Browsing Category

सिंहासन

तेव्हा प्रशांत किशोर यांनी ठरवलेलं, पुन्हा राहुल गांधींच्या सोबत काम करायचे नाही..

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप, समाजवादी, बीएसपीने जय्यत सुरु केली आहे. भाजपने तर उत्तरप्रदेश मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याला अनुसरूनचं…
Read More...

पाणी अडवा, पाणी जिरवा ही शंकररावांनी दिलेली घोषणा पुढे बोधवाक्य म्हणून वापरात आली..

कृषिप्रधान अशी ओळख असलेला आपला भारत देश जगभरात ओळखला जातो. शेतीसाठी लागणारं मुबलक पाणी आणि त्या भोवती फिरणारं राजकारण, याच पाण्यावरून विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी तापणारी भांडणं हे आपण नेहमीच ऐकत पाहत असतो. पण महाराष्ट्राच्या एका व्यक्तीने…
Read More...

सी.वी. रमन यांची ऑफर डावलून ते संघात गेले आणि पुढे सरसंघचालक बनले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह उर्फ रज्जू भैय्या, १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान रज्जू भैय्या बर्‍यापैकी सक्रिय होते आणि याच वेळी ते आरएसएसच्या संपर्कात आले आणि आरएसएसच्या विचारधारेचा…
Read More...

गुजरातमध्ये आता आपची एंट्री होतीय. यात नुकसान कुणाचं आणि फायदा कुणाला होणार?

गुजरातचं राजकारण म्हणलं तर डोळ्यासमोर भाजपचाच मुख्यमंत्री दिसतो. १९९८ च्या मार्च पासून गुजरातमध्ये फक्त भाजपचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणुका कोण जिंकणार हे आत्ता सांगणे जरा घाईचे होईल, परंतु आता गुजरातच्या राजकारणात आप ची एन्ट्री…
Read More...

पंकजा मुंडे यांचं नाव देखील भाजपच्या निवडणूक चिन्हावरून ठेवण्यात आलं होतं

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातून जी तीन नावे मंत्रिपदासाठी गेली त्यात मुंडे समर्थक भागवत कराड यांचं नाव होतं. प्रीतम मुंडे यांचा या यादीत समावेश नसल्यामुळे  पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या पक्ष सोडण्याची शक्यता आहे अशा चर्चा…
Read More...

तेलंगणा मधीलं कॉंग्रेस चे हार्ड हिटर म्हणवून घेणारे रेवंत रेड्डी कोण आहेत ?

तेलंगणा कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी रेवंत रेड्डी यांची नियुक्ती झाली आणि राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. रेवंत रेड्डी यांची त्यांच्या राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाई गटात त्यांचे आकर्षण, त्यांची राजकारणातील आक्रमक शैली आणि…
Read More...

भर संसदेतून ‘वॉक आउट’ करणारा इतिहासातील पहिला नेता मराठी होता.

विधानपरिषदेत होणारा सत्ताधारी आणि विरोधकांचा होणारा गोंधळ आपण नेहेमीच पाहतो. हे इतिहासात देखील झालं आहे..पण विशेष म्हणजे असा सभात्याग करून बाहेर जाणारे कोणते नेते असतील असा प्रश्न खूपच कमी लोकांना पडला असेल. सरकारी विधेयकाचा निषेध म्हणून…
Read More...

राजकारण्यांना कच्चं खाणाऱ्या शेषन यांना दिलेलं तिकीट सेनेला मागं घ्यावं लागलं होतं ..

निवडणुका आल्या की उमेदवारांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत प्रत्येकाला एकच काळजी असते ती म्हणजे आचारसंहिता. नव्वदच्या दशकात टी.एन.शेषन नावाच्या वादळाने भारताला आचारसंहिता पाळायची सवय लावली हे सगळ्यांना माहीत आहे. टी.एन.शेषन हे देशाने…
Read More...

महाराष्ट्राच्या ऊसाच्या शेती मागचं खरं डोकं इथं आहे..

महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण हे उसाभोवती फिरतं हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. महाराष्ट्रात असणारे ऊस कारखाने, ऊस कामगारांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झडत असतात. पण आज जरा विषय वेगळाय म्हणजे जिथून महाराष्ट्रातल्या ऊस…
Read More...

कॉंग्रेसला ९ युरोपियन देशांमध्ये अध्यक्ष मिळालेत पण भारतात अध्यक्ष सापडेना..

कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू असतात मात्र यावर खुद्द कॉंग्रेसचे सद्याचे नेतृत्व सांभाळत असलेले राहुल गांधी देखील या बाबी वर बोलण्यास नेहेमीच टाळाटाळ करत असतात. देशात जरी अध्यक्ष मिळत नसला तरी…
Read More...