Browsing Category
सिंहासन
मस्तानीच्या वारसदाराला संस्कृतचे अनेक श्लोक मुखोद्गत आहेत
मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड…
Read More...
Read More...
शालिनीताईंकडे इंदिरा गांधींनी कर्नाटक सरकार पाडायची मोहिम सोपवली होती
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणात ज्या महिला वरच्या वरच्या फळीत पोहचल्या व मुख्यमंत्रीपदावर आपला अधिकार सांगितला यात प्रमुख नाव येतं शालिनीताई पाटील यांचं.
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील…
Read More...
Read More...
खरंच…फक्त कांद्याच्या मुद्द्यावर सरकार पडू शकतयं.
काल केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी मागं घेतल्यानं शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्यानं शंभरी गाठल्यानं सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून दर कमी यावेत यासाठी ही निर्यात बंदी केली होती. एकूणच काय…
Read More...
Read More...
ते बाबासाहेबांना म्हणाले, “एवढे कायदेपंडित असताना हा खेडवळ व्यक्ती तुमचा वारसदार कसा?”
एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समाजवादी पक्षाशी राजकीय बोलणी सुरु होती. दोन्ही पक्षांच्या बैठका सुरु होत्या. एकदा बाबासाहेबांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना निरोप पाठवला की,
"मी या बैठकीला येऊ शकत नाही. माझे प्रतिनिधी व विश्वासू सहकारी…
Read More...
Read More...
राजीव गांधींना मारण्यापूर्वी धनु व्ही. पी. सिंग यांच्या पाया का पडली होती?
२१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २१ मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये जे घडलं ते भीषण होतं. ३० वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी धनु नावाची मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली.
ती राजीव गांधी…
Read More...
Read More...
चाळीच्या कब्बड्डी स्पर्धेत स्वतः पोलीस आयुक्त खेळत होते अन बक्षीस मुख्यमंत्री देत होते.
गोष्ट आहे १९७३-७४ सालची. मध्यमुंबईच्या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार होती. काँग्रेसने इथले खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक केली होती आणि त्यांच्या जागी ऍड.रामराव आदिक यांना तिकीट दिले होते. तर त्यांच्या…
Read More...
Read More...
मध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..
साठ सत्तरच्या दशकामध्ये कागदांचा लखोटा बगलेत मारुन एक मराठमोळा खासदार संसदेत शिरायचा तेव्हा ट्रेझरी बेंचवर बसणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा की हे महाशय आज कुणाला धारेवर धरणार? ते भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असत.
अखंड…
Read More...
Read More...
त्यादिवशी स्टेजवर जावून दिलेल उत्तर मायावतींच्या राजकीय प्रवेशाच कारण बनलं.
राज नारायण. देशातील एकेकाळचा समाजवादी नेत्यांच्या यादीमधील मोठं नाव. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले अशी त्यांची दुसरी ओळख. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे आणीबाणी लागू झाली. आणि…
Read More...
Read More...
पंजाबरावांच्या एका निर्णयामुळे वऱ्हाडातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचू शकल्या
वऱ्हाड प्रांत पांढऱ्या सोन्यासाठी म्हणजेच कापसासाठी अगदी पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकरी या कापसावर आपली ओळख तयार करत आहे. कधी कमी तर कधी जास्त अशा दरात तो कापूस विकत असतो पण कापूसाची शेती करणं सोडत नाही.…
Read More...
Read More...
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून त्यांची धुलाई करणारा एकमेव पंतप्रधान
तीनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेले नवाझ शरीफ म्हणजे राजकारणातील एक न उलगडलेलं कोडं. फक्त नावालाच शरीफ असलेले नवाज पाकिस्तानमध्ये लष्करशाही विरुद्ध लढून लोकशाही आणणारा नेता अशी फुशारकी जगभर मारत असतात मात्र त्यांच्याच काळात पाक मधला…
Read More...
Read More...