Browsing Category

सिंहासन

पंतप्रधान चंद्रशेखर यांच सरकार दारात उभारणाऱ्या दोन हवालदारांमुळे पडलं होतं.

१९९१ सालचा मार्च महिना, राजधानी दिल्लीतील वातावरण प्रचंड तापलं होतं. ही गर्मी उन्हाळ्यामुळे नाही तर सत्तेच्या राजकारणामुळे वाढली होती. खुद्द पंतप्रधान चंद्रशेखर यांची खुर्ची डळमळीत झाली होती. आणि याला कारणीभूत ठरले होते दोन पोलीस हवालदार.…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनला कशी गेली ?

छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या 'तीन तलवारी' ज्ञात आहेत. यातील…
Read More...

भारतीय हँडलूमला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी एका फॉरेनरला यावं लागलं

फॅब इंडिया म्हणजे साधेपणात सौंदर्य दाखवणारा ब्रँड. हातमागावर पारंपरिक पद्धतीनं विणलेल कापडं आणि त्यावर केलेलं अस्सल भारतीय डिझाइन. त्यामुळे या कपड्यांवर अगदी मातीत रुजलेल्या कलेची छाप दिसून येते. त्यासोबतचं पारंपरिक आर्टिफिशल ज्वेलरी,…
Read More...

न्यायालयाचा अवमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पेच

भारतीय राज्यघटना ही आपल्या लोकशाहीत घडणाऱ्या सार्वजनिक व्यवहारांचा कायदेशीर आधार असून हे सर्व व्यवहार राज्यघटनेच्या कसोटीला उतरणे अपेक्षित आहे. कार्यकारी मंडळ, संसद आणि न्यायपालिका या सर्वांचे एकमेकांशी आणि या सर्वांचे जनतेशी असणारे…
Read More...

शिवरायांना ‘गुरू’ मानून स्वतंत्र राज्य स्थापन करणारे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे सासरे

"शिवाजी पिछे हुआ बुंदेला बलवान प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान" ही वाक्य कोरली आहेत बुंदेलखंड नरेश महाबली छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण यावरून आजच्या काळात प्रचंड वाद सुरू आहेत. पण शिवरायांना…
Read More...

रेल्वे स्टेशनवरुन सुरु झालेला ‘शेगाव कचोरी’चा प्रवास आज अख्या महाराष्ट्रात पोहचलाय.

शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना कधी रेल्वेनं गेला असाल तर साधारण जळगाव, भुसावळ ही स्टेशन आली की कचोरीचे ठेले दिसायला सुरुवात होते. पुढे शेगावात दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मंदिराबाहेरच्या रोडला पण असे ठेले आणि कचोरीचे हॉटेल दिसतात.…
Read More...

कोलंबिया विद्यापीठातून पासआऊट असणारे वरुण सरदेसाई नेमके कोण आहेत..?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीचा काळ. आघाडी, युती, तिकिटांचा वाटप वगैरे घोळ सुरु होते. आपापसातील तोडायची राखायची वचने आश्वासने देवाण घेवाण सुरु होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचा पाया खचलाय यावेळी पुन्हा युतीच सरकार येणार अशी चर्चा…
Read More...

दादांच्या सांगलीत कॉंग्रेसला सुरुंग लावणारा पैलवान म्हणजे संभाजीअप्पा…!!

स्वातंत्रपूर्व काळापासून सांगली विधानसभा मतदारसंघात वसंतदादांची हुकूमत एवढी होती की ते देतील तो उमेदवार हमखास निवडून यायचा. त्यामुळे सांगली म्हणजे वसंतदादा आणि वसंतदादा म्हणजे कॉंग्रेस असे समीकरण झाले होते. अशा या कॉंग्रेसच्या…
Read More...

सोलापूरच्या स्वातंत्र्यसैनिकासाठी इंग्लंडचा खासदार तिथल्या संसदेत गांधी टोपी घालून उतरला..

स्वातंत्र्यलढ्यामधला सविनय कायदेभंगाचा काळ. महाराष्ट्रामध्ये सोलापूर हे या आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. इथल्या गिरणीत काम करणारे कामगार, शेतकरी, अबालवृद्ध महिला या आंदोलनात उतरल्या होत्या. देशभक्तीच्या वातावरणाने सोलापूर भारावून गेला…
Read More...

उरीच्या घटनेवरुन प्रेरणा घेत त्यांनी भारतीय जवानांसाठी खतरनाक रोबो बनवला

इंजिनिअरची चार वर्ष संपत आल्यावर जवळपास ९९ टक्के पोर चांगली नोकरी मिळवावी म्हणून धडपडत असतात. यासाठी पहिला ऑप्शन असतो कॅम्पसमधून होणारं सिलेक्शन. तिथं चांगल्या पॅकेज मध्ये झालं तर नशीब, नाही तर मग स्वतः बाहेरच्या कंपन्यांमध्ये रिझ्युम घेऊन…
Read More...