Browsing Category
सिंहासन
“एक रुपया द्या आणि एक मत द्या” म्हणत एका जकात क्लार्कने महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला…
१९५७ सालच्या निवडणूका सुरु होत्या. संयुक्त महाराष्ट्र हवा या मुद्द्यावर संपूर्ण राज्य पेटून उठलं होतं. केंद्रातील काँग्रेस सरकार आपल्यावर अन्याय करते हा महाराष्ट्राचा समज दृढ झाला होता. आचार्य अत्रे , एस एम जोशी असे समाजवादी विचारांचे नेते…
Read More...
Read More...
तीन भागांसाठी मर्यादित राहिलेला सीबीएसई बोर्ड आझादांनी हट्टाने जिवंत ठेवला.
२० व्या शतकाची सुरुवात झाली होती. भारतीयांना केवळ इंग्रजांची कारकुनी करण्यापुरतं मर्यादित असलेल्या शिक्षणाच सार्वत्रिकरण होवू लागलं होतं. कलकत्ता, मुंबईसारख्या विद्यापीठांची स्थापना होवून सर्वसामान्य भारतीयांना उच्च शिक्षण मिळण्यास सुरुवात…
Read More...
Read More...
आश्चर्य वाटेल पण भारतातली तिसरी सर्वात मोठ्ठी चॉकलेट कंपनी शेतकऱ्यांनी उभी केली आहे
जसं मराठी माणसाला बिझनेस कळत नाही हे महाराष्ट्रातलं पेटंट वाक्य ठरलेलं आहे तसच शेतकऱ्यांना बिझनेस कळत नाही हे भारतातलं पेटंट वाक्य असेल. म्हणजे काहीही झालं तरी शेतकऱ्यांना कमी दाखवायचं, त्यांना मार्केट कळत नाही, व्यवहार कळत नाही ते अडाणी…
Read More...
Read More...
मोदी एकदा चक्क राजीव गांधींना भेटायला गेले होते, अहमद पटेलांनी गाठ घालून दिली होती..
अहमद पटेल यांना काँग्रेसचा शातीर दिमाग म्हणून ओळखलं जायचं. गुजरातच्या पंचायत समितीचा सदस्य अवघ्या पंचविसाव्या वर्षी जनता लाटेत खासदार म्हणून निवडून आला आणि इंदिरा गांधी संजय गांधी यांच्या नजरेत भरला. पुढे सत्ता आल्यावर त्यांना दिल्लीला…
Read More...
Read More...
पाकिस्तान रशियाची नवी फ्रेंडशिप भारताला टेन्शनचं कारण ठरतेय..
१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते. बांगलादेशला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा केलेल्या भारतीय आर्मीने पाकिस्तानच कंबरडं मोडून ठेवलं होतं. युद्धात आपली हार समोर दिसू लागल्यावर पाकिस्तानने नेहमी प्रमाणे अमेरिकेच्या दारात…
Read More...
Read More...
वाजपेयी लातुरात एक वाक्य बोलले आणि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला.
1998 साली निवडून आलेले केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए चे सरकार सुरळीत चालू असताना अचानक एआयएडीएमके च्या सर्वेसर्वा जयललिता यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. पण विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ…
Read More...
Read More...
कोल्हापूरकरांनी बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा साकारला होता…
कोल्हापूरचे जेष्ठ समाजसुधारक भाई माधवराव बागलं यांच्या नातीचं लग्न होतं. लग्नपत्रिका छापून आल्या. परंपरेप्रमाणे नेहमीसारख्या त्या पत्रिका होत्या. यात पहिल्यांदा श्री. गजानन प्रसन्न वगैरे अशी देव, देवींची नाव होती. आणि या नावांच्या खाली…
Read More...
Read More...
तेव्हा वाटलेलं ८ पक्षांची आघाडी असलेलं २ रिमोट वालं आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही..
गेली अनेक दिवस चर्चा सुरु आहे की महाविकास आघाडीचे सरकार पडणार राष्ट्रपती राजवट येणार. भारतीय जनता पक्षाचे नेते तर यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. आधीच कोरोनाचं संकट त्यात सरकारमधल्या तीन पक्षांच्या तीन तऱ्हा. चंद्रकांत दादा पाटील तर…
Read More...
Read More...
जालियनवाला बागेचा महाभयंकर हत्याकांड केला आणि शेवट पर्यंत त्याच समर्थन करत राहिले
13 एप्रिल,शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल 'रिजनाल्ड डायर' 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या. बागेत जाण्यासाठी एकच…
Read More...
Read More...
भावी पंतप्रधान समजल्या जाणाऱ्या प्रमोद महाजनांचे पंख अडवाणींनीच कापले होते…
एक काळ होता जेव्हा प्रमोद महाजनांना भारताचा भावी पंतप्रधान समजलं जायचं. फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या…
Read More...
Read More...