Browsing Category
सिंहासन
आगरी आणि कोळी समाजाकडे इतकं सोनं असण्यामागे हे कारण आहे…
कोकण किनारपट्टीवर राज्य करणारा आगरी आणि कोळी समाज. या दोन्ही समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी करणे आहे. प्रचंड कष्ट करून जगणारी स्वभावाने भोळी असणारी हि माणसं मात्र त्यांच्या स्त्रिया अंगभर सोने परिधान केलेल्या दिसतात. अगदी मासे विकायला…
Read More...
Read More...
३ ठिकाणी फेल गेल्यावर इंडिगो पेंटचा मालक पुण्यात येऊन यशस्वी झाला.
अपयश ही यशाची पहिली पायरी. सतत अपयशी होणाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी वाक्य. पुण्यात तर हे वाक्य जरा जास्तचं ऐकायला मिळतं. कारण याचं वाक्यावर अपयश मिळवलेल्या महाराष्ट्रातील अनेकांनी पुण्यात येऊन पोस्ट काढली, यश मिळवलं.
असचं काहीस घडलं इंडिगो…
Read More...
Read More...
अंबानींना चॅलेंज दिलं, स्वस्तात रस्ता नाही बांधून दाखवला तर मिशी कापून देईन
नितीन गडकरी म्हणजे भारतातला रस्तेवाला माणूस. ते देशात दररोज २५ किलोमीटरचा रस्ता बांधतात असं सांगितलं जातं. ते देखील अत्यंत कमी खर्चात आणि विक्रमी वेळेत. काही दिवसापूर्वीच सोलापूर-विजापूर महामार्गावर एका लेनवर सलग १८ तासात २५ किलोमीटरचा…
Read More...
Read More...
रामायणातील रामाच्या लोकप्रियतेचा फायदा खुद्द राजीव गांधी यांनीही घेतला होता
“मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.
पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची ॲलर्जी झाली. जय श्रीराम फक्त…
Read More...
Read More...
पोर्तुगीज-इंग्रजांनी नाही तर मुंबई या महान राजाने वसवली.
मुंबई म्हणेज देशाची आर्थिक राजधानी. खऱ्या अर्थाने भारतातील सर्वात मोठं महानगर. रोज लाखोंच्या संख्येने लोक इथे रोजगार शोधत येत असतात. इथल्या सुपरस्टार हिरोपासून ते अंडरवर्ल्ड डॉन पर्यंत प्रत्येकाचं स्वप्न मुंबईवर राज करण्याचं असतं. इथल्या…
Read More...
Read More...
खऱ्या आयुष्यातील कालीन भैय्या ज्याचं कार्पेट ८५ देशात निर्यात होतय..
मिर्झापूर, कालीन भैय्या.... काही आठवलं? तोच मिर्झापूरचा डॉन. ज्यानं केवळ कालीन अर्थात कार्पेट सारख्या वस्तूमधून आपलं साम्राज्य उभं केलं. या कार्पेटच्या आतून तो गावठी बंदुका आणि डेडबॉड्या पाठवायचा ही गोष्ट वेगळी. पण मेन व्यवसाय त्यानं…
Read More...
Read More...
डॉनने मुंबई कमिशनरच्या बदलीसाठी दिल्लीत पैसे पाठवले, मुख्यमंत्र्यांनी डाव हाणून पाडला
वरदराजन मुदलियार 'वरदा भाई'च्या नावाने या डॉनला मुंबई ओळखत असे. त्याचा जन्म तमिलनाडूच्या 'तूतीकोरिन' मध्ये झाला. रोजगारासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला व्हिक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर त्याने कुली म्हणून काम केले. याच स्टेशनवरून…
Read More...
Read More...
एका पोलिसाने महिलेशी गैरवर्तन केलं म्हणून नेहरूंनी थेट केरळचं सरकार बरखास्त केलं
केरळ. अगदी सुरुवातीपासूनच कम्युनिस्टांचा हक्काचा बालेकिल्ला. इथं सातत्यानं त्यांचा प्रभाव दिसून येतो. ज्या काळात "कम्युनिस्ट लोक निवडणुका लढवत नाहीत, ते केवळ हुकूमशाही पद्धतीनं कारभार चालवतात" असा समज देशभरात पसरला होता, त्या काळात त्यांनी…
Read More...
Read More...
वर्षभर जेलमध्ये मार खात राहिला पण परतला ते थेट करुणानिधींचा वारसदार बनूनच..
राजकारणातील घराणेशाही वाटते तितकी सोपी नसते. आई वडिलांच्या वारसासाठी भावंडं एकमेकांच्या उरावर बसतात. त्यात पुतणे वगैरे हा भाग तर आणखी वेगळा. हे झालं आपल्याकडचं. आपल्या इथली मारामारी फक्त एवढ्या पूर्ती मर्यादित असते. पण दक्षिणेत प्रकरण…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री आपल्या व्यवसायाला लोन मिळावं म्हणून बँकेकडे अर्ज घेऊन निघाले होते
आजकाल रोजच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या मारामाऱ्या आपण पाहत असतो. सबंध राज्याचा कारभार हाकायची संधी देणारी खुर्ची अनेकांचं स्वप्न असते. मुख्यमंत्र्याचा थाटमाट, त्यांच्या खुर्चीची ऐटच काही और असते. मुख्यमंत्री निघाले कि…
Read More...
Read More...