Browsing Category
सिंहासन
लखनौ में कूछ बडा होनेवाला है! योगींची खुर्ची धोक्यात आहे का?
लखनौ मी कुछ तों बडा होनेवाला है! पर क्या होगा किसीको मालूम नहीं..
उत्तरप्रदेश मध्ये दिल्ली दरबारातून येणाऱ्या लोकांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. चर्चा गाठीभेटींना ऊत आलाय. आणि हे सलग १० दिवसांपासून सुरुय. काही माध्यमांनी तर डायरेक्ट मोदी…
Read More...
Read More...
गांधीजींच्या आधी नोटेवर सुभाषचंद्र बोसांचा फोटो झळकला होता….
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे क्रांतिकारक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना करून सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं आणि इंग्रज सत्तेला आव्हान दिलं.…
Read More...
Read More...
एका खोट्या बातमीपायी इराक आणि इराण तब्बल आठ वर्ष युद्ध करीत राहिले.
तारीख १६ जुलै १९७९ अमेरिकेच्या 'द वाशिंगटन पोस्ट' मध्ये एक बातमी छापून आली.
अशी बातमी जी दोन देशांमध्ये वाद सुरु झाले, मतभेद झाले शेवटी ह्या मतभेदाचे रुपांतर युद्धात झाले.
होय ..बरोबर वाचलं तुम्ही, अमेरिकेच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या…
Read More...
Read More...
राजीव गांधींच्या स्वप्नातली डिजिटल क्रांती साकार झाली ती त्यांच्या एका मराठी मित्रामुळे..
सत्तरच्या दशकातला काळ असेल. सांताक्रूझ विमानतळासमोर मनुभाई देसाई नावाचे एक गृहस्थ राहायचे. त्यांचं मुंबईत कॉस्मिक रेडिओ नावाचं प्रख्यात दुकान होतं. त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सर्वांना आकर्षित करत असे. हायफाय ऑडिओ इंजीनिअरिंगमध्ये…
Read More...
Read More...
ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर सापडलंय..
ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर अखेर सापडलंय..
अभिषेक बॅनर्जी
मागील काही दिवसांपासून दीदींचा उत्तराधिकारी कोण असे प्रश्न लोकांना पडत होते. त्यात कालच तृणमूल काँग्रेसची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे…
Read More...
Read More...
बाळासाहेब म्हणाले, “मी एकटा फोटो काढणार नाही, नितीनला पण बोलावं…”
महाराष्ट्रात अघळपघळ बोलणारी काही निवडक नाव घ्यायची म्हंटली तर दोन नाव आवर्जून सांगता येतील. यातील पहिलं नावं म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.
कदाचित…
Read More...
Read More...
अशी ही गोष्ट.. शिवरायांच्या ‘शिवराई’ ची..
६ जून शिवराज्याभिषेक सोहळा..
मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन होण्याचा दिवस. आपलं हक्काचं स्वराज्य निर्माण होत असतांना याच प्रवासात आणखी एक गोष्ट रुप घेऊ लागली होती आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रतिनीधीत्व करणारे स्वचलन!
ही काही साधारण…
Read More...
Read More...
शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही अपरिचित नोंदी
शिवरायांचा राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना होती. या प्रसंगी अशा अनेक गोष्टी झाल्या ज्यांची नोंद इतिहासाने घेतली पण आजही सर्वसामान्य जनता या वैभवापासून अनभिज्ञ आहे.
त्यांना एकत्रितरीत्या मांडण्याचा हा प्रयत्न..
शिवरायांनी…
Read More...
Read More...
मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही…
शिवाजीराजे यांनी चार पातशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गड, कोट असें असता त्यांस तख्त नाही. याकरिता मऱ्हाटा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांसे मनास आले की तक्ती बसावें."…
Read More...
Read More...
शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आपल्यापुढे आणण्याचं काम केलं ते हेन्री ओक्झेंडनने
शिवराज्याभिषेक सोहळा.
अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे…
Read More...
Read More...