Browsing Category

सिंहासन

शहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या समाधीवर नेण्यात आलं..

२४ सप्टेंबर १९९५. सकाळची वेळ होती. देशाचे पंतप्रधान वर्तमानपत्रे चाळत होते. सहज वाचता वाचता त्यांची नजर एका बातमीवर पडली.  ‘शहीद हमीद की विधवा पत्नी पती की मजार पर जाने को तरस रही है. तीस साल बाद भी उनकी विधवा पत्नी के लिए यह एक सपना बना…
Read More...

महाराणा प्रताप यांच्यासाठी लढलेल्या हकीम खानच्या कबरीची तोडफोड केली जातीय..

हकीम खान सूर, शेरशहा सुरीचे शेवटचे वंशज...आणि  हल्दीघाटीच्या युद्धातले महाराणा प्रतापच्या सैन्याचे सेनापती.. २६ जुलैच्या रात्री काही समाजकंटकांनी त्यांच्या कबरीची तोडफोड केल्याचं वृत्त आहे. त्यांची ही कबर राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील…
Read More...

जे.आर.डी. टाटांमुळेच नेहरूंनी पंतप्रधान रिलीफ फंडची सुरवात केली.

जेआरडी टाटा यांना भारताच्या औद्योगिक क्रांतीचे आद्य पुरुष असं म्हटलं जातं. जवळपास साठ वर्षे त्यांनी टाटांचे हे विशाल साम्राज्य सांभाळले, इतकंच नाही तर त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवलं. अगदी इंग्रज सरकारपासून ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल…
Read More...

बोम्मई यांचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री होते, आजही अनेक राज्य सरकारे त्यांना धन्यवाद देतात

कर्नाटकात प्रथमच १९८३ मध्ये गैर -कॉंग्रेसी सरकार स्थापन झाले होते. रामकृष्ण हेगडे हे जनता पार्टी सरकारचे मुख्यमंत्री आणि एसआर बोम्माई उद्योगमंत्री होते. तेव्हा जनता पक्षाच्या सरकारला भाजप आणि डाव्या पक्षांसह अन्य लहान पक्षांनी पाठिंबा…
Read More...

अडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या हुकूमशहांना दिलेला इशारा आहे ?

भारतीय जनता पक्षाचे दोन मेन आर्किटेक्ट आहेत. एक म्हणजे अडवाणी तर दुसरे होते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा अडवाणी यांचे कौतुक करतांना म्हणतात की आणीबाणीच्या परिस्थितीचा निर्भयपणे विरोध करणाऱ्या महान…
Read More...

विमलताईंनी फक्त नाव सांगितलं आणि त्यांना आमदारकी मिळाली

भारतीय क्रिकेटचा बाजीराव कोणाला म्हणतात ठाऊक आहे?  खंडेराव मोरेश्वर रांगणेकर.  भारतीय क्रिकेटमधले डावखुऱ्या हाताने बॅटिंग करणारे सर्वोत्तम खेळाडू समजले जायचे. फिल्डर तर ते भन्नाटच होते. त्याकाळी कव्हर पॉइंटवरील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक…
Read More...

राहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर संसदेत घुसवला.

दिल्लीमध्ये सर्वच भागात कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष आणि नेते कृषी कायद्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सततपणे टीका करतांना दिसत आहेत. मात्र काल-परवा…
Read More...

काँग्रेसच्या काळात सुद्धा दोन राज्याचे पोलीस लढले होते अन् १०० जण मेले होते.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष कालपासून पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन्ही राज्याच्या वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतला, आणि मग तिथं हिंसाचाराला सुरुवात झाली.…
Read More...

पाणीप्रश्नातून महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या चंद्राबाबूंना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं होतं..

सीमा, पाणी प्रश्नांवरून दोन राज्यात वाद काही नवीन नाही. मात्र पाणी प्रश्नावरून थेट विरोधी पक्ष नेत्याने दुसऱ्या राज्यात येऊन आंदोलन केल्याचे हे एकमेव उदारहण असेल. या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सोबत ५० आमदार देखील सहभागी झाले होते.…
Read More...

मुंबई पोलिसांच बंड म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला उठाव होता ?

१६ ऑगस्ट १९८२. रात्रीचे अडीच वाजले असतील. निम्मी मुंबई शांत झोपली होती. कधीं शांत होणाऱ्या शहराचं नेहमीच चक्र सूरु होतं. नायगाव, वरळी, माहीम, माटुंगा इथे असलेल्या पोलीस वस्तीच्या बाहेर काही तरी हालचाल दिसत होती. कोणालाच माहित नव्हतं नेमकं…
Read More...