Browsing Category

सिंहासन

अधिकारी टाळाटाळ करत होते, अटलजींनी हट्टाने तुकोबारायांचं नाणं बनवून अनावरण केलं

तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झालेले बाळासाहेब  विखे पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रात सहकारी चळवळीची…
Read More...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मागे युपी-बिहार सारखी राज्य आहेत, महाराष्ट्र मात्र ढिम्म..

एक विचार करा. एका गावात एक कुटूंब आहे. दोन मुलं आणि आई-वडील अस चौकोनी कुटूंब. या कुटूंबातील वडीलांना काही केल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावच लागतं. ते कामावर गेले. पुढे त्यांना कोरोना झाला. वडीलांमुळे आईलाही कोरोना झाला. आत्ता…
Read More...

“फिटलं म्हणा.. !” या घोषणेने क्रांतिसिंहांनी बीडच्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळवून…

बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात. इथं लहान बाळ सुद्धा पाळण्यातच कार्यकर्ता बनून राजकारणात येतो असं म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि बीडच्या निवडणुका एकीकडं. इतरांनी ऐकले देखील नसेल अशा गोष्टी या निवडणुकामध्ये होत…
Read More...

कर्नाटकचा हा नेता पंतप्रधानपदाची तयारी करत होता, देवेगौडांनी नंतर येऊन बाजी मारली..

ते दिवस होते १९९४ च्या डिसेंबर महिन्यातले. सगळ्या देशाचं लक्ष बेंगलोर मध्ये होत असलेल्या घडामोडीकडे लागलं होतं. नुकताच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. जनता दलाने तिथेअविश्वसनीय विजय मिळवला होता.…
Read More...

मोदीचं नव्हे तर कोणत्याचं केंद्रीय नेतृत्वाला दक्षिणेत राज्य करता येत नाही ते यामुळे..

हा किस्सा आहे एप्रिल २०१८ चा. चेन्नईत सुरु असलेल्या डिफेन्स एक्सपोला भेट देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूला गेले होते. यावेळी मोदींना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे मोदींनी पुढचा प्रवास हेलिकॉप्टरन करावा लागला. त्यावर…
Read More...

शेवटच्या क्षणी वातावरण फिरवून छत्रपती घराण्याच्या पहिल्या खासदार निवडून आल्या

आज संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात चर्चा सुरू आहेत. शिवसेनेमार्फत कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव समोर आल्याने आत्ता संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे. संभाजीराजे आपण…
Read More...

मुघलांच्या सर्वोत्कृष्ट सरदारांना कोंडून मारणारा मराठ्यांचा रणधुरंधर सेनापती..

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना. खाशा औरंगजेब दख्खनेत उतरून तेरा-चौदा वर्ष झालेले तरी मराठ्यांचे राज्य काय त्याला जिंकता आले नाही. राजाराम छत्रपती जिंजीस राहून स्वराज्य सांभाळीत होते.त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली स्वराज्याची फौज चौफेर उधळत होती.…
Read More...

मराठवाड्याला नेमका काय शाप आहे?

कॉंग्रेस पक्षाचे तरुण आणि अभ्यासू नेते राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकले. राजीव सातव यांचे दिल्लीतही वजन असल्याने देशभर त्यांच्या निधनाने ह्ळहळ व्यक्त होतेय. मराठवाडा पोरका झाला असा सगळ्याच लोकांचा सूर…
Read More...

भाजीपाला विकून शिकल्या, आईने मंगळसूत्र गहाण टाकून डॉक्टर बनवलं

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. या साथीच्या आजारामुळे सर्वजण त्रस्त आहेत. मात्र कोरोना विरूध्दच्या या लढ्यात आपले आरोग्य कर्मचारी खंबीरपणे लढा देतायेत. आपले कर्तव्य बजावताना अनेकजण या विषाणूच्या कचाट्यात सापडले, अनेकांना…
Read More...