Browsing Category

सिंहासन

औरंगजेबाच्या दरबारात राहून त्याने आपल्या ग्रंथात मराठ्यांच कौतुक केलं होतं

मिर्झा मुहंमद.. विचित्र इसम.. कुणाला कशाचा छंद असेल काही सांगता येत नाही. कोण वस्तू गोळा करत असेल, कोण पत्र.. तर कोण शस्त्र.. कोण पोस्टकार्ड.. कुणाला गाड्या जमा करायला आवडत असतील तर कुणाला पुस्तक.. छंद कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. भारताच्या…
Read More...

७०च्या दशकात घडलेलं तरविंदर कौर प्रकरण हुंडा बळी आंदोलनाला कारणीभूत ठरलं.

स्वातंत्र्यानंतर जवळ जवळ १९७० च्या नंतर भारतातील स्त्रीवादी चळवळीला पुन्हा वेग आला. स्वतंत्र भारतामध्ये महिलांना न्याय आणि समानतेची वागणूक दिली गेली नाही म्हणत स्त्री मुक्ती चळवळीने अनेक मागण्या आणि मुद्दे उपस्थित केले. त्यातील अशीच एक…
Read More...

मालेगावची दंगल शांत करण्यासाठी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या …

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव. मोसम नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर आणि आटोपशीर शहर. महाराष्ट्रातील मँचेस्टर सिटींपैकी एक अशी या शहराची महत्वाची ओळख. त्यासोबतच राज्यातील इतर शहरांप्रमाणे या शहराला पण स्वतःचा असा इतिहास आहे भूगोल आहे. पण या…
Read More...

खुद्द नरसिंहरावांनी अंतुलेंना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता..

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. एक वादळी नेतृत्व. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून पडलेल्या…
Read More...

काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू…

बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात…
Read More...

महापूर आणि दुष्काळ या दोन्हीवर एकदम उपाय म्हणून वाजपेयींनी एक योजना आणली होती..

भारतासारख्या खंडप्राय देशात दरवर्षी कुठे ना कुठे महापूर हा आलेलाच असतो. दरवर्षी कित्येकजण वाहून जातात. जीवितहानी होते, मालमत्तांचं नुकसान तर नेहमीच आहे. महाराष्ट्र, केरळ, बिहार या राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीतुन सर्वाधिक हानी महापुरामुळेच…
Read More...

UP इलेक्शनच्या तोंडावर मोदीजी OBC आरक्षणाचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

पन्नास ते साठच्या दशकात सोशालिस्ट नेते राम मनोहर लोहिया यांची एक घोषणा गाजली होती. ‘पिछड़ा पाए सौ में साठ’ म्हणजे मागासांची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढा त्यांचा हिस्सा त्यांना मिळालाच पाहिजे. सामाजिक न्यायाच्या राजकारणाला या घोषणेनं…
Read More...

विरोधक टिका करत होते, पण मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक खुद्द राष्ट्रपतींनी केलं होतं…

२६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या विधासनभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं होतं. सगळे आमदार आपापल्या गावी परतत होते. रिमझिम पावसाळा सुरु होता. गावाकडे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला होता.  इकडं मुंबई आपल्या नेहमीच्या वेगाने धावत होती. साधारण…
Read More...

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातली सशस्त्र क्रांती गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांनी सुरु केली होती..

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे एक महत्वाचं पर्व मानलं जातं. या काळात अनेक लोकांनी क्रांतिकारी पाऊलं उचलली. यात मराठवाड्याचे एक धुरंधर क्रांतिकारी होते. ज्यांच्यशिवाय हा हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा लढा अपूर्ण आहे. ज्यावेळी इंग्रजांविरोधात बोलायला…
Read More...

महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळवायची?

गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी घुसून वाहने, दुकाने, घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता…
Read More...