Browsing Category

सिंहासन

मोदींना बनवायचाय डिजिटल इंडिया, पण मंत्री म्हणतायत डेटाचं नाही !

संपूर्ण देशाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना ऑक्सिजनसाठी तळमळताना पाहिले, परंतु सरकार म्हणत आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत लोकांची आकडेवारीच नाहीये. जर तुम्ही मोजलं नाही, तर लोक काय मेले नाहीत का? बेरोजगारी, मॉब लिंचिंग, काळा पैसा,…
Read More...

७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ.

मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित तेव्हा जागतिक अशा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना भाऊंच काम माहित होतं. ते भाऊंना म्हणाले या कामासाठी किती पैसे हवेत. बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक देण्यात आला.  विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला.…
Read More...

पंतप्रधानांनी रॉच्या मदतीने छुप्या कॅमेऱ्याची टेक्नॉलॉजी शिकून घेतली होती..

मध्यंतरी भारतात स्टिंग ऑपरेशनची लाट आली होती. मोबाईल कॅमेऱ्याचा तर वापर व्हायचाच शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, पेनमध्ये कॅमेरा, शर्टच्या बटनात कॅमेरा, बॅगमध्ये कॅमेरा बरंच काय काय. या कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांचे पोल खोलले गेले. मॅच…
Read More...

अगदी शेवटच्या काळातही शिवाजीराव निलंगेकरांनी त्यांच्या तरुण नातवाला हरवले होते.

महाराष्ट्रातील राजकारणाने असेही काही मुख्यमंत्री पाहिलेत ज्यांनी अगदी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांनी अगदी खूपच कमी काळ मुख्यमंत्री पद संभाळलं. यातलंच एक नाव म्हणजे, शिवाजीराव निलंगेकर पाटील ! १९८५ मध्ये निलंगेकर यांनी…
Read More...

महाराष्ट्राने नाही पण हरियाणावाल्यांनी सदाशिवराव भाऊंच स्मरण ठेवलंय

पानिपत म्हणजे मराठी इतिहासातली भळभळती जखम. १४ जानेवारी १७६१ रोजी पेशवे आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये आपल्याला सपाटून पराभव स्वीकारावा लागला. मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या युद्धात नामशेष झाल्या. खुद्द नानासाहेब पेशव्यांचा चिरंजीव…
Read More...

देशभरातील राजकीय आघाड्यांच्या होणाऱ्या बदलामुळे यूपीएचे अस्तित्व संपण्याची चिन्ह आहेत?

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात आलेल अपयश, शेतकरी आंदोलन आणि पेगासस प्रकरणांचा मागे लागलेला काथ्याकूट राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पेक्षा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) साठी अधिक महत्त्वाचा वाटतो. भाजपला…
Read More...

भाषणात अवघड इंग्लिश शब्द वापरल्याबद्दल शिवराज पाटलांची खरडपट्टी काढण्यात आली होती.

सध्या थरूर इंग्लिश प्रचंड फेमस झालंय. सोप्या शब्दांना अवघड करून करून सांगण्यामुळे आपली विद्वत्ता झळकते असं काही जणांचं म्हणणं असतं. फक्त इंग्लिशच नाही तर हिंदी मराठीतही भाषण करणारे मेम्बर संस्कृतप्रचुर भाषणे करून टाळ्या मिळवत असतात. दुर्बोध…
Read More...

युपी निवडणूकीच्या तोंडावर बसपा आणि काँग्रेसमुळे अखिलेश यादव अस्वस्थ का आहेत?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सद्या चलबिचल चालू आहे. अलीकडेच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, बसपा-काँग्रेसने आधी स्पष्ट केले पाहिजे की त्यांची लढाई भाजपशी आहे की सपाशी...बरं त्यांचं हे वक्तव्य देखील अशा वेळेस ले आहे कि, जेव्हा…
Read More...

त्या युद्धाचा निकाल जर वेगळा लागला असता तर भारतावर फ्रेंचांचे राज्य असते..

२४ ऑगस्ट १६०८ ला ब्रिटिश सुरतमार्गे भारतात घुसले. ते आले तर होते व्यापारासाठी पण भारतावर कित्येक वर्ष राज्य करून गेले. दरम्यान, फार कमी लोकांना माहित असेल कि, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात येणारी पहिली कंपनी नव्हती. त्यांच्या आधीही डच,…
Read More...

४ वेळा आमदार राहिलेल्याची बायको अखेरपर्यंत पत्र्याच्या खोलीतच राहिली…

हल्ली आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बायकांचा थाट बघितला तर एखाद्याला महाराणीला लाजवेल असा असतो. म्हणजे दिमतीला सगळं कसं हजर असतं. खाण्यापिण्याची, सोन्यानाण्याची, कपड्यालत्त्याची कशाकशाची कमतरता नसते यांना. पण कोल्हापुरात एक असं…
Read More...