Browsing Category
सिंहासन
पोलीस अधिकाऱ्याचं कोरोना मॅनेजमेंट कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचा भाग झालाय…
राज्याच्या पटलावर सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहणार्या बीड जिल्हा कोरोना काळात मात्र एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला होता, ती गोष्ट म्हणजे तेथील प्रशासकीय कार्यप्रणाली !
एरवी मागास जिल्हा म्हणून नेहेमीच बीड च नाव घेतलं जातं,…
Read More...
Read More...
ते नसते तर अरुण जेटली काँग्रेसमध्ये गेले असते…
स्व.अरुण जेटली. अमित शहा येण्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या खालोखाल दबदबा ज्यांचा होता असे भाजपचे दिग्गज नेते. असं म्हटलं जायचं कि भाजप मध्ये फक्त काही मोजक्या नेत्यांना अर्थशास्त्र कळत त्यात अरुण जेटलींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाई. अनेक वर्ष…
Read More...
Read More...
दुपारी प्रचाराला आले म्हणून अर्धा तास शिव्या खाल्ल्या, पुढे ५ वर्षांनी त्याच घरचे जावई झाले
गोष्ट आहे १९६२ सालची. संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत होत्या. पुण्यात शिवाजीनगर मतदारसंघातून पुण्याचेच माजी आयुक्त स.गो.बर्वे काँग्रेसकडून उभे होते. तर जनसंघाकडून रामभाऊ म्हाळगी उभे होते. जनसंघाला पुण्यात…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींनी पाया रचलेल्या नाबार्डने आज १५ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे…
भारताची ओळखचं मुळात कृषीप्रधान आणि ग्रामीण तोंडवळा अशी आहे. काही ठराविक शहरीकरणाचा भाग सोडला तर आजही निम्म्यापेक्षा जास्त भारत हा गावाकडील म्हणून ओळखला जातो. मात्र आज हा ग्रामीण भाग असला तरी तो पुर्वीपेक्षा नक्कीच मोठ्या प्रमाणावर विकसीत…
Read More...
Read More...
एवढ्या बलाढ्य बादशाहच्या दरबारात घुसून त्याचा अपमान करणारे पिता-पुत्र याच भारतात होऊन गेले.
'अबुल मुजफ्फर मुईनुद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर पातशाह गाझी'.. जेवढं लांबलचक नाव तेवढेच सामर्थ्यशाली साम्राज्य असलेला मुघलांचा बादशाह औरंगजेब. अर्ध्याहून जास्त दक्षिण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारा राजा. आपल्या ताकदीची जाणीव त्याला…
Read More...
Read More...
नेपाळमध्ये मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय,परंतु बदल घडेल का ?
पश्चिम नेपाळमधील १० पैकी ८ मुली मासिक पाळीच्या त्या ४-५ दिवसांच्या काळात घराच्या मागे एका धोकादायक झोपड्यांमध्ये राहतात. कारण काय तर ती मासिक पाळीत अपवित्र असते, आणि अशा स्त्रिया/मुली घरात राहू नयेत म्हणून तिला हातपाय पसरता येतील अशा…
Read More...
Read More...
भाजप पासून ते काँग्रेसपर्यंत सर्वांचेच लाडके जीपी सिंग राष्ट्रद्रोही ठरवले गेलेत.
छत्तीसगडचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक जी.पी. सिंग यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. प्रत्येक राज्य सरकारच्या मग ते भाजप सरकार असो वा काँग्रेस सरकार, सिंग नेहमीच सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहणारे अधिकारी आहेत.
सिंग हे १९९४…
Read More...
Read More...
बाळासाहेबांनी साध्या कागदावर जागावाटप केले आणि अर्ध्या तासात शिवसेना भाजप युती झाली…
सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आहे.. मात्र अनेक कारणांवरून या सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरु असल्याची कुजबुज सुरु असते. बऱ्याचदा कुरबुरीचं मुख्य कारण असतं, जागावाटप.
कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतं, वादाची ठिणगी पडते. मग…
Read More...
Read More...
इंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.
२०२४ ते २०३१ दरम्यान दोन वर्ल्डकप आणि चार टी २० वर्ल्डकप खेळवले जाणार आहेत. आता हे वर्ल्डकप आपल्या देशात खेळवले जावेत म्हणून जगातल्या १७ क्रिकेटींग देशांनी यासाठी होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. खरं तर १९८७ च्या आधी असं होस्ट करण्याची परवानगी…
Read More...
Read More...
या IFS ऑफिसरमुळे नाशिक जिल्ह्यातील लहान आदिवासी मुले गलोर समर्पण करत आहेत
एक ट्वीट सद्या चर्चेत आहे...ते असं कि,
येथे एक कोंडी आहे ..तुम्हाला एक गोंडस पक्षी दिसेल आणि एक गोंडस मुल दिसेल. पुन्हा असं दिसेल कि, तेच गोंडस मुल त्या गोंडस पक्ष्याला गोफणाने नेम धरून मारतंय ....तुम्ही त्या मुलाला शिक्षा द्याल…
Read More...
Read More...