणजे, देशातील विविध न्यायालयांमध्ये ५८ लाख ७० हजारांपेक्षा जास्त प्रकरणे अजूनही  प्रलंबित आहेत. म्हणूनच आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण…
Read More...

तालिबानच्या मुद्द्यावर आता युपीत राजकारण पेटलय !

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. हे तुम्ही अगदी कोणत्याही कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊ शकता. म्हणजे इथं माणसांचेच आणि माणसांच्या स्वभावाची इतक्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत कि विचारू नका. जगात काही घडलं तरी त्या गोष्टीला धरून आपल्या घरात…
Read More...

महाजनांशी उद्धव ठाकरेंनी बोलणं बंद केलं होतं, वाद मुख्यमंत्रीपदाचाच होता..

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्वाच्या ठरल्या. गेली पंचवीस वर्षे कुरबुर करत का असेना चालत आलेला शिवसेना भाजप युतीचा संसार अखेर मोडला. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली. उद्धव…
Read More...

“काल सायगॉन, आज अफगाणिस्तान अन उद्या तैवान?”

"कालचा सायगॉन, आजचा अफगाणिस्तान आणि उद्याचा तैवान?" अंतराष्ट्रीय मिडिया पाहायला गेलात तर अशा प्रकारच्या काही पोस्ट तुम्हाला हमखास दिसतील,  तैवान मधील काही इंटरनेट युजर्सने पोस्ट टाकल्या आहेत, आता याचा अर्थ असा की तैवानन वर देखील उद्या…
Read More...